1॥1॥॥1॥1 8॥४५॥)_॥४१(- 8९0009९ 16) 2२९8-६९ ॥॥॥॥॥॥॥॥॥.॥॥३.) > 300006 (1४.४ 1८.26 1.7 ४५11-1९ 1ान६८8001 0४.४ ()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,२२४ 0) 192671 २०) 7१०० हि ॥४७0-/॥५] 0५1. 1४1. ए1घा९प्यर० 17 1.131२.1२३१ ९811 1४०. | टत है 0९06085101 1४७, 1, प ह: / 98)] 12२९11१०१५ “१८. २* “०शे7%' "ताट ऱ्कि ग व 3370)". ८2 ९ ४७ गृ॥185 ७00 510116 5९ एट७"ालत ला 0” 0टणिट प९ 0812 1851 ॥113171:0त 160109”. अजिता ( स्वतंत्र सामाजिक कादंबरी ) कु. सरोजिनी बाबर, एम. ए. किंमत ३ रुपये प्रकादक न. गो. व्होरा सुरस ग्रंथमाला, सोलापूर द्वितीयावृत्ति १९५३ मुद्रक यद्वावंत गोपाळ जोशी आनंद मद्रणालय, सदाशिव पेठ, पुणें २, ज्र कु. सरोजिनी बाबर यांचें वाडय़य कमळाचे जाळं अजिता साहित्यद्वीन भाग १ ला बडीलघारीं माणसे बाळनाटिका भाग श ते ४ भारतीय स्त्रीरत्ने भाग १ ब २ मानबी प्रबास चो टिकू....टिक्‌....टकू....टक्‌.... , 4".”“५/.//८«.-”-€५”८” “-€>€<- ».-:-“/>. /://>-:/५८*//८/ *५/ “"/7-/-” -“/--"८//// ८“ /€:"/८'€“:/ “/ /4/-/५४*/५4/”/£/£/£//£/7ॅ2:“//> > :"५'7 “>> आणि बरं का सखू; तें बाळ तुला काय म्हणणार ढाऊक आहे? ” £ काय ग १ ? मोठ्या कुतुहलानं सखूनं असं विचारतांच लक्ष्मीने सांगून टाकलं, “ सांगू ! ते कीं नाहीं तुला ' आक्का ? नाहीतर *' ताई? म्हणेळ अग ! आहे बुबा एका माणसाचा थाट इं! ” आपल्याला आई म्हणते त्यावद्ून हे नबं बाळ “ आक्का ? ना्दीतर : ताई ! म्हणणार या कल्पनेनं आनंदानं गोंधळून जाऊन सखू आपली इच्छा आईला सांगाबी म्हणून म्हणाली, “ आई ग, नुसतं 'आक्का? नाहींतर नुसतं 'ताई' नको जा ! त्या बाळान कीं नाहीं एकदम “आक्काताई' म्हटलेलळंच आवडेल मळा ?” आणि स्रदखदून इंसत ती €बतः. भोंबतींच गिरक्या घेऊं लागळी, तेव्हां लक्ष्मा तिळा कांद्दीतरी बोलणार तो सखूच एकदम गंभीर होऊन पुन्हां म्हणाली, “पण काय ग आई, बाबांना नाहीं ह दाखबायचे हं बाळ ! नाहीतर माझ्यासारखच त्याला पण ते मारतील ! नको बाई तसं व्हायला...आई, नाहीं ना ग दाखबणार £? सखूच्या या शंकेनं कांही वेळ शांत होऊन समाधानांत असणाऱ्या लद्षमीच्या मनांत एकदम तुफान बादळ निर्माण झालं, तिच्या जिबाची कालबाकालब होऊन बाबूरावांच्या नुसत्या आठबणीनं देखीळ सरदिशी कांटा आला तिच्या अंगाबर......अस्बस्थतेमुळं जाणारा आपला तोल: सावरीत न्विमुकल्या सखूला जबळ धेऊन ती फक्त एवढंच म्हणाली, “: त्याची नको काळजी, तूं जा आपली खेळायला.? माझा राजा ग$5 तरी तो-- २ काल तिसऱ्याप्रहरीं गोबिंदाळा कबूल केलं होतं त्याप्रमाणं आज सकाळीं उढल्यापासूनय लक्ष्मीनं निव्वय केला होता, “ कांहीं झालं तरी आज मुलांना कांहींतरी विदोष असा खाऊ द्यायचाच. ” एखादी गोष्ट करायचीच असं लक्ष्मीच्या मनानं घेतलं की, मग त्यासाठी ती वाटेल ते करायची, त्यांत सुखासुखी माघार घ्यायची नाहीं असा तिचा नेहर्मी- चाच स्वभाब, त्यांत आतां तर मुळांच्या खाऊचा प्रश्न म्हणजे आपलं आद कर्तव्यच आहे असं तिचे ठाम मत झाल्यामुळं त्यासाठी बाबूराबांकडून 'पेसे कसे मागावेत याचा ती बेत आंखं लागळी. गेल्या कित्येक दिवसांत जरूर त्या घरखर्चाखरीज तिच्याजवळ पेसाच उरला नव्हता ! मग ती तरी कुठून आणणार खाऊ! अथात्‌ त्याबद्दल ती मनांतल्या मनांत खूप खाऊन घेई, जिवाला त्रास करून घेई, पण त्यापलोकड कांहींच करूं दाकत नसे, त्यामुळे चुळीपुढचं दुपारचं काम आटोपतांच ती सरळ माजघरांतल्या जिन्यावरून माडीबर गेली. तिथे एका लहानशा लोडाला टेकून बाबूराव पान खात बसले होते. त्यांच्यासमोर जाऊन बसत आणि पानांचे देढ द्वातानं खुडून टाकीत, ल्हमी खालीं मान घाळूनच बाबूराबांना म्हणाली, ५ बरं का, थोडे पेसे हवेत मळा. माझा राजा ग5 तरी तो-- ११ बयान चाळिशीच्या पळीकडे गेळेळे, अंगानं बरेच स्थूळ दिसणारे, घाऱ्या डोळ्याचे, छानदार पीळ मारून ठेवलेल्या मिशा असणारे, डोक्याबरचे केस किंचितसा भांग पाडून उलटे बळबळले, डोळ्यावर पिंगट रंगाची फ्रेम असलेळा चष्मा घातळेळे आणि बेदरकारपणानं जगाकडे पहात बरचबर तंबाखची बुकणी उजव्या हाताच्या च्विमटीन इळूच तोंडांत सोडणारे बाबूराव, त्यावेळीं कसल्यातरी विचारांत गुंगून रोळेळे असावेत, कारण ल्क्ष्मीचं म्हणणे ऐकून घेऊन तिला उत्तर देण्याइतपत मनाला लागणारी स्वस्थता निदान त्यावेळीं तरी त्यांच्या ठिकार्णी खास दिसत नव्हती. आणि हें ध्यानांत येतांच लढमीनं जेव्हां त्याना थोडंसं माठ्यानंच पुन्हां विचारलं, “ ऐकलंत का ?? तेव्हां कुढं थोडंसं खाकरल्यासारखं करात बाबूराब म्हणाल, £ हू, काय म्हणणं आहे तुझं ? ?? “ घण विचारू का आधा ! नाहींतर... :: ह्यो हो ! जरूर, कुठंतरी बसायला जायचं असेल शेजारी ! असंच ना 2? : छु | बसायळा कसली जातेय! ” 4 मग 2 १) ७ ल ७ ७ “६ अला काँ नाही थोड पेसे दवेत, “ पेसे? आणि ते कशासाठी ? ?? :£ तसं कांहीं विदरोष नाही. पण...पण मुलांना कांहींतरी खाऊ आणवबाबा म्हणते. केव्हांची पाढीशीं लागळींत. आणि कालच मी गोरविदाला कंबूलहि केलंय, . .? £ काय कबूल केळेंय £ खाऊ आणुंया म्हणून १ ” 4५ हो. >.) “ ह्वात्तिच्या ! एवढंच ना ! अग, मग कर जा कीं घरांतच कांहींतरी, त्यासाठीं एबढा पेश्शाची मागणी कशाला बुबा ? ” “ तसं नव्हे. . . “६ मग कसं तर आणखी £ ?? १२९ अर्जिंता. ६ ह पहा, घरांतच कांहीं असतं कीं नाहीं म्हणजे मग. . .' ६ अरे बा |! जसं कांहीं सारं घरदार सोडून आपण कुठंतरी नव्या जागेत रहायळा आलो. आहोत अशीच बोलायला लागळीस की ! ” बाबूराबांचा स्वभाव पक्का माहीत असल्यामुळं उगीच कांही बेडं बाकडं तोंडांतून जाऊं नये म्हणून लक्ष्मी सावकार्शानंच त्यांना बिडा तयार करून देत म्हणाळी, “ मी म्हटल्य कां तसं? ” ६: मग ! सारं संपलं घरांतलं £ आणि मो म्हणतो. एकवेळ संपलं. घरांतळं तर खा म्हणावं पोटभर भाजीभाकरी...खाऊ मागताहवेत लढेकाच !...” | बाबूराब्र थोडे भडकले खरे. पण तिकडे लक्ष न देतां ल्ब्मी काकुळतीळा येऊन म्हणाली, ““ असं काय बरं करायचं ते ! रोज रोज कां आपलीं मुलं खाऊ मागतात क्षी ? आजच्या दिवस तेवढे द्या व. पैसे, मग पुन्हां नाही मागायची, द्याल ना?...होम्हणा. ..म्हणाना हा: घरांतल्या माणसांबद्दळ बाबूरावांना बिशूष फिकीर कर्धींच वाटत नसे, तेन्हा पोरांच्या या खाऊच्या दृषट्टाचं त्यांना मोढंसं काय वाटणार म्हणा ! लक्ष्मीनं तयार केलेला बिडा 'चघळीत आणि तिथल्या तिथेच उठून फेऱ्या मारीत त्यांनीं तिळा सरळ सांगितलं, “माझ्याजवळ खरं म्हणशीळ तर दमडीसुद्धां नाहीं, या उप्पर कांहीं म्हणायचंय काँ आणखी सोन्यासारख्या पोटच्या पोरांना एखादबेळ खाऊ देखील त्यांना हवा तसा देता. येऊं नये याचं ल्हमीळा मनस्वी दुःख झालं, त्यावेळी स्वतःवरच ती खूप चिडली, तिचा संताप इतका अनावर झाला की, रागाने लाळ झालेल्या तिच्या डोळ्यांतून आगीच्या ठिणग्याच पडताहेत कॉ काय असा एखाद्याळा भास व्हावा !...रागानं थरथरणारे तिचे ओढ आपोआप बोलूं ढागळे, '' आजवर मी बाटेळ ते. ऐकलं तुमचं, पण आतां मुळींच नाई ऐकणार...” लक्ष्मीचा संताप बघून आणि कर्धा नन्हे ते तिनं उच्चारळेलं हे बाक्य याझा राजा ग5 तरी तो-- १३ शेकून बाबूराबदि भडकळे. पण त्यांना न जुमानतां लक्ष्मी रागानं दांत ओढ खात. त्यांच्याकडे राखुन पद्डात म्हणाली, “' तुमच्या स्वतःच्या व्वेनीसाठी तुम्ही हवा तेबढा पेसा पाण्यासारखा खर्चे केलात शेतीभातीवर आणि घरावरहि तुळशीपत्र ठेबलंत, शेतांतल्या लक्ष्मीनं भरलेळं घर लख्ख पुसून काढळंत तेव्हां क्षी नव्हती अशी पेद्याची मोजदाद केलीत ती |.... आणि पोटच्या पोरांना... ” ढदवमीला पुरतं बोळू देण्यापूबींच आपल्यावर अश्यी टीका करणारी ही कोण या कल्पनेनं बाबूरावांचाहि संताप अनाबर झाला. मागचा पुढचा कसलान्च बिचार न करतां “ चांडाळणी, मला शाहाणपण शिकवतेर्‌ काय ? ” असं म्हणत त्यांनीं काडकन लक्ष्मीच्या मुस्कटांत मारली ! कानदिलावर जोराची थप्पड बसल्याने लक्ष्मी घाड़ादिशीं खालीं काळमडली, तिला तोळ सावरणं देखील आवाक्याबाईरचं होऊन बसलं. तेव्हां संकटांत सांपडलल्या एखाद्या हरिणीप्रमाणं तिच्या डोळ्यांत मीतीच्ची छटा चमकली... अगोदरच भाराबलेला तिचा देह या तडाख्यानं एकाएकीं ढिला होऊन कोलमडला... दाही दिशा फाटून ज्ञाऊन आपण अघांतरींच आभाळांत तरंगत आहात असं बाटून, तिनं गपकन्‌ आपले डोळे मिटून घेतले आजवर बावबूराबांच्या हातचा असा मार लक्ष्मीने कितीतरी वेळां खाल्ला असेल, पण आजच्या एवढा थकबा यापूर्बी तिळा कर्धींच जाणबला नव्हता, थोड्या बेळानं तिनं डोळे उघडले आणि भीतीनं गर्भगळिंत होऊन, घामानं डबडबलेल्या आपल्या तोंडावरून हलकासा हात फिरबला, तेवढ्यांत बाबूराव कुठं तरी बाहेर जाण्याच्या तयारींत असलेले बघून लझ्मी अंगांत असेळ नसेल तेवढं सारं बळ एकवटून कडाडली, “बाप आहांत कॉ हैवान ? एखाद्या राक्षसाच्या कुळांत तरी जन्म घ्यायचा होतात त्यापेक्षां,..माझ्या शरीराची काडं केळींत, माझ्या माहेरचा रस्ता मळा बंद केळांत, सुखाच्या शब्दाची चुकूनहि कर्धा भीक घातली नाहीत तरी देखीळ सारं गिळून बसळें मी. »०««पण ढक्षांत ढेवा. की, माझ्या पोरांना. देखीळ जर तुम्ही याच मार्गानं १४ अजिता नेणार असाळ, तर मला ते मुळींच खपायचं नाही...त्यासार्डी माजे प्राण देखील मी पणाळा लावीन. . .” लद्वमीच्या या बडबडीने बाबूराबांच्यावर कांहीं अनुकूल परिणाम तर शाला नाहीच, पण उलट त्यांचा राग आणखीनच भडकला, रागानं ते अगदी लाल लाल झाले, स्वतःच्या बायकोनं आपला असा अपमान करावा ही. कल्पना त्यांच्या मनाला विशेष झोंबल्यासुळं त्यांनी जवळच असलेळं एक स्टूल उचललं आणि ते ल्ह्कमीच्या अंगाबर जोरानं फेकून देत ते ओरडले, “अस्सं काय! तर मग मर खुशाल......?' आणि मागे वळूनहि न पाहतां ते धाडू घाडू जिना उतरून घराबाहेर पडले देखील | दिबस भरत आलेल्या लक्ष्मीच्या अंगाबर बाबुरावांनीं फेक्रलेळं स्टूल जोरानं येऊन आदळल्यामुळ तिचा जीब कासाबीस झाला. तिनं जोरानं किंकाळी फोडली. कल्पनेच्या बाहेर तिळा मृच्छा आली, एवढंच नव्हे तर तिचा जीब विलक्षण गुदमरून गेल्यामुळे तिच्या पोटांतील गर्भाला जोराचा धक्का बसला, त्याची हालचालसुद्धां एकाएकीं बंद झाली !... सारंच कसं अगदी विचित्र होऊन बसलं, ..लक्ष्मीच्या अंगाला दरदरून घाम फुटला. नाडी मंद होत चालली...अस्ताव्यस्त हातपाय पसरून पडलेल्या तिच्या देहाची हाळचालहि होईना... | एवढ्यांत शाळेला मधली सुट्टी झाल्यामुळं घरांत आल्या बरोबर गोविंदाने आईला हांक मारून 'आज देणार नाग आह चांगला खाऊ £ असं म्हणत साऱ्या घरभर फिरत तिला शोधायला सुरबात केली. पण लक्ष्मीनं त्याला “आ' दिली नाही ! त्यामुळ गडबडीनं घडपडतच घरांत शिराबं त्याप्रमाणं जिना चढून बर जात त्यानं पुन्हां हाक मारली आई&5 कुठे आहेस ग तूं? ? पण तरीसुद्धां लक्ष्मीच्या दांतांची घट्ट मिठी बसल्यामुळं त्याला उत्तर आलं नाहींच ! गोविंदा घाबरला आणि माडीबरच्या खोलीत प्रबेश करीत म्हणाला, 'आई, रागावलीस कां ग माझ्यावर ! ' पण त्यानं लढद्दमीची एकंदर बस्तुस्थिति जेव्ह्दां पाहिली, तेव्हां तो भीतीने गारठून जात किंचाळळा, ' आई55 &काय हाइरं गोंदा £ ” असं म्हणत शेजारच्या राधाकाकू जेव्हां माशा' राजा ग5 तरी तो- १५ बर आल्या तेव्हां कुठं गोविंदाच्या जिबांत जीब आला. घाबरून गेल्यासुळं कोरड्या ढणढणीत झालेल्या आपल्या ओठांवरून जीभ फिरबीत त्यानं राधाकाकूना विचारलं, “काकूबाई अशी काय हो करतेय आई !?? आणि तो मुसमुसून रड्रे लागला, मधांची लक्ष्मीची किंकाळी ऐकूनच राधाकाकू बर आल्या होत्या. त्यांना देखील काय झालं असाबं याचा नीट उलगडा होइना. त्यातुळं त्याहि घाबरल्या, पण आपल्या मनाचा तोल न ढळूं देतां त्यांनी गोविंदाची कशीबशी समजूत घातली. लद्ष्मीला असं कशाने झालं ? घरांत नबराबायकाचं भांडण होऊन कार्दी बेडवाकडं तर नाद्दी झालं १ कां ल्ष्मीला एकाएकीं घेरी येऊनच ती सख्रालीं पडली ?...या साऱ्या प्रश्नांची जुळबाजुळब करीत लक्ष्मीचे हातपाय नीट सावरून तिचं डोकं मांडीबर घेत त्या गोबिंदाळा म्हणाल्या, “ पान्याचा तांब्या आन्‌ योक कांदा आन वाइच. पळ लोकर, ” राधाकाकूर्नी सांगितल्याप्रमाणं गोरविदांन पाणी आणि कांदा आणतांच त्यांनी लक्ष्मीच्या तोंडावर पाणी दिंपडलं. हाताच्या बुक्कीनं कांदा फोडून तिच्या नाकाशी धरला. . .राघाकाकू आपल्यापरीनं लक्ष्मीला सावध करीत होत्या, गोविंदा काळजीनं चूर होऊन गेळा होता. त्याचे डोळे आईच्या अंतःकरणाचा ठाव घेऊं पहात होते, मनांतल्या मनांत तो म्हणत होता, “ देवबाप्पा, माझ्या आईला बरं कर. मी तुळा रोज रोज नमस्कार करीन, कर्थ्धी चुकायचा नाहीं, ” बराच बेळ लक्ष्मी साबघ होईना, तेव्हां राधाकाकूचाहि धीर खचत चाळळा, चटकन्‌ त्यांनीं चुळीपुढचं लहानसे उलळथणं आणलं आणि लक्ष्मीची घट्ट बसलेली दांतखिळी थोडी. ढिली केली.. .पुन्हां त्यांनी तिच्या तोंडाबर पाणी हिंपडलळ॑ आणि नाकासमार कांदा घरला... हळुहळू लढ्वमी शुद्धीबर येण्याचं चिन्ह दिसतांच त्या समाधानाचा सुस्कारा सोडून गोविंदाला म्हणाल्या, “ आतां कद्याचा घोर न्हाई. ” लक्ष्मीच्या हातापायाची हाल्याल सुरू होतांच गोबिंदा तिच्या १६ अजिता गळ्याशी पडत म्हणाळा, “आई, बोल ना ग माझ्याद्यी ! मी तुझा ना ग? मग अशी का गप्प? आतां खाऊ नाही मागणार. . .बोल. .. आई५. . .'! अद्याप लक्ष्मी म्ह्णाबी तशी साबधघ न झाल्यामुळं राधाकाकूनीं गारबिदाळा मार्गे खेचीत म्हटलं, “ वाहूच दमानं घे, ' साधारण अर्ध्या पाऊण तासानं राघाकाकूनी घेतलेल्या काळजीमुळं आणि श्रमामुळं ल्क्ष्मीनं इळूच डोळे उघडले; बावरठेल्या नजरेन इकडे तिकडे घरांत पाहिळं; आणि समोर बसलेला गोवेंदा दिसतांच त्याळा : बाळ, ! अशी जोरानं हांक मारून ती पुन्हां बेशु झाली...ते बघून 'गोबिंदाची आणि त्याबरोबरच राघाकाकूंचीहि पांचाबर धारण बसली ! ,..राधाकाकू लक्ष्मीला साबरीत गोबिंदाला म्हणाल्या, “ त्या रामाच्या देबळापसल्या डागदाराला तरी बाळीब जा बाबा, तुजा बा गेळा अस5लळ -त्या भबान्यांचीं घरं हुडकीत, तूं तरी येळला जाग... ” गोविंदा डॉक्टरांना घेऊन येण्यापूर्वीच लक्ष्मी राधाकाकूच्या प्रयत्नानं थुद्धीवर गरेत चाळली, त्यांनी जेव्हां तिच्या मानेखाली हात घाळून तिळा उठबायचा प्रयत्न केला तेव्हां त्यांना मिीी मारीत भरल्या आबाजांत लक्ष्मी म्हणाली, “' माझ्या जिवाचं एक राहिल पण पोटांतल्या पोरासाठी तरी, ..'' बिलक्षण थकवा आल्यामुळं पुढं तिला बोलबेना, तिळा उढवून आणि आपल्या अंगाला रेळून बसबीत राधाकाकूना काय झालं असाबं याचा चटकन्‌ पडताळा मिळाला, पण त्यावेळीं त्या कांही बोलल्या नाहीत. त्या आपल्या लक्ष्मीच्या तोंडावरून हात फिरवीत म्हणाल्या, “ बाइच च्या करून आनू का? मजी त्येबडीच हुज्यारी -बाटल,'? पण त्यांना उत्तर देण्यापू्बींच लक्ष्मीच्या पोटांत एकाएकीं भयंकर कळा यायला लागून प्रक्राते पूबींची सूचनाहि तिळा मिळाली... 'त्यामुळं न कळत “ अग आई ग55 ? असं म्हणत ती पुन्हां कोलमडून पडली... त्याचवेळी शाळेंतून घरी येत असलेल्या सखुळा आईची बातमी -सांमत आणि तिळा बरोबर आणीत घाईघाईनं गोबिंदा घर्री आला. त्यानं आई उठून बसळी असेल म्हणून मोठ्या. उत्सुकतेनं झाल्याबराबर माशा.राजा ग5 तरी तो-- १७ याहिळं. त्याची खूप निराद्या झाळी, पळत आल्यामुळं तो घापा टाकीत होता. त्याला पहातांच राघाकाकूर्नी विचारलं, “ आले का डागदार १ ” अंगावरचा शर्ट उगीचच ओढून घरीत गोबिंदा म्हणाला, “ घरांत नाहींत ते, कुठं बाहेर गेळेत असं त्यांच्या बायकोनं सांगितलं, आणि ती म्हणाली काँ, त्यांना यायळा चांगला तासभर तरी बेळ -हागेळ ! ” हे ऐकून राधाकाकू लक्ष्मीला उठवून बसवीत म्हणाल्या, ८६६ येळळा मिळाल्याबर डागदार कसला त्यो! पन त्येळा तरी बिच्याऱ्याळा बोलून काय फायदा !...आपलळं आपूनच हाइ त्येबडं भोगाया व्हबं. . .”? प्रसूतिबेदनांनी घायाळ होऊन ल्ह्ष्मी जेव्हां कासावीस झाली, तेव्हां तिची मुलं अगर्दी घाबरून गेळी, त्यांची केबिलबाणीं तोंडं बघून तिळा अगर्दी भडभडून आलं, तिनं कसंतरी त्यांना जवळ घेत “' खेळा जा बाहेर” असं म्हटलं आणि त्यांच्या तोंडाबरून हात फिरविला. मुलांची सुकलेळी तोंडं पह्डातांच तिला जोराचा हुंदका आला. तेव्हां राधाकाकूंनीं मुळांना बळजबरीनं बाहैर घाळबलं आणि ' खळा जाबा भाईर इं!? असं त्यांना बजाबीतच त्या लक्ष्मीकड सहानुभूतीनं पहात म्हणाल्या, “काय डोस्क्यावरचं बज्जं हाइ हुई बाई तबा वाटून घेऊं ! सोस आंतल्या आंत. आर्धीच तुजं हें सारं बगून पोरं घाबरून गेल्याती, त्येच्या तोंडचं पानी पळाल्या खुळे...... ह राघाकाकूंच्या ह्या बोलण्यामुळं धीर येऊन लक्ष्मी त्यांना जोरालं बिडगली. त्यांच्या कुशींत शिरत तिनं ' काकू$5 ' एवढंच जन्हां म्हटलं, तेन्हा राधाकाकू तिळा पोटाशी धरीत म्हणाल्या, “घाबरू नग अशी. मी हाई की ग! आन्‌ असं भिऊन भागतंय हुई कुटं? ” . राधाकाकूंच्या सांगण्याबरून जेव्हां गेबिंदानं एक जवळपासची सुईण बोलावून आणली तेव्हां त्या तिळा म्हणाल्या “बग बाई तूं तरी ! पोरांच्या आईला एवडं घाल पांगरून, तुजा हात ळईइ॑येससरी हाय म्हन म्यां डाळी मारलीया, ..” सुईणीनं लह्मीळा तपासलं. पोटांतल्या मुळाची एकंदर बेठक थोडी विचित्र वाटल्यानं तिच्या देखीळ काळजांल चरेरर झालं. पण कांडी अ. २ झालं तरी लक्ष्मीला बांचबाबयाची शिकस्त कराबी म्हणून तिनं मनाचा हिय्या केला. कारण नेहमींच्या बाळंतपणाला येणाऱ्या बाईपेक्षां लक्ष्मीची स्थिति थोडी बेगळी होती, नबऱ्यानं मारल्यामुळं अचानक बसलेल्या धक्कयानं ती घाबरली होती. भीतीनं तिचचा घसा कोरडा पडला होता. हातपाय गार झाले होते आणि तोंड पांढरं फटक पडलं द्ोतं. . .लद्ष्मीच्या प्रसूति वेदना मधून मधून कमी जास्त होत होत्या, तिला तें सोसबत नव्हतं म्हणून अखेरीस तिचे बाळंतपण सुलभ होईल अशी एकदोन इंजक्शनंहि सुईंणीनं तिला दिलीं अखेर संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास प्रसूतिबेदना असह्य होऊन लक्ष्मी जोरानं किंचाळली आणि सुदेवानं त्याचवेळी तिची सुखरूव सुटकाहि झाली, . .पण कांहीं केल्या ते मूल रडेनाच इतर मुलं जन्मतःच रडतात तसं ! त्यामुळे नाळ कापून टाकून त्याच्या अंगावर गार पाणी शिंपडलं गेलं, ..त्याला उलथं पालथं केळ आणि त्याच्या जन्माची खूण म्हणून व्विपाडाच्या गणग्याणं घरांतलं घंगाळ बाजबण्यांत आळं ! तेव्हां त्यानं 'टेह$55? करीत जगांतली आपली पहिली शीळ घातली, आपले चिमुकले डोळेहि उघडल... बाळाच्या रडण्याचा आवाज यायला आणि बाबूराबांनीं नेहमीं प्रमाणं डोक्यावरची टोपी काढून हातांत किरबीत घरांत यायला एकच गांड पडली, घरांतला एकंदर प्रकार बघून ते दारांत थबकले आणि त्यांना बघून राघाकाकू कडाडल्या, '“'आढलास तस! चालता हो अगूदर... मानूस हाइस कां कोन ? ...तुज्या परास नुसता दगूड दिकुन लंई बरा...” आजपर्यंत आपणाद्लीं कधींहि फारसं न बोलणाऱ्या राघाकाकूचा हा धडाका ऐकून बाबूराव चांगलेच वरमळे. झाल्या प्रकारानं त्यांची बोबडी बळायची बेळ आली ! . . मुकाट्याने खार्ळी जाऊन त्यांनी काळाकुट्ट अंधार पडलेल्या घरांत ख्िशांतल्या काड्यांच्या पेटीतील काडी ओढून दिलगाबीत दिवा लावला त्यावेळीं माजघरांतल्या एका कोपऱ्यांत एकमेकांना बिछगून गुफचूप माझा राजा ग5 तरी तो-- १९ बसलेलीं आपलीं पोरं दिसतांच ओशाळून जाऊन त्यांनीं.त्यांना तिथून उठवीत विचारळ,, “कांही खाळ बिलत की नाही १ आणि असे अंधारांत कारे??? आईच्या काळजीनं काळबंडून गेळेळा गोबिंदा आपल्या अंगावरचा बाबूराबांचा हात झिडकारीत म्हणाला, “ दूर बहा अगोदर ! आई बरी झाल्याशिवाय कांही खायचं नाही आम्हांला...रमी. खाऊ मागितला म्हणून तुम्ही तिळा मारलंत नादी का...” “ कुणी सांगितळं तुळा १ ?? असं बाबूराबांनीं घाबरूंन विचारतांचं सखूला जबळ ओढून धेत गोविंदा. म्हणाला, “ कशाला पाहिजे कुणी सांगायला £ तुम्ही मारल्याशिवाय आई अशी पडायचीच नाही. . .! आईजबददलच्या- मुलांच्या या आत्मविश्वासानं बाबूराबांच्या डोक्यांत खाडकन प्रकाश पडला. . .आत्तां कुठं केवळ मुलांना खाऊ इबा म्हणून पैसे मागतांच आपण भलतंच करून बसलों याची त्यांना पश्चात्ताप होईल एबढी जाणीव झाली !...माणुसकीच्या बीजांकुरानं त्यांच्या हृदयांत प्रवेश केला. ..त्यांच्या बापाच्या आंतड्याला अगदीं पिळवटून जाण्या- इतकी जाग आली क्ट थांबा ह खाऊ आणतों '' असं मुलांना सांगून ते जेन्हां बाहेर निघाले, तेव्ह्यां इतका बेळ गप्प होती ती सखू त्यांना निक्षन सांगाबं तसं म्हणाली, “' तुमच्या जवळचा खाऊ नकोच मुळीं. आई देइल , तेव्हांच खाईन मी, होय ना रे दादा १ ” गोबिंदानंह्ि जेव्हां तिच्या तोंडावरचे केंस सावरीत तिला साथ दिली तेव्हां बाबूराव इतबुद्ध होऊन त्यांच्याकडे पहात राहिळे !...पण त्यांच्याकडे दुलक्ष करून सखू गोविंदाला म्हणाली, “ दादा, बाळ झालळंना रे आईला १ ?” आई होती त्या माडीकडे . करुण दृष्टीनं पहात गोरबिदा तिला म्हणाला, “ हो. ?? £ घण काय झालं रे ? मुलगा की मुलगी £ !! ६ गप ग्र ! मग बघू ते. आर्धी आई बोलायला हवी ग...” २० अजिता एवढं बोलून जेव्हां गोविंद सखूला खालीं बसबीत पुन्हां म्हणाळा, “शांब हं, मी बघून येतो. ” तेव्हां सखू त्याळा मार्गे ओढीत म्हणाली, “ काकूबाई रागाबतीळल ! ? ४ रागवू देत -1। | ११ ५“ नाही नाही, जाऊं नकोस, अरे त्या म्हणाल्यात की, मी बोलबीन तेन्हांच या वर ! ” शेवटीं आपापसांत तडजोड होऊन हीं बद्दीण भावंडं एकमेकांना बिलगून खाळींच झोपली. आणि मुलांची आपल्या आईवबद्दलची ही निष्ठा बघून थोबाडीत मारल्याप्रमाणं मनस्ताप असह्य झाळेळ बाबूराव मुकाट्यानं भिंतीळा टेकून स्वस्थ बतून राहिले. त्याच वेळीं बराच वेळ झालेल्या श्रमानं आणि काळजीनं भारावळेलं आपलं अंग जमिनीबर टाकीत राघाकाकू ल्दर्माला म्हणाल्या, “'पड बाई आतां बिनघोरी,..किती घाबरीबलं हुतेस काय सांगूं लह्ष्मी (... ? आपल्या आहप्रमाणं जिवापाड श्रम घेऊन वागणाऱ्या त्या प्रेमाच्या आणि मायेच्या चालत्या बोलत्या देवतेकडे, राघाकाकूंकडे, पहात लक्ष्मी म्हणाळी, “ तुम्ही होता म्हणूनच जगळं मी. नाहीं तर माशी पोरं आइंबिना पोरकी झाळी असती आज...'? आणि नुकत्याच जन्मलेल्या त्या नव्या चिरंजीबाकडे पह्डात ती पुन्हां म्हणाली, ““ आणि हा सुलळाम...”' पण तिळा पुढं बोलू न देतां राघाकाकू म्हणाल्या, “ नीज आतां गुमान, खार्ली पोरं पडल्यात चांगली जास्तानी. .. . आपल्या शेजारीच बाजल्यावर निजलेल्या बाळाकडे लक्ष्मीनं मान बळबिली, त्याच्या ठठलशयीत आणि मऊ मऊ लागणाऱ्या एवढ्याज्या तॉझबरून तिनं हात फिरविला. समाधानानं झोपी गेळेल्या त्याच्या तोंडाकडे पहात सारं दुःख, साऱ्या यातना, सारी काळजी, सारं सार॑ कार्डही विसरून आपल्या त्या च्विमुकल्याळा कुरवाळीत ती पुटपुटळी, “६ माझा राजा ग5 तरी तो, .” सुखाची हिरवळ-- ३ *५€४८४५५/४/* १५४५१५ *“ ५/४-४१'-” ४ “४५१. ५४४५-/४-/४-/".”६/”५.””५/५/५-/१ ४५-४*€४/४४”५४४/”५”४””१ “ अफाट पसरलेल्या बाळबंटांतील हिरवळीच्या एखाद्याच चिमुकल्या जागेनं तिथून जाणाऱ्या वाटसरूला केवढा तरी आनंद बाटतो...' आपल्या हातांतील भूगोलाचं पुस्तक नाकासमोर घरून गोबिंदा मोठमोठःयानं वाचीत होता. त्यावेळीं लट्ष्मी कमरेबर घागर आणि हातांत कासरा घेऊन आडावर पाणी आणायला चालली होती. तिच्या कानाबर गोर्विदाच्या तोंडचं बरील बाक्‍्य जेव्हां पडलं तेव्हां ती पुढ न जातां दारांतच थबकली. तिनं गोबिदा वाचीत बसळा होता तिकडे बळून पाहिळं. तोंडांत टाकळेली ळमनचची गोळी खात गोबिंदा मोठ्या गमतीनं अभ्यास करीत असलेला बघून लक्ष्मी गालांतल्या गालांत इंसठी, क्षणभरानं त्याच्याकडे पहात आणि आडावर जात ती स्वतःशीच पुटपुटली, “' माझ्या रुक्ष संसाराच्या प्रवासांत देखील मार्शी ही. लाडकी मुलं त्या बाळबंटांतील हिरवळीचाच आनंद मला देतात ! तेंच माझं खरं सुख... ?? आणि मग समाधानानं कमरेबरची घागर नीट सावरून घरीत ती सरळ आडावर निघून गेली, लदमी रहात होती त्या घराच्या माळकानं आपल्या घरापाटीमार्गे एक सुंदर बाग तयार केली होती. ह्याच बागेच्या मध्याबर तो आड होता. लक्ष्मीनं आडाबरच्या रहाठाळा बरोबर आणलेला कासरा गुंडाळला; २२ अजिता 11 आणि त्याच्या कडेला असलेला गळफास घागरीच्या गळ्याशी बसबीत असतांनाच, तिनं सहज त्या जबळच्या बागेकडे पाहिले. तिथं त्रिकोणी तांबूस कोलांच्या भरगच्च तटबंदीनं नटलेली अशी हिरवीगार अनेक फुलझाडं तिळा दिसली, त्यांत तांबडा, पांढरा, पिवळा, गुलाबी असा विविध रंगाचा टपोरा गुळाब होता, सुबासेक ब भरदार मोगरा होता, टवटबीत रोबंती होती, इंसरी सदाफुली होती, मोहक निशीगंध होता; आणि वाऱ्याच्या झुळकीसरशी स्वेरपणानं माना डोलावणारी विलायती रोपट्यांवरची अनेक रंगीत फुलंहि होतीं. फुलझाडांवरचीं तीं सुंदर टपोरी फुलं पहातांच त्यांतळ॑ं एखादं फूल तोडून घ्यायचा मोह लह्ष्मीला अगर्दी अनावर झाला. “' बायकाची जात म्हणजे फुलं दिसली कीं, त्यावर सारं काम सोडून चटकन्‌ झडप घालण्यांत पटाईत. त्याळा तूं तरी कशी ग अपबाद ताई १” लह्वान असतांना केव्हां तरी लक्ष्मीच्या भाबानं तिला असं म्हटल्याचं त्याबेळी आठवतांच “ हो हो, मला पण आवडतात फुलं, काय म्हणणं आहे ? ? असं उत्तर आपल्या भावाळा मनांतल्या मनांतच देत लक्ष्मी हातांतली घागर तर्ांच तिथं ठेवून त्या फुलांजबळ गेली. खालीं वाकून त्यांतल्या एका टपोऱ्या पण अर्धबट उमललेल्या सपण तांबड्या गुलाबाला तिने हात देखीळ घातला, पण तेवढ्यांत घरमालकाचचं कांहीं बोलणं कानावर आल्यानं 'उगीच नको बाई खटखट' असं पुटपुटत आणि फुलाजबळचा हात मार्गे घेत ती नाइलाजानं आडावर आली, ल्ष्मीनं गळफास बसवलेली घागर हळूच आडांत सोडली आणि खडाड्‌...खट्‌....खडाडू...असं रह्ाटाचं संगीत सुरू झाल. आडांतील काळ्याभोर स्वच्छ पाण्यांत डुंबत असलेल्या घागरीला नीट बुडवाबी म्हणून ल्हषमी कासरा खेचणार तोंच 'आई ग ५ हा पाहिलास का. राजा किती वळवळतोय तो !? असं सखूचं बोलणं तिच्या कानाबर आलं. त्यामुळं तिने एक हात रद्वाटाबर ठेवला आाणि मार्गे वळून पाहिळं, सखू राजाळा नीट उभा करीत विचारात होती, 'कोंबडा कसा 5 सुखाची हिरबळ--- २३ करतो राजा ९? आणि राजा आपले चिमुकळे डोळे मिचकावून हंसत हंसत तिला मान डोलावून सांगत होता, “काबा, कुढकू$55 कूड55”? आपल्या छोट्या राजाची ही कोंबड्याची नक्कळ ऐकतांना नकळत ल्ह्ष्मीचा दुसरा हातहि जागचा निसटल्यामुळं भिरर्‌...खडाडू...खट्‌,..करीत रहाटानं अंग मोडून आंगाळला आळोखे पिळोख दिले. त्यामुळे बरेच दिवस बापरल्यामुळं निकामी होत चाललेल्या कासऱ्यानं त्या रहाटाला रामराम ठोकून एकदम आडांत उडी घेतली! रहाटाचा खडखडाट एकदम झाल्याचा आवाज ऐकतांच ल्क्ष्मीनं छोंट्या राजावर खिळलेली आपफ्ली नजर चटकन्‌ मार्गे बळविली, त्यावेळीं गच्च पोट भरेळ एबढं पाणी पिऊन सुस्त झाळेळी घागर आडाच्या तळाशी आराम घेत असल्याचं ध्यानांत येतांच लक्ष्मीच्या काळजांत धस्स झालं, ..““"अगबाई, आतां काय कराय*चं?'' असं पुटपुटतच तिनं बाड्यांतीळ एका चांगल्या पोहणाऱ्या मुळाला बोलाबलं आणि त्याच्याकडून ती घागर कशीबशी वर काढली...घांगर समोर दिसली तेव्हां कुठे लक्ष्मीच्या जिवांत जीब आला. नाहींतर घागर आडांत पडली म्हणून ऐकान्या लागणाऱ्या बाबूरावांच्या भरमसाट बडबडीशी निकराचा सामना देण्यापर्यंत बेळ यायची ! या कल्पनेनं तिचं धाबं दणा- शून जाऊन छातीत 'चांगळीच घडघड सुरू झाळी होती... शाळेत जाण्याची मुलांची बेळ द्वोतां चलद्षमीनं आपल्या राजाला- हो राजान नाहींतर काय ! त्याचं नांव कुणी ठेबलं होतं १ कसाबसा आईच्या कुशींतल्या उबीने तो बाढला होता हेंच त्याचं नशीब. लक्ष्मीला त्याचं हें न्ीब बलवत्तर ठरबायचं होतं. म्हणून तीच त्याला 'राजा?, 'राजा' म्हणृत होती...आणि तिच्या मागोमाग मग तो सर्वांचाच राजा झाला होता---अंगाबर प्यायला घेत बसल्या बसल्याच मुलांना जेबायला वाढल, त्यावेळीं राजा मन लावून आईला पीत होता. त्याच्या पिण्याचा घटू, ..घटू...असा अस्पष्ट येणारा आवाज ऐकून सखू आईला म्हणाली, “' कांहीं नको जा त्याळा प्यायला देऊस आई ! माझे कॅस ओढून ओढून किती बिसकदून टाकळेत पाहिढेस £ ? आणि मग तिनं २४ अजिता आपल्या विसकटलेल्या केसांच्या बटा डाव्या हाताने हळूच कपाळाबखून मार्ग सारल्या. राजाच्या मऊ मऊ केंसाबरून प्रेमाने हात फिरबीत लक्ष्मी सखूला म्हणाळी, ' तूंच त्याची खोडी काढली असज्लील अगोदर ! होयना रे राजा ? ? आपल्या आईचं हँ म्हणणं खरं बाटून की काय राजानं चटकन्‌ आई जवळचं म॑ म॑ सोडून तिच्या पदराआडून आपलं तोंड बाहर काढलं; आणि तो खुदकन इंसठा, तें बघून त्यानं केळळा गुन्हा पार विसरून जाऊन उलट त्याचं कोंतुक करीतच सखू म्हणाली, “ अरे गुलामा 5! सखूचं हे बोलणं ऐकून लह्ष्मीहि मनापासून इंसली आणि ' आतां असं करायचं नाही हं तुझ्या आक्काताइला ! ' असं राजाला बजावीत तिनं आपल्या पद्रानं त्याच्या ओठावरचं दूध हळूच टिपून घेतळं, पोट भरल्यामुळं राजा खुषांत येतांच लक्ष्मीने त्याळा प्रेमानं कुरवाळीत खालीं झोपबला; आणि गोविंदाला हबा होता तेबढा भात वाढायला म्हणून ती तिथून उठली. मुलं शाळेंत निघून गेल्याबर ल्क्ष्मीनं बराच बेळ घरांतलं काम आवरलं, एक वाजून गेळा तरी बाबूरावांचा जेवायला पत्ता नव्हता ! अखेर त्यांची बाट पहात तिनं आपल्या राजाला त्याच्या इच्छप्रमाणं मांडीवर घेऊन गोड जेवण भरवलं, चिमण्या राजाचे पोट चांगळं भरल्यामुळं त्याला गुंगी यायची चिन्ह दिसतांच लक्ष्मीनं त्याला पाळण्यांत नीट झोपदळा; मग त्याच्या अंगावर मऊ पांघरूण घातलं. राजाला झाप लागावी म्हणून पाळण्याची दोरी हातांत घरून त्याला झोके देत ती गाऊं लागली --- बाळ नवतिचा 5 प्रेमाच्या ग चांदण्यांत खेळतो सदा 5 बोबडी फुळें 5 घोळवुनी अस्वृतांत टाकि बाइ हा 5 नेत्र झाकुनी ५ खांठवीत दिपल्यांत ति साचुला सुखांची हिरवळ -- रप आहेच्या गोड गळ्यांतून ऐकूं येणारी अंगाई आणि तिच्या मायेच्या अत्योतिक जिव्ह्ाळ्यांतून ओसंडून बाहेर पडणारं वात्सल्य या दुहेरी उबेनं निमणा राजा केव्हांच झोपी गेला, आपला आवाज प्रत्येक शब्दाशब्दालळा कमी कमी करीत ल्क्ष्मीनं गाइलेलं हें अंगाई गीत बाबूराव दरवाजांत उभे राहून ऐकत होते. गाणं संपतांच ते सरळ आंत आले आणि लक्ष्मीला म्हणाठे, “ किती छान गाणं म्हणत होतीस ग ! ” अलीकडे बाबुराब बरेच निवळले होते खरे, पण कितीतरी दिवसांत त्यांनी लक्ष्मीशीं असं सहानुभुतीचं बोलणं केलं नव्हतं. त्यामुळं ढढमीळा त्यांचे हवे राब्द भारी मोलाचे बाटले. अद्याच या प्रेमळ शब्दांची साबलळी आपल्या लेकीला कायमचची मिळावी म्हणून ल्ट्ष्मीच्या आईचबापार्नी बाबूराबांना घरचं कुणी सुद्धां नाहीं हं माहीत होते तरी त्यांना आपला जाबई करून घेतलं होतं. चारचोघांकडून बाबूराबांची चौकशी केली होती तेव्हां सगळ्या बाजूंनी हॅ स्थळ उत्तम आहे अशीच सवानी लक्ष्मीच्या वडिलांना माहिती दिली होती, नाही म्हणायळा बाबूरावांना दुसर कुणी नाहीं एवढाच दोष ढळकपणानं दिसला होता ! पण मुलगा स्वभाबानं चांगळा, शिकला सवरलेला, घरची शेताभाती, पे पेसा भरपूर, हाडापरानं मुलाचा बांधा सुबक आणि ल्क्ष्मीला शोभेल असा तिच्या मानानं उंचा पुरा वगेरे. त्यामुळं त्यांच्या इतर गुणापुढं हा दोष सहज झांकून गेला होता...पण लम़ झाल्यानंतर बाबूराव पूर्वीपेक्षां पुष्कळच बदळत गेले, कुणाची तरी संगत म्हणून म्हणा किंबा आपल्या श्रीमंतीची धुंदी त्यांच्या डोळ्यांवर चढली म्हणून म्हणा, बाबूराबांच्या स्वभावांत कल्पनेत्राहेर फरक पडत गेला. . .आणि त्यामुळं मधांप्रमाणं सुखाचे शब्द कानावर पडण्याचं भाग्य दुर्दैवानं लह्वमीच्या बांट्याला कचितच येऊं ढागलं... ५ माझ्याशी तुम्ही नेदृर्मी असं बोलाल तर... ” असं कांहींतरी बाबूरावांना बोळून दाखबायची लहू्मीला बिलक्षण इच्छा झाली. त्यावेळी पुन्हां पुन्हां तिआ्या कानांत त्यांचं ते बाक्य घुमू ढागळं, पण उगाच "-५९४०४-/४४०४४४॥१९५४४४०टीन लनी (“९ .९/”*”” ९५०७००४२७०”... >०.७-०/०-७८./००-००७७००००-०७००७ ०००७०० ०४.९७. ७०००७०, २ अजिता ४“ €% 0” “४५५८१५४०८१ -“-“ > ४” >“१>८४/००१७७५**०/१७९०” ५९७९९९20४४” ९४४७०“ “अनील »“ “> “> ->/>/ > >“ ळक 4८८7 /-“->“> “ >““-“शा- - ८02 ह “/ शड: “लाटा थोड्यानं देखील स्वारीचं मन फिसकटेळ या कल्पनेनं आलेल्या संधीचा बिरस न हाऊ देतां ती कांहीं उत्तर देण्याऐबर्जी फक्त गालांतल्या गालांत हसली. नाहीतरी नेहमीपेक्षा बाबूराव आज भलतेच खुर्षींत होते. लक्ष्मीनं बाढल्यांनंतर जेबतां जेवतां शेवग्याची दौंग चोखून टाकीत ते गमतीनं इंसून लक्ष्मीला म्हणाळे, “ तूंहि घे ना लगेच जेवायला. जेवल्याबर मला एंक गंमत दास्व्बायचीय तुला !...” जेबायळा बराच उशीर झाल्यामुळं आणि राजाला वेळेवर दूध यायला इबं म्हणून लक्ष्मीनं या पडत्या फळाची आज्ञा तेव्हांच मान्य केली. तिनं चटकन्‌ आपलं पान तयार केलं, पण जेबायला सुरबात करण्यापूर्वी पुढ्यांतल्या भाकरीचा तुकडा मोडीत लक्ष्मीने हळूच बाबूराबांना विचारलें, “ कसली गंमत दाखवणार हो? कळूं दे तरी! *” कपांत ठेवलेलं ताक पिऊन टाकीत बाबूराब म्हणाले, “ छे | आत्तां नाहीं बुबा आपण सांगणार, जेवण झाल्यावर मात्र नक्की, :£ घण आतां थोडं तरी सांगितलं म्हणून. . .? “६ छु छे ! मग त्यांतली सारी चब जाईल, ” £ हो का १ असली कसली हो मग ही तुमची गंमत !...काय बाई तरी हृ यांचं ! असं हो काय सांगा ना?” “ अग पण जेबीपर्यंतसुद्धां तुला दम नाह्दीं ना धरबत? नाहीतरी तुम्ही बायका म्हणजे भारीच उताबळ्या बुबा ! जरा म्हणून दम धराल तर शपथ !...छे ! आतां तर मी जेबल्याशिबाय मुळींच सांगणार नाही »०«>.एकदां ठरल म्हणज ठरलं. ” आतां यावर आणखी छेडलं तर बाबूराव उगाच एकदम भडकतील आणि क्षी नव्हे तो जमलेल्या खळीमेळीचा हा डाव एका क्षणांत मोडला जाईल या विचारानं अखेर “ बरं बाई, नका सांगूं मग तर झालं ! ” असं म्हणून लक्ष्मीनं त्यांना इवं ते बाढल; आणे तीहि जेवूं लागली, पण आपणाला बाबूराव काय सांगणार अशी नबी बातमी या गोष्टीकडेच तिन्वं सारं लक्ष बेघलं गेल्यामुळं तिळा घड नीट जेबायळाहि जमेना | सुखाची हिरवळ-- २७ तिची ती धांदल बघून बाबूरावच अखेर “खरंच, भारी बुवा उतावळी हं तूं !! असं म्हणत पानाबख्न उठले, त्यामुळं घाइघाईनं लक्ष्मीनंहि आपलं जञेबण उरकलं, त्यानंतर खरकटी उष्टी बाजूला सारायच्या भानगर्डीत न पडतां आपला ओला हात पदराला पुश्चीतच ती बाबूरावांकडे येत म्हणाली, “ हं ! आतां जेवण झालंय. सांगा बघू आतां तुमची कसली गंमत आहे ती ! ” हातांतीळ पानं धोतराला पुसून बाबूराबांनीं चुना लावला. सुपारी आडकिच्यानं कातरून घेतली, आणि काताचा बारीकसा खडा त्यांत टाकून तयार झालेला विडा तोंडांत-टाकला., विडा खातां खातां तंबाखूनची बुकणी तोंडांत टाकून बावूराब घरांतून फेऱ्या घाळूं लागळे. पण त्यांनी लक्ष्मीला कांहींच सांगितलं नाही ! त्यामुळं चिडून ती म्हणाली, ' हं हो काय ? ” तेवढ्यांत कोटाच्या खिश्ांतीलळ एक पाकीट बर काढून तिच्या हाताबर ठेवीत बाबूराव म्हणाळे, “ हीच ती गंमत, एका माणसाला ही गंमत बाचली की कित्ती आनंद दोईल ठाऊक आहे?” लक््मीनं मोड्या उत्सुकतेनं तें पाकीट घेतळ॑ आणि त्यावरचं अक्षर पाहिलं. फार दिवसांनीं डोळ्यासमोर दिसणारं तिच्या भाबाचं तें अक्षर पहातांच लमी चटकन माजघरांत गेळी. घाईघाईनं तिनं तें पत्र फोडलं आणि आधाद्यीपणानं बाचायला आरंभ केला. तिच्या भाबानं तिढा लिहिलं होतं-- ह ९ ता$, आश्चये वाटेल नाहीं ग्र तुला माझं पत्र बघून! तूं म्हणशीलसुद्धा कीं, भाऊला कशी काय आपली आठवण झाली म्हणून ! खरं ना ग: पण थांब. तुझा राग काढायला मी उद्यांच तुझ्याकडे येत आहे. आणि बरं का, मी तुला न्यायला येणार आहे हं ! काय ग ताई, तुला हॅ खरं- सुद्धां वाटायचं नाहीं नाहीं ? तूं कांहीं म्हण. पण मी उद्यां येतोय हें नक्की. आणि हॅ बघ, तसं म्हणशीळ तर विशेष असं कोणतंच कारण नाही. आईला आपलं वाटतंय कीं चार दिवस लेक यावी आपल्या घरीं. २८ __ अझजिता तेव्हां म्हटल तिची इच्छा आहेच तर जावं नि आणावं तुला लगे. अनायासेंच सवोची भेट होईल. पण काय ग ताई, येशील ना तू? नाही- तर मी आपला तुला न्यायला म्हणून यायचा आणि तू म्हणायर्चास कीं, मला वेळ नाहीं ! झालं का मग £ सगळंच मुसळ केरांत जायचं !... पण थांब, मी वेड्यासारखा तुझी परवानगी कशाला विचारीत बसलोय हा ! श्री. दाजीसाहेबांनाच विचारतो झाळे आल्यावर. ते नाहीं म्हणायचे नाहींत असं वाटतं. आणि बरं का, तूं. मात्र “नादीं, होय? अस कांहीं उलट टपालानं कळवायच्या भानगडीत पडू नकोस. हो, खर तें सांगर्तॉ्य. कारण तुझं पत्न मला येण्यापूवीच भी तुझ्या घरी खुशाल येऊन बसायचा ! बरं आतां जास्त लिहोत नाही. हिती लिहिलं तरी काय बोलल्या- सारखं सुख मिळणार आहे थोडच १ आणि सारंच लिहून बसलो तर मग समक्ष काय बोलायचं ग १ घरीं सर्वे ठीक. चि. चिंगी आत्या येणार म्हणून मर्जेत आहे. श्री. दाजीसाददवेबांना नमस्कार, चि. राजाला केव्हां पाहीन असं झालय बघ. केवढासा होता नाद्दी ग॒ मी आलों तेव्हां १ त्याला म्हणावे आलाच हं मामा. गोविद, सख़ला आशीवांद, तुझाच---भाऊ. ” लक्ष्मीने हे एवढंसंच पत्र कितीदांतरी बाचळं. माहेरी जायळा मिळणार म्हणून किती आनंद झाळा तिला ! त्या नादांत तिच्या डोळ्या- समोर माहेरच्या असंख्य आठवणीनी भरळेळी विविध इृव्यं नाचूं लागली ...पण तिला बिचारीला काय ठाउक कीं, पोष्टांत जाऊन बाबूराबांनी ते पाकीट अगोदरच वाचून पुन्हां जस्तंच्या तस्सं चिकटवून आणलं होत आणि कांहीतरी बेत मनांत आंखूनच तें पत्र त्यांनी मुद्दाम माग- बळ होतंर्ते !... माहेरचं पत्न आढं कीं, आपल्याला आनंद होतो हें ढाऊक असल्या- सुळ -बाबूराब हवी गंमत दाखवायचं सोंग आर्णांत होते अशी आपली सुखाची हिरवळ -- २५९ ७९७७०७४७४0 “४ “४४७ ५४७५० १// “४०/०५/९०९0 202“. €>€>९४/९०%/*%/” ०४". ५९-०७ १४४४” ५९४५४” ४४"४*" -“५/१-«०€५/०€४०/%४५/ // >“. >.०-/€>2”>८>€../>“*//४०>"०/०/*०५* -<*” ०५९०५८०४९०. ०९०€ >», व्यि स्ञक्ष्मीची समजूत, त्याप्रमाणं इंसतमुखानं ते पत्र हातांत घरून ती बाबू- राबांकडे येत त्यांना म्हणांली, “' ऐकलंत का ! भाऊ ये तोय म्हटळं आज आपल्या घरी, “ अस्सं ! बा, बा ! फार छान. किती दिवसांत आले नाहीत नाहीं ! बर झालं. कितीच्या गाडीनं येतो बंगेरे कांहीं म्ह॒टल्य काँ त्यांत ? ” असं हें विशेष खेळीमेळीचं उत्तर बाबूराबांकडून आल्यामुळ ल्क्ष्मीनं त्यांना आणखी सांगून टाकळं, ““ आणि बरं का, तो म्हणतोय की... .” “ क्राय म्हणताहेत आणखी ! आं! ” “ तो म्हणतोय की, तुळा न्यायळाच येतोय म्हणून ! ” “ अरे बा | मग तर फार सुंदर, छान छान, येऊं देत. बिघडलं कुठं न्यायलाच आले म्हणून £ हो, अनायारसेंच चार दिवस इबापालट डोईल, शिवाय मुलांनाहि आजोळी रद्दायला मिळेल थोडे दिवस, तूं जा चेळाशक, माझी कांडी ना नाही, ” उभ्या जन्मांत-लमझ झाल्यानेतरच अर्थातू-एंवढ्या लोकर माहेरी जायळा परवानगी मिळाळेळी ऐकून ल्दमीला मात्र मोठं नवळ बाटलं. कारण बरीचशी बाचाबाच झाल्याशिवाय तिळा कर्षींच माहेरी जायला मिळालं नव्हतं. अलिकडे चारसह्ा बर्षात तर तिळा मुळींच जायचं नाही असं बाबूराबांनीं दम देऊन सांगितळ होतं !...त्यामुळं तिनं त्यांना आश्वर्यांनं बिचारळे, '“ अगर्दी खोटं | होय ना?” आपल्या डोळ्याबरचा चष्मा काढून शटळा पुशीत बाबूराव तिळा सहज बोलून गेळे, “ म्हणजे मी तुळा माहेरी कर्धी धाडीतच नाही कीं काय, तंव्हा तुला एबढी दंका बाटते ती ? £ तसं नव्हे हो. पण..." £ घण बिण कांहीं नाही. मळाहि उद्या मुंबईला जायचंय. तेव्हां य़ा तुम्हीहि चार दिवस जाऊन. ” त्यांचं असं बोलणं चालळळं आहे तीच मधली सुटी झाली म्हणून घर्री आलेल्या मळांना जबळ घेत बाबूराब म्हणाळे, “ बरं का सखू , तुमचा 4३०७ भजिता मामा येणार आहे आज ! आणि बरं का रे गोबेंदा, तो म्हणें तुम्हांला आजोळी नेणार आहे ! काय, जाणार ना मग १” गोबिंदाला आणि सखूला बडिलांमी सांगितलेली ही हकीकत ऐकून मनस्वी आनंद झाळा, पण त्याबर विश्वास न बसून त्या दोघांनी एकदम विचारलं, “ खरं ना पण ? ?' आणि आईला जाऊन बिलगत त्यांर्नी मानेनं खुणावीत तिलाहि विचारलं, “ खरं का ग आई बाबा म्हणतात ते 1... £ हो तर ! ? असं लक्ष्मी त्यांना जबळ घेऊन सांगत होती. तितकयांत राजा झोपेतून उठून रडूं लागल्यानं ' आलें इंऊ' असं म्हणत ती चटकन्‌ त्याला घ्यायला म्हणून आंत निघून गेळी. त्याच बेळी गांबाहून आढेला लक्ष्मीचा भाऊ महादेव तिच्या घरांत आला. त्याठा बघून सखू घांबत धांवत आइईकडे जात म्हणाली, ' अग आई5 मामा आला सुद्धां ! ” आणि गोविंदानं त्याच बेगानं जाऊन मामाला मिठी मारली. महादेब आल्यामुळं घरांत सगळीकडे आनंदी आनंद झाला, लक्ष्मीला तर भारीच समाधान बाटलं, राजाळा सखूकडे देत तिनं महादेबाला दारांत उभा केला आणि त्याच्या पायाबर पाणी ओतून हाताबर गुळाचा स्वडा देत म्हटलं, “ हं, आतां चल घरांत, ” महादेवाला घरांत आणून सगळीजण त्याच्याशीं गप्पा मारण्यांत गुंतली असलेलीं बघून बाबूरावांनी बाजूला जाऊन चटकन्‌ आपल्या अंगावर बाहेर जायचा पोषाख चढबला. क्षणाधोत ते जे गडबडीनं बाहेर पडले ते घरांत कुणाच्या देखीळ ध्यानांत आलं नाहीं ! कारण महादेवानं जेव्हां ढदमीला, ' ताई, दाजीसाहेब कुठं आहेत? ? असं विचारलं तेव्हां ती ' थांब हं, बोलावर्ते त्यांनाच इकडे ? असं म्हणून ' अहो, छेकलंत कां, भाऊ आला देखील एवढ्यांत ' असं म्हणतच बाबूराबांना बोळबायला म्हणून तिथून उठली.... मीलन--- > *“ >४* “५४-८४ १४ ४४८४" माणसाची खरी धनदोळत जर कोणती असेल तर ती म्हणजे त्याचं स्वतःचे मन. क्षणाक्षणाला गरुडाला देखील खालीं मान घालायला लावील एवढी जोराची भरारी मारून माणसाचं मन पश्‍्वीपयंटनाची बारी तेव्हांच करूं शकते ! नार्हांतर सुंदर्राची इच्छा म्हणून पंढरपूरच्या प्रवासाला निघायची तयारी करीत असतांना बाबूरावांच्या डोळ्यासमोर लहानपणी भूगोलांत बाचलेलीं बिविध स्थळबणनं कशाला दिसूं लागली असती !...डाव्या हातांत सिगरट घरून मधून मधून तिचा झुरका मारीत असतांना काश्‍मीरच्या नंदनबनांतून दिसणारी हिमाल्याची 'पांढरी शुभ्र शिखरं, आग्र्याचा सुप्रसिद्ध ताजमहाल, “विजापूरचा -गोलघुमट, गंगा यमुनांचा गोड संगम, कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या चमकदार वाळूचची दिसणारी अबर्णजीय अशी रंगीत शोभा ओस्टेळियांतील शेताबरून पळणारी गुबगुबीत आणि 'चपळ मेंढरं जपानमध्ये होडीप्रमाणें पाण्याबर तरंगणारी घरं, जमेनींतल्या सुंदर इमारती - अमेरिकेतील उंच उंच अशीं भन्य निवासस्थान, रशियांतील नन्या युगाला शोभणारीं नाट्यगरईं, एडिंबरोमधीळ प्रिन्सेस स्टीटबरचा मनोबेषक देखावा, स्वित्सरलडम्धील रम्य बनस्थळं, चीनची जगप्रसिद्ध तटबंदी ग्लासगोची आर्ट गॅलरी, बडोद्याचे कीर्तिमंदिर, महाबळेशवराबरून दिसणारी २२ अजितां सूर्यीदयाची शोभा बगेरे अनेक धावती इड्ये डोळ्यापुढून सरकतांना बाबूराव स्वतःशीच पटपुटळे, “ छे बुबा |! एकदां विमानानं चक्कर मारायला हवीच सगळीकडे... एरह्दी रागीट दिसणारे बाबूराव आज भलतेच आनंदांत होते. अंतःकरणांतल्या समाधानाची छटा त्यांच्या चेहऱ्याबर पूर्णपर्णे उमटली होती. थोडी फार उरलेली बांडलोपार्जित शेती बिकायची कल्पना कित्येक दिबस त्यांच्या मनांत घोळत होती आणि आज तर ती प्रत्यक्ष अमलांत आणायचा त्यांनीं आपल्या मनाशी हिय्याच केला होता, शेत बिकायची वेळ आळी कीं, एखादा माणूस निराशेने वेडा होऊन जातो. पण बाबूराबांना तसं कांद्दीच होत नव्हतं. उलट ते समाधानानंच हा सौदा ठरविण्याचा विचार करीत होते... प्रवासाला निघायची तयारी करण्यांत गुंग असतांना बाबूराबांना कद्याचंच मान राहिलं नव्हतं. त्यांच्या हातांतीळ सिगारेट त्यांच्या हाताला चटका बसेल एबढी विझत चालली होती...त्यांच्या श्ट्चं एकहि बटणं घातलेलं नव्हतं. . .नेहर्मी डोळ्यांवर नीट बसणारा चष्मा आपली एक बाजू कानावर ठेवून दुसरीबर अधांतर्रींच लोंबकळत होता तरीसुद्धा त्यांना त्याची दाद नव्हती !,..शेबटीं अगदींच संपत आलेल्या सिगारेटचा एक झुरका मारून त्यांनीं हू 555 करीत तो धूर तोंडांतून .बाहवेर सोडला आणि बसल्या जागेवरून उठून सामानाची हालबाहलब करायला सुरवात केली, इकडचं सामान तिकडं टाकतांना त्यांतळ आपणाला “हवं होतं तेंच तेबढ नेमकं उचळठून घ्यायचा त्यांनीं सपाटा लावला. स्वर म्हणजे त्यावेळीं त्यांच्या डोळ्यासमोर सुंदरीची मूर्ति दिसत असल्या- मुळं सामानाच्या अक्या दवालळचालीमुळं लक्ष्मीच्या संसाराचं स्वरूप आपण कांहींसं बेडंबाकडं करीत आहोंत याची कल्पनाहि त्यांच्या मनाळा शिबळी ननव्हती, त्यामुळं त्यांचं काम अगर्दी निधास्तपणानं सुरू होत... आपल्या अशा बागण्यानं लक्ष्मीला काय बाटेल याचा विचार करायळा सयांना कुड बेळ होता नाहींतरी !.... फाणी. तापाबायचा मोठा इंडा, पितळेची एक मोडी घागर, मीळन--- , हि. » < -*५-” ">... “४/६/*-/४४ -*-“€५-८"-€४€४४%/%/४”४४४० ४०/००/५७०४" “१. -».. -€५/१ /४/४ /7/१/४५ “४४४१०८४४४१.” ७१-५८ 2€७ 2 “>/०७ “> '७८/०/ न अल रा "५ ५€ ४८४५४४४/४/१५/४/१०/७”"४/पेताकी) 'फडताळांतील तांबेभांडीं आणि ताटवाट्या, देवाच्या देव्हाऱ्यांत पिढान. पिढ्या आपलं बस्तान मांडून बसलेडीं थोडीफार लद्ान लद्दान चांदीची भांडी, चुळीजवळच्या कपाटांत फोडणीच्या सामानासाठी असलेल्या बोळक्यांतून निघालेले आठ दद्ा आणे आणि एक चांगल्या स्थितींत असलेली तांब्याची परात वगेरे सारं कांही माजघरांत मध्यभागीं जमा केल्याबर “ इं, आतां आणखी काय काय बरं १? असं म्हणत बाबूराबांनी सारं घर पुन्हां एकदां धुंडाळायळा आरंभ केला. घरांत जोधळ्याची एकदोन पोती होती तीं सुद्धां त्या सामानाजबळ बाबूराबांनीं ओढत आणलीं ! त्यांत त्यांना कांद्दीसुद्धां बाटलं नाहीं ! उलट तसं करतांना ते स्वतःशीच समाधानानं दसत होते... सामानाच्या या उल्थापालथींत चुकून एका कोपऱ्याळा एक मोडकीशी टंक हाताळा ळागतांच *“ अरेच्या, हं राहिलं कसं ! ' असं म्हणत बाबूरावांनीं ती फरफटत उजेडांत आणली, त्या टंकेचं कुळूप फोडून त्यांनीं ती एकदम उघडली ! आंत बरेच जिन्नस त्यांना आढळले. चारसहा दिवसच माईरीं रहायचं असं ठरल्यामुळं लढक्ष्मीनं आपल्या बरोबर बिशेष कांहीं नेलं नव्हतं. त्यामुळं त्या टंकेत तिच्या वडिलांनी तिच्यासाठी ल्य़ांत दिळेळी एक वज्रटीक होती. सखूच्या पायाला घट्ट होतात म्हणून नुकत्याच काढून ठेवलेल्या तोरड्या होत्या. राजाच्या कमरेला ढिली होणारी एक चांदीची सांखळी होती आणि तिच्या लमाच्यावेळीं बरातीला म्हणून घेतलेलं एक जरीकाठी रेद्यमी ठलगडंहि होतं. भर्‌दिशीं बाबूराबांनीं ती दुंक पाळथी घातळी, आंतलं सामान गोळा करून घेतलं आणि मग बाजूला फेकून दिली बाबूरावांनीं फेकलेल्या टृंकेचा आवाज एबढ्या मोठ्यानं झाला की तो ऐकून राघाकाकू तिथं येत त्यांना म्हणाल्या, “ आज काय हाय तरी काय ! कवापसनं नुसता धुमाकूळ घातळायास घरांत त्यो १ घरांत. ती माउली न्हाई म्हनून लह च्वाच करून घिऊं नगस जिबाचं... !* हद्दी दुपारची बेळ असल्यामुळं आपणाढा अश्या स्थितीत कुणी थड्वाणार नाहीं अश्ली बाबूराबांची कल्पना, पण जमबलेल्या सामानाकडे अ, ३ र्ड अजिता ७७.७ ७ “५, ७५./५/” “५-१” “८१५५-24 '-“५-.*-< >>>. ५५९५. /-< ६.८२ -/:/>/५८//८५५/*>/-८..*-५९/९०७/*-/-/ -€>€>”>.*//€-/>-/“4>*.».”.»/४>/./->././“०>“././* »../>२”>*./ ./.-/*-.€६८" /.-€ “> «<* ते समाघानानं पहात खिश्लांतळी एक सिगरेट शिलगाबणार तोंच राघा- काकूंचं हें बोलणं कानाबर आल्यानं ताडकन ते उठून उभे राहिले, एकाएकीं त्यांच्या नाडीचे ढोके जळद पड्डं लागळे...खालळी केळेळी मान बर होईना कीं तोंडांतून एकहि शब्द बाहेर पडेना !. . .तेव्हां राघाकाकूच सामानाकडे पद्ात म्हणाल्या, ' हे कश्याला गोळा केलंय असं! ? त्यामुळं एखाद्या धांदरटासारखे इकडे तिकडे पहात बाबूराव चटकन्‌ बोलून गळ, “' नवी जागा पाहिलीय तिकडे नेतोय. “ नबी जागा ! कसली नबी जागा ? आन्‌ कुनाला? ?? “५ आम्हांडाच रहायला,” 6 दुमास्नी ऱ्हायालळा ! ही कश्यापाई ! हाइ ती लई बंग्राळ हवाई न्हाई!” ५ शोडी स्वस्तांत मिळतेय मग का सोडा !...” “ अस्सं काय ? आलं ध्येनांत !...त्या बापडीच्या नशिबांत देवानं काय काय लिवून ठेवलंय ते त्येचं त्येळाच ठावं...'? एवढं बोठून राघाकाकू तिथून फणकाऱ्यानं निघून गेल्यानं बाबूरावांचा जीव भांड्यांत पडला. सुटकचा निःश्वास सोडून ते म्हणाळे देखील, '“' बरं झालं ब्याद गेली, नाद्दी तर फुकटचा त्रास व्हायचा मध्येंच नि गाडी चुकायची. . .?”? आतां आणखी कुणी यायला नको म्हणून बाबूराबांनीं शेजारच्या घरांत्रीळ घड्याळाचे चार'चे. ठोके कानावर येतांच थोडी गडबड केली, हमाळाला बोलवून सामान हातगाडीवर चढवलं, अंगांत कोट घातला आणि एंका लहानद्या ब्गेत आपळे कांहीं कपडे घेऊन घराला कुलूप ठोकलं ! एखादी इकाची खाणावळ नाही तर निबाऱ्याची जागा या पढीकडे बाबूराबांना आपल्या घराची कधींच पर्वा वाटली नाहीं, त्यामुळे घरांत आहे नादीं ते सारं गोळा करून आपण घरापातून दूर जात आहोत याचं त्यांना लबमात्राहि दुःख झालं नाहीं. उलट अगदीं बेपबाईनं सुंदरीच्या, संमोर आपला खिसा गरम आहे याची चुणूक दाखविण्यासाठी म्हणून मीलन -< ३५ ऱ्य ७४७७४७४१७४ ४७ ४४ ४७७५४ ७४ ४९ “१०९ २0५९१ ५४-/१५४१५/१४५/४५५/१/१०€१०/१४७४४५/४५१५५१४५/४७४७४१७१०/१०/१५०/१५-४१०/५-५१०९ १०९०६५८४१५ “५५/४५/५५५५. त्यांनीं घरांतून आणलेळे सारं सामान बिकून टाकायला सुरबात केली... छोट्या राजाचे दागिने सराफासमोर टाकल्यावर त्याला देखील थोडी दया येऊन तो म्हणाला, “ मुलाचं डाग कशापायी मोडीला काढळेत !”" पण तिकडे दुलक्ष करून बाबूराव म्हणाळे, “ त्याची तुम्हाला पंचाईत ! ऱचटकन्‌ सोंदा उरकून टाक्रा... एक प्रकारची विलक्षण धुंदी बाबूरावांच्या डोळ्यावर चढली होती. त्याबेळीं त्यांना घरांतळीं मुलंबाळं, लद्ष्मी, गणगोत शेजारीपाजारी, इष्टामित्र अगर्दी कुण्णी कुण्णी दिसत .नव्हृतं, जगाची त्यांना पर्वा नव्हती. त्यांना फक्त सुंदरी, तिचा लाडीक नखरा, तिचा मोहक नाच, तिचे धुंद डोळ आणि तिच्या घरांतील ब्हिस्कीची बाटली यापलीकडे कांहींदेखील दिसत नव्हतं कीं सुचत नव्हतं...त्या नादांतच विकलेल्या सामानाचे मिळतील तेवढे पेसे खिद्यांत टाकून बाबूराबांनीं सुंदरीच्या घराचा रस्ता धरला, जातां जातां रस्त्याच्या एका कडेला असलेल्या जबाहिऱ्याच्या दुकानांतून आपणाला कुणीतरी हांक मारल्याचं त्यांनी ऐकलं म्हणून ते सरळ त्या दुकानांत शिरळे, बास्तविक “ बाबूराव ' अशी त्या दुकानदारानं दुसऱ्याच कुणातरी इसमाला उद्देशून हाक मारली होती पण हे बाबूराव मात्र ती आपल्यालाच उद्देश्यून आहे असं समजून सरळ दुकानांत शिरळे होते ! गिऱ्हाईक थोडं बंऱ्यांपैकी दिसल्यामुळं दुकानदारानीद्वि त्या संधीचा फायदा घेऊन एक पाऊणर्शे रुपये किंमतीची खड्याची सुंदर अंगठी त्यांच्या गळ्यांत टाकली. ती अंगठी सुंदरीच्या नाजुक बोटांत शोभून दिसेल या कल्पनेनं बाबूरावहि खुषींत येऊन ती घेऊन गेले पंघरार्बास भिनिटांच्या आंत बाबूरावांनीं सुंदर्राचं धर गांठळ, आपण कांहींतरी दिग्विजय गाजवून आल्याचा आनंद त्यांच्या ताोडाबर आसंडत होता, जलदीनं आल्यामुळं आलेला घाम पुक्यीत त्यांनी सुंदरीला दारांतूनचच हाक मारली, ' सुंद55र ? बाबूराबांची नेहमीची पॉरेचयाची ट्वांक कानावर येताक्ष्णींच सुंदरीनं गडबडीनं अगावरचं पातळ आणि सेल झालेळे केस नीट केळे, तोंडावर पॉबडरचा हात फिरबला, डोळ्यांत चटकन्‌ सुरमा घातला, कपाळावर ३६ “अनिता चंद्रकोर कोरळी आणि अंगावर सेंट टाकून ती इंसत इंसत बाहेर येऊन म्दूणाळी, “ अय्या |! किती लोकर आलांत हो आज ! ६ का? लोकर आलो म्हणून बिघडलं नाहीना ! ?”? “: छु छे | उलट बरं झालं ? असं म्हणत सुंदरीनं जेव्हां बाबूरावना घरांत येऊन बसायची डोळ्यांनीच खूण केली तेव्हां आंत येऊन लोडाला टेकून बसत बाबूराव म्हणाले, “ बस्स ! ठरल, ” त्यावर त्यांच्यासमोर पान तंबाखूचं तबक सारून ठेवीत सुंदरीनं आश्चर्याने विचारलं, 6 ठरलें ! ? ६ हो, ठरलं, १) “६ अहो पण काय? ? ६ आतां रात्रीच्या गाडीनं, अगदी आजच्या आज आपण पंढरपूरला जायचं, सुंदरीची पंढरपूरला जायची इच्छा फार दिवसांची होती. त्यामुळे आयती चालून आढेली ही संधि साधून ध्याबी म्हणून ती म्हणाली, “ खरं म्हणतां £ ” £ उहणजे ? अजूनहि तुळा खोटंच बाटतं | ” £ पण...याचे काय! ” असं म्हणून जेव्हां सुदरीनं डोळ्यांनी आणि हातांनी खूण करीत खिशांत पेसे आहेत कां म्हणून विचारलं, तेव्हां त्यांनी ठिच्यापुढं दुभराच्या दोन. नोटा टाकून तिला जवळ ओढली, त्यामुळं सुंदरी म्हणाळी, ““'अगबाई, आतां मात्र खरंच जायचं इं !...'' आणि जेव्हां बाबूराबांनीं तिच्या हातांत ती अंगठी हळूच सरकाबली तेव्हां तर त्यांच्यापासून दूर जात ती एकाद्या मुलाप्रमाणं आनंदून नाचू ळागली. तिला आनंद झाला म्हणून बाबूराबांनाहि आनंद झाला, थोड्या बेळानं सुंदरी चटकन्‌ आंत जाऊन आढी, तेबढ्या घाइघाईत तिनं आपलं पातळ बदललं, अंगाबर रोजचे दागिने चढवले; आणि ब्रोटांठळी अंगढी नीट सरकवून बसबीत बाहेर येऊन ती म्हणाली, “कित्ती छान आहे नाही!” ५ झावबडळी तुळा ? ? मीलमभं-- ३७ बह ०००००००//०/"/-/--/५५///०/ 4५/०५/५०९४ ा>'/%"ट%५८/-">४८ *“*>-/५/५--५//”५” ५-५. /"->-./०७०”५*-०-/५*-/ ५८/८०/०८2८» हो,..पण आतां नेको गडे पंढरपूरळा जायला, आपण की नाही इर्थच मजा कड्या, ” सुंदरीच्या या अनपेक्षित उत्तरानं बाबूराव चमकळे, क्षणार्धात त्यांचा चेहरा एकदम फटफटीत झाला.,.रोबटी आयद्यांनं सुंदरीकडे पहात त्यांनीं तिळा बिचारलं “काय म्हणतेस |! एवढ्यांत तुझा बेत फिरला अ!” त्यावर “आर्ज मी तुम्हाला एक गंमत दाखवीन, गाईन, नाचेन, अगदीं मज्जा करीन मग तर झालं £ ” असं म्हणत जेव्हां सुंदरी बाबूराबांच्या जबळ येऊन बसली आणि त्यांना बिलगली तंव्हा त्यांचा पंढरपूरला जायच्या बेत कुढल्याकुठं पार पळून गेला...त्याबेळीं सुंदरीनं त्यांच्या ओठाला ढावलेल्या ठिइस्कीच्या प्याल्याने त्यांचे स्वतःचं देखील भान त्यांना राहिलं नाही... त्याचवेळी आपल्या वडिलांच्या शेतांतील जोंधळ्यांतून लक्ष्मी निघाली होती. डाक्यांच्याबर हातभर उंच बाढलेल्या त्या जोंघळ्यांतून ल्ह्दमी मोठ्या आनंदानं जात होती. जोंधळ्याच्या ताटावरचं एकेक कणीस एवढं भरगोस झालं होतं की, त्याकडे पहाणाराची नजर एका जाग्यावर ढखूंच नये ! गड्यानं काढून दिलेला बांड चघळीत आणि जातांना आडबं येगारं ताट बाजूला सारीत लक्ष्मी स्वतःशीच म्हणत हाती “ आज हे आले असते तर त्यांना देखीळ आनंद झाला असता ही रानची लमी बघून ! ««.पण,.. जॉघळ्याचं सगळं वावर ओलांडून जेव्हां लक्ष्मी तंबाखूच्या रानांत आली तेव्हां तिथं खुडा करीत बसलेला तिच्या बडिलांचा गडो रामू तिला म्हणाला, “ कशी काय मजा हाई रानची £१?' जोंघळ्यांतून येतांना जोघ- ळ्याच्या पानानं अंगावर किंचितसं कापून निघालेले ओरखडे पुशोत लक्षमीनं सर्भावार पाहिलं आणि म्हटलं, “ फार छान, ” समोर दुतर्फा पंका ओळींत असळेला टबटबीत जोंधळा, त्यांच्या डाव्या बाजूळा मध्या शर्ट ,अजिता -.0././५-./१५/%/१%४९./ कर *०८/७००८/६/५/०-/-/४५/०-/०/-८--/>€*€, 00000. *२“€-/५८/>*-€ बर काळ्याभोर रानांत टोकलेला हरबरा, जवळच्याच तुकड्यांत हिरिब्या मिरच्यांनी लहृडळेळी भरदार झाडं, त्याच्या समोरच्या तुक-ड्यांत फोंफावून बर आले ले भुइमुगाचे बेळ, बगैरे हें सारं बघून लक्ष्मीला फार आनंद झाला. वाऱ्याच्या झुळकीमुळं तोंडावर आलेले कॅस पदरांत नीट बसवून तिन रांमूळा विचारलं, “' आणि मुलं कुठं आहेत रामू £ ”? ५ ती नव्हं कां तत॑ धघाववर खेळत्याती '* असं म्हणत रामूनं जेव्हां तिथूनच लक्ष्मीला हात उंचाबीत सांगितलं, तेव्हां ती पळत पळत घावे- कडे निघाली. कारण रांगत रांगत जाऊन एखादवेळी राजा विहिरीत पडे- बिडेल या कल्पनेनं तिच्या काळजानं आतां ठाव सोडला होता...पण तिला पळतांना बघून एका लिंबाच्या उंच झाडावर बसलेला वांटेकऱ्याचा मुलगा ओरडला, “ आव$ ताईसाब, तुमचा राजा तिकडं छपरांत बेस खेळतुया बं$5 ?' पळतां पळतांच ईं ऐकून लटद्ष्मीनं आवाजाच्या रोखानं वळून पाहिलं; आणि ल॒गड्याचा घोळ आवरीत “ बरंबरं ? असं त्या मुलाला हातानंच खुणावून ती घाववर आलीं. तिथं तिचा गोविंदा वांटेकऱ्याच्या मुळाशीं बिटी दांडू खेळीत असतांना म्हणत होता--' एरा पाब...दोरा चिठी, मेरां मिडी, पारि गाय, डोळा की झूल...... मुलांचा हा खेळ बघून क्षणभर लक्ष्मीला बाटले कॉ. आपण पण खेळावं, पण आपण तसं खेळला तर आसपासचचे शेतकरी हंसतील म्हणून तिनं नाइलाजानं तो मोह आवरला आणि गोविंदाला विचारलं, “ सखू कुडं आहे! ” तेवढ्यांत चिंचेच्या झाडाखाळी पडलेली एक बारीकशी चिंच हातांत घेऊन पळत पळत सखू तिथं आली. घांवत आल्यामुळं दम छाटीतच तिने लक्ष्मांला म्हटलं, '“ किती ग शोधायचं तुला आई १? “ गेळे होते अशीच तुझ्यासारखी भटकत लांब लांब ” असं म्हणत लक्ष्मीनं सखूला जबळ धतळी आणि पुन्हां विचारलं, “' राजाला कुठं सोडलास १? ? £ मोठ्या मामांच्या मांडीवर खेळतोय कीं खुशााळ (कां ग ? राजाळा अंगाबर प्यायला घेऊन बराच बेळ झाला होता. त्यामुळं मीलन --- १९ लक्ष्मीचे सन अगदीं रसरसून गेळे होते. म्हणून ती स्वतःशीच पुटपुटली, “' माझ्या राजाच्या आठवणीनं देखील पानेब आलाय ग | पण तुला काय सांगूं...'! आणि मग सखा हाताला धरून नेत तिनं पुन्ह्यां म्हटलं, '“ चळ आपण जाऊंया तिकडेच. लद्दमी छपरांत आलेली पहातांच आपल्या मांडीबरचा राजा तिच्या इवालीं करीत तिचा मोठा भाऊ किसन तिला म्हणाला, “ते ताई, घे बघूं तुझी ही पिडा!” ६ छान इं दादा ! थोंडा बेळ सांभाळलळ्स तर पिडा नाहीं का? आणणि मला कसं होत असेल मग? ? “६ मग ! तुझं मूलच आहे ते. आईला क्षी कंटाळा येतो बाटतं मुलाचा १ ” हं ! आणि बापाला येतो नाहीं का! जसा कांहीं तुझ्या मुलाला तूं कधी हातच लावीत नाहीस नाही ! ” “ तसं नाही ग ताई मी म्हणत, अग, पण हा राहीनाच कांही केल्या तर काय करूं मग ! एकदां तर रांगतां रांगतां ह्याच्या पायाला खडा बोचला तर अस्सं त्यानं भोकाड पसरलंय म्हणतेस ! अरे बापरे ! छे छे ! मला नाही बुवा जमत तं...” छपरांतल्या मातीच्या घागरींतील पाणी लोटक्यांत ओतून घेत त्यांच्या वांटेकऱ्याच्या बायकोनं, विठानं, हे बोलणं ऐकलं. म्हणून ती म्हणाली “: ज्येचं त्येनंच करू जानं. आन्‌ ताईसाब, पोराला सोडून तुमीबी काय म्हन हिंडाया गेलासा बंड ? ” त्यावर राजाच्या अगाबर नीट पदर घालीत ल्ष्मी म्हणाळी, ““ अग दादा" म्हणाला मी त्याला सांभाळता म्हणून ! विचार हबं तर, काय दादा खर ना?” “ असूं दे, लगीच जबानी कशाला व्हबी, तुमी तिकडं गेलायसा आन्‌ ह्या तुमच्या सखूबाईनं माजं डोस्कं उद्डीवळं चिंचा पाईजित्या म्हनून, म्यां चारदोन खडं मारून बगितळ॑ पर येकबी चिच्च पडळ तर शप्पत अक्षी !...?” £ असं होय. काय ग सखू चिंच दहृवीय होय तुला £? ७ अजिंता “हू | तूं देशी७ पाडून? ” सरवूनं असं विचारतांच लमी आनंदानं म्हणाली, “ह्यो हो, !? तेव्हां तिच्याकडे कोतुकानं पहात विठाबाईंनं सखूळा सांगितळं, '' तुजी आई मातुर दीळ बाई ! तुज्या एबडी व्हती तबा कशी.सरासरां चडायची' बग झाडावर. ” पण सखूळा ते खरंच बाटेना, म्हणून तिनं आईकडे आश्चर्यानं पहात म्हटलं, “ हो ग आई £ ” “ हो हो, पण उद्यां देईन ह! आतां दिवस मावळायची बेळ झाली, घर्री जायला हबं. नाहीतर आई म्हणेल कीं, हिळा अगदींच कसं कळत नाही म्हणून ! 6 पण उद्यां नक्की इं |! !! “ जरूर, तोबर एक गंमत दाखवत चल. ” असं म्हणून लक्ष्मीने राजाच्या तोडाबरचा पदर बाजूला केला. पोटभर दूघ मिळाल्यामुळं राजानं समाधानानं हुंकार टाकला, त्यामुळं लक्ष्मीनं चटकन्‌ त्याळा मांडीबरून खालीं ठेवला; अंगांतीळ चोळी नीट बसविली आणि मग छपराबाहेर येत तिनं सखूला सांगितलं, “ चल त्या तिथ जाऊं या, छपराजबळच्या विहिरीवर एक भळं मोठं बडाचं झाड होतं. त्याच्या कितीतरी पारंब्या खालीं लांबत होत्या, लद्षमी त्या झाडाजवळ गेली आणि पारंबीला घरून झोका घ्यायच्या तयारीत सखूला म्हणाली, “' आतां नीटबघईइं! ?” झर्‌दिर्शी ल्ह्मीचा झोका पुढं गेळेला पह्ातांच सखू ओरडली, “अग आई पडशील ना |! ”' पुढं गेळेला झोका मार्गे येऊन ठेपतांच लहदमीने जमिनीवर पाय टेकढा आणि पुन्हां जोरानं झोका घेत म्हटलं, “ पडतेय कशाला! तू भिऊं नको, गंमत तर बघ. ” ल्ष्मींचे झोके बघून सखूळा फार आश्चये वाटलं, त्यामुळं गडबडीनं “४४१५४४५५०/४४४/./१५-४०७*७७ “लही »१.- ४५7 /५५६-१./५-०५.०५-.५०.५८५५.८५८”-..५-८५-.७/५» >> मीळठन-- ३. तिनं गोविंदाला हांक मारीत म्हटलं, “ अरे दादा, पळ पळ लोकर. ही आडे बघ ! अरे पळ. ” सखूच्या हांकेनं गोर्बिदा घांबत आला, त्याळा बाटलं त्याची आई क्षुळ पडली बिडली क्रीं काय ! पण त्यानं जेव्हां आपल्या आईचे झोके पाहिले तेव्हां त्यानंह्रि आद्यांनं तोंडांत बोट घालीत लक्ष्मीला म्हटलं, “ अरे बा ! आई, तुला पण छान खेळायला येतंय की ग |! ?? त्या दिवशीं लक्ष्मी त्या निसगांच्या रमणीय राज्यांत इतकी गुंगून गेली कीं, घरीं जाण्यासाठी म्हणून तयार असलेल्या गाडींत बसत तिनं गोविंदाला विचारलं, “' इथंच राहूंया का रे आपण?” कसलींहि बंधनं न पाळतां मन मानेळ तसं आल्यापासून तिथं हुदडायला मिळाल्यापुळं गोविंदा चटकन्‌ म्हणाला, “ अगर्दी जरूर. ” “ आणि तुमची शाळा! “हृ | इथं नाहीं होय ग आई शाळा ! ?? “हे हो. आई ग, कशाला जायचं तरी आपण बिहागढा, इथंच कित्ती कित्ती मज्ञा आहे. ” सखूच्या या बोलण्यान इंतूं येऊन लहष्मीला क्षणभर वाटलं, 'सखू म्हणते तसं झालं तर बरंच !... ' पण थोड्या बेळाने घुंगरांच्या मंजुळ नादांत बेगानं घांबणाऱ्या गाडीतून आसपास दिसणारी शेत पहात ती सखूला म्हणाली, “ आजोबांना विचार इं पण अगोदर ! ?? “ अगर्दी गेल्याबरोबर, ” असं गोविंदानं आश्वासन देतांच बेलांचा कासरा थोडा ओढून घरीत किसनने म्हटलं, “ तुम्हांला जा म्हणतंय कीं, काय कोण तेव्हां चोकशी 'चालळबळीत ती १? ” त्याबर सगळीच एकमेकांकडे पहात मनापातून इंसठा, राजाने देखील “'आ' बातून इंतून. टाळ्या बाजबल्या. .. संध्याकाळीं आजोबांचं जेवण होतांच गोरबिदा त्यांना म्हणाला, “ आजोबा, आतां आम्ही इथंच रहाणार बरं का | '? गोबिंदाच्या आजोबांना विलक्षण हंस आलं हे ऐकून. समोरच्या .. ह. अजिता 'कंदिळाची बात थोडी बर करून ते म्हणाळे, “ अरे बाबा, खुद्याळ रह्वा. माझ्याभोवती तुम्ही असला, कीं मला त्यांत आनंदच आहे. ” आजोबांची संमाते मिळतांच रोजच्या प्रमाणं त्यांना गोष्ट सांगा म्हणून न सतावतां गोविंदा आणि सखू आनंदानं झोपी गेली, ल्ह्ष्मीनं राजाळा पाळण्यांत झोपबळा, आपल्या बहिनीशीं गप्पा मारल्या भाणि मग ती आपली आई झोपली होती तिथं येऊन तिच्या कुशींत शिरली, लेकीच्या तोंडावरून हात फिरबीत लक्ष्मीची आई तिला म्हणाली, “: चचार दिवस घर कर्स किष्णाच्या गोकुळाबानी वाटतंया.'?? आणि तिमे तिळा लहान पोरासारखी जवळ ओढून घेतली. आईच्या या मायेनं, क्षणभर आपण तीन चार मुळांच्या आई असून मोठ्या आहात याचा देखील लक्ष्मीला बिसर पडला. त्यावेळीं साऱ्या दुःखाचा विसर पडत चाललेला तिचा जीव आईच्या कुशींतल्या उबीनं विसाबला, समाधानानं ती आपल्या आईला बिळगळी आणि तिनं आईच्या लुगड्याच्या पदरांत आपलं अंग झाकून घेतलं, त्या पदराच्या वरचा भाग तिन तोंडाबराहे ओढून घेतला. ..मायलेकीचं त॑अपूर्व मीलन बघून त्यावेळीं तिथें आलेला महादेव म्हणाला,“ आई, आतां लहान कां आहे ताई?? त्यावर त्याची आई कोतुकानं लक्ष्मीकडे पहात म्हणाली, “ असूं दे बाबा, तुळा काय कळतंय त्यांतल. . .'? 4 € 0. या दु बरोबर एक वाजतां बिहाग स्टेशन जवळ गाडी आली, सिम्नळ मिळतांक्षणींच आपण आलो आहात याची खूण म्हणून गाडीनं शीळ घातली. स्टेशनाच्या आवबारांत शिरण्यापूर्वी लागणारी दोन वळणं आलांडून तिन॑ आपला वेग मंदाबला. मोठ्या दिमाखानं तिसऱ्या नंबरच्या फलाटाजवळ येतांक्षणींच प्रवासानं आलेला शीण घालवावा म्हणून तिनं जेव्हां बाफेचा भपकारा सोडायला सुरवात केली तेव्हां तिथ जमलेळीं माणसं बघून छोटा राजा ओरडला, “ आबा....आबा. . .'”” “ हूमा5ल, ..सादेब इमाळ पाहिजे १. ..हमा55ल ! ??...'' च्यायू, गरमा गरम च्याय्‌ ”...“' थंडागार सोडा लेमन ?...“' मसालेदार बटाटा भाजी पुरी55 /?...वगेरे बिविध प्रकारच्या पुकारांनीं स्टेशनचं आवार दुमदुमून गेलं द्वोतं... लक्ष्मीनं राज्ञाला नीट सावरून धरून डब्याच्या खिडकीतून डोकावून पाहिलं. बाहेर माणसांची बरीच गर्दी होती. गांबाहून आलेली माणसं आपले सामान हमालांच्या स्वाधीन करीत स्टेशनाबाहेर पडायच्या घांदलांत होती, त्यांना भेटायळा म्हणून स्टेशनवर आलेली त्यांची मित्रमंडळी आणि घरची माणसं त्यांच्याशी हास्यविनोद करून ' कुरळ ” उ्रिचारीत होतीं...कुणी दुसरीकडे पुढं जाणाऱ्या गार्डाच्या शोघांत श्ड अजिता ८१५४१४५९०७ ७०१४४५ ७४९६०७/ ७५७४७०७७०७ ४०७७७ ७४१ ४४९७ ८७/५७/५०१५ १ ००/५०/४०६० होते आणि कुणी भूक लागल्यामुळे कांहींतरी खायला घेऊन दुपारची बेळ भागविण्याची वाटाघाट करीत इकडून तिकडे फिरत होते... त्या सगळ्या गदीत लक्ष्मीला तिचे बाबूराव कुठंच दिसेनात ! येण्यापूवी अमूक एका गाडीनं येतें असं तिनं त्यांना कार्ड पाठवून कळविले होतं, त्यामुळं ते स्टेशनवर निश्चित येतीळ असा तिचा विश्वास होता; आणि तेबढ्यासाठींच तिनं माहेराहून निघतांना कुणाला बरोबराहे घेतलं नव्हतं, .. बाबूराव आले नाहीत म्हणून ल्हमीचा चेहरा बराच काळवंडला, निरादेनं तिने मुळांना गाडींतून खाढीं उतरून घेऊन इमाळाला सामान बाहेर काढायला सांगितलं. त्यावेळी मामाने घेऊन दिलेला उन्हाळी वष्मा डोळ्यांवरून बाजूला करीत गोर्बिदा म्हणाला, “ आई, आबा आले नाहींत वाटतं ? तूं नक्की कळबलं होतंस ना पण ! ? “६ कुळबलं होतं तर !,..काय म्टणाबं बाई यांना ! बेळेवर माणसानं येऊं नये म्हणजे काय ! कळवलं नसतं तर एक असो. पण...” असं बोलत असतांनाच जेव्हां बाबूराबांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार हें कांहीं बावगं नव्हतं असं लढुर्मांच्या ध्यानांत आलं तेव्हां तिनं सरळ टांगा केला आणि घर गाठल, ऐन उन्हाची बेळ, घरांत गेल्याबरोबर मुलांना खाऊ घालतां येईल ही लक्ष्मीची कल्पना. म्हणून तिनं मुलं स्टेशनवर पाणी. दे म्हणत होती तरी तें देखील “ आत्तां जाऊ आपण घरीं '१ या समजुतीबर रहित केलं होत !...घरासमोर येऊन टांगा थांबतांच सखू आणि गोविंदा उड्या मारून टांग्यांतून उतरली, त्यांच्या जबळ राजाला देत लक्क्मीनं ६ नीट घर इं ! असं म्हटलं आणि घराकडे पाहिलंर्ता दाराला कुलूप |! त्यामुळं ती म्हणाळी, ' अगबाई, हे स्टंशनबरच गळत बाटतं ! गोविंदा, काकूबाईंना विचार बरं किल्ली ठेवलीय का ती? : आई ग, मीच बिचारतें इं नाहींतर ! ' असं म्हणून सखू जेव्हां काकूंबराईकडे पळत गेली तेव्हां टांग्यांतील सामान उतरून घेत गोबिंदा म्हणाळा, “आपली नि आबांची चुकामूक तर झाळी नसेळ ना ग आई? दूर क्षुढं तरी--- श्५ “ असेळ बाबा तसंहि !...येतीळ बाट बघून परत, आणि मग आपणाला घरीं आलेले बघून म्हणतील, . .” लक्ष्मी असं कांही म्हणते आहे तितकयांत राघाकाकू सखूला बोटार्शी घरून तिथं आल्या. त्यामुळं लक्ष्मीनं त्यांच्याजबळ राजाला देऊन त्यांना बांकून नमस्कार केला, “ सीता सावित्री हो '? असा आशीरबीद राधा- काकूंनी तिळा दिळा खरा, पण त्यांच्या आबाजांत थोडा फरक बाटल्यामुळं लढ्ष्मी म्हणाली, “ बरं आहे ना सगळं ! ?? £ हाईकीं. तुझ्या तिकडची बेस हाईत सारीं? ” :£ छान आहेत. चारसह्ा दिर्बस फार छान गेळे बघा. ” “ वहूय का! बरं झालं! ?” “£ आणि हे कुठं गेळे? स्टरानवर तर दिसले नाहींत ! चुकामूक झाली कीं काय कुणाला ठाऊक बाइ ! किल़लीतरी ठेबळीय कां £ ? ल्दमीच्या या प्रश्नांनी राधाकाकू दचकल्या ! त्यांनीं लद्ष्मीच्या घराकडे 'पाहिळं आणि डोळ्यांत तरारणारी आसवे पद्रानं पुशीत त्या क्षीण आवाजांत पुटपुटल्या, “ काय सांणू लक्ष्मी !...? म्हणजे ! ” लक्ष्मीनं मोठ्या आत्वयांनं असं म्हणतांच राषाकाकू -मन आवरून म्हणाल्या, | “£ अग, तुर्मी घर बदलंल व्हय?” : घर बदललं ? कुणाचं ! आमचं? त कशासाठी १ कुणी सांगितलं तुम्हाला?” “ लक्ष्मी !...” राधाकाकू धीरगंभीर झालेल्या बघून, ल्ष्मी बाबचळून गेली, चाबूरावांचं कांही बरं बाईट तर झाळं नसेल या इकनं तिचा धीर स्वचून गेळा, दारावरीळ कुळपाकडे टक लावून पहात तिनं विचारलं, :: अहो, काय झालंय तरी काय? ” “ दुसरं काय हुयाचं हाय ! राघाकाकू कडोरपणानं असं बोलल्या तेव्हां ळदमी आणखी गोंधळून जाऊन म्हणाळी, “ म्हणजे ! स्पष्ट सांगा कं काकूबाई काय झाल्य वे! ? ४८ आअजितां कश ८0/0४/४७४७ ७५७७ 00 ७07 ५९ ७९१ ४९ ४ ७४९४४११९४१ ५2० “0१”. 2*१५/€७४१५/४७/१० शी“ “'9/'०५७४"/४/५४७४४७/४४४५/४/१४१0 ४ ४८१५” ८५४५५५५१५५ ५०५१-४४-५०". > »"० > > “४५7">">*-_ “६ हह्दमी, तूं गांवाळा गेळीस त्यावर दोन दिसांनी बाबूराव जे घर लावून गेल्याती, त्यचा अजून पत्ता न्हाई !.... ” “६ आणि ते मुंबईला जाणार द्वोते ते आले कां जाऊन ? ५ कुसळी कर्मांची म्हमई घिऊन बसलीस पोरी ! तुला खरंच बाटलं न्हाई ग तें १... ” असं सूतबाक्य करून राधाकाकूनीं घडलेला सारा प्रकार लक्ष्मीला सांगून टाकला, : नशीब माझं ! ? असं पुटपुटून ल्ष्मीनं कपाळावर जोरानं हात मारला आणि ती मटकन्‌ खाली बसली. त्यामुळं भुकेनं न्याकूळ झालेलीं गोबिदा आणि सखू झाल्या प्रकाराचा नीट समज न आल्यानं, मुक्राट्यानं दाराला टेकून असलीं, “ भूक लागलीय ' म्हणून त्यांनीं मुळींच बोलून दाखवलं नाहीं ! नवार आठ दिवस माहेरी मिळालेल्या सुखाचा प्रत्येक क्षण त्यावेळी लक्ष्मीच्या मनांत डोकावू लागला. त्यांतल्या त्यांत माहेराहून निघते बेळी मोटारींत पाऊळ टाकतांना तिच्या आईनं मिढी मारून तिळा पोटार्झी घरलेला क्षण तर तिच्या मनांत थेमान घालूं लागला, लक्ष्मीने झाळा प्रकार तेव्हांच ओळखला. संसाराच्या भेसूर चित्रानं तिच्या डोळ्यांना अंधेरी आणली. दाही दिशा फाटून जाऊन आपण कुठं तरी खोलवर जाऊन पडल्यासारखं तिळा वाटूं लागलं... क्षणभर लक्ष्मी या अनपेक्षित प्रसंगानं भांबावून गेली खरी, पण थोड्या वेळानं तिनं आपल्या भावनांना बांध घातला, खचलेला धीर पुन्हां मिळबिला,,..आळीपाळीनं तिने राघाकाकू, धर आणि मुलं यांच्याकडे पाहिळं आणि खालच्या ओठावर दांत घट्ट आवळून तिने मनाचचा निर्धार केला. . .अंगणांतळा दगड घेऊन तिने घराचं कुलूप फोडलं | घाडकन्‌ दार उघडून ल्ढमी घरांत शिरली, आठ दिवसांपूर्वी जिथल्या तिथं लावून ठेवलेल्या तिच्या घरांत आतां नुसता उकीरडा दिसत होता, ती गेल्यापासून घर झाडलं गेळं नसल्यानं भरपूर घूळं साचली होती. त्या घुळीच्या आणि सामानाच्या हालचाली पुळं झालेल्या दूर कुठं «तरी -- ४७ केराच्या ढिगाऱ्यांत किरकोळ सामान पडलेलं होतं. त्यांत राजाचा मोडका ढाकडी पापट होता. लंद्षमीनं पटकन्‌ तो उचलून पोटाशी घरला आणि डोळे फाडफाडून साऱ्या घरभर नजर टाकली....तिच्या पश्चात्‌ घराची झालेली ती अबस्था बघून तिचं अंग शहारलं, तेवढ्यांत दाराच्या फटींत अडकलेलं काडे आणून दाखबीत सखू ओरडली, ' आई, हँ बघ तूं आबांना टाकलेलं काडे ! * ल्ष्मीनं अधाशीपणानं ते काड सखूच्या हातांतून हिसकावून घेतलं त्या काडावरचा पाष्टाचा शिक्का तिने पाहिला आणि मग त्याचवर्ळी तिची खात्री झाळी की, तिळा अशी माहेरी पाढविण्यांत बाबूरावांचा खास कांहींतरी डाब असला पाहिजे ! आणि ही शंका तिच्या मनांत येतांक्षणींच ती अशी चमकली कीं, ते बघून गोविंदानं तिला विचारलं, . “६ कायःझालं ग??? तुझं कमे ! ” असं उत्तर ल्ह््मीच्या अगदी ओढावर आलं पण नक मन आबरून ती म्हणाली, “कारही नार्ही, चल, घरांतून फिरून तर या. ?? साशंक मनानःच लक्ष्मीने सारं घर धुंडाळलं. घरांतल्या किडुक- मिडुकासद्द सारं, नाहीस झाळेळं बघून तिला हुंदका आला, नाहीं म्हणायला बाबुराबांचे कांहीं कपडे तेवढे त्यांच्या बसायच्या खोलींत चुकून राहिळेळे होते एवढंच ! लक्ष्मांन भरल्या मनानंच साऱ्या घराचा कानाकोपरा धुंडाळून पाहिला. पण कुठंच कांद्दीं सांपडल नसल्यानं बाबूराव चटकन्‌ माहेरी जा असं कां म्हणाले या विचारानं पुन्हां तिच्या मनाला घेरलं. .. एरव्ही बरीचशी घासाघीस झाल्याशिवाय तिळा कर्धीच माहेरी जातां आलं नव्हतं ! आणि मग बाबूराब आतांच एवढे कसे काय खुशीनं पाठवू शकले ! ह्या प्रश्नाचं कांहीं केल्या तिला उत्तर मिळेना... आपल्या संसाराची राखरांगोळी झाळेळी बघून भर दिवसां आपण जंधारांतून जात असल्याचचा तिळा भास झाला, मनाच्या त्या बिकल अबस्थेंतच तिनं आपल्या पोरांना जबळ घेतलं, त्याच्या अंगा- खांद्याबरून हात फिरवला आणि त्यांच्यावर प्रेमाश्रेंचा अभिषक सुरू केळा,.. शट अजित राधाकाकूर्नी ' कांद्दी झालं तरी पोरांना दुखवू नकोस? अश्ली शब्दांनी लह्ष्मीची समजूत घातली, अखेर ते ध्यानांत घेऊनच तिनं सारं घर झाडून काढलं आणि मुलांना बरोबर आणलेल्या दद्म्या सोडून खायला दिल्या, किती केळं तरी गोर्विदा आणि सखू लद्वानच होती, परित्थितीनं एवढा वेळ भांबावून गेळेळीं त्यांचीं बालमनं; सारं विसरून खळीमेळीनं जञेब्रू लागलीं, राधाकाकूनीं आपल्या घरचंहि कांही आणून त्यांना खाऊं घातलं, जेवण होतांच आपल्या बालमित्रांना शोधीत खेळायला म्हणून मुळं निघून गेलीं. सखूनं राजाळाहि बरोबर नेल्यांमुळं लददमीने लह्वान मुळाप्रमाणं राधाकाकूंच्या अंगावर झेप घेतली. त्यांना घट्ट मिठी मारून तिनं विचारल, “कसं करूं हो आतां काकूबाई! ' राधाकाकू आपल्या परीनं लक्ष्मीची समजूत घाळीत होल्या. पण लक्ष्मीच्या अतःकरणांतून उफाळून बर येणाऱ्या भावनांना त्या तरी कशा थांबवू शकणार £ तिच्या डोळ्यांतून घळघळणाऱ्या अश्रूंना त्यांनी आपल्या पदरावर झललं, तिच्या पाढीवरून मायेनं हात फिरवीत तिला धीर दिला आणि तिला चूळ मरायला लावून घासभर खाण्याचाहि आग्रह केला, पण लक्ष्मीला एक घास देखील खायची इच्छा नाही हं बघून त्या थोड्या रागानंच तिला म्हणाल्या, “असं हातपाय गाळून कुटं सरतंया व्हय ! देव ठेवील तस ऱ्हााया नगो? असं कां म्हनतीस बाई माजे ? तूच अक्षी गळाटून गेल्यावर पोरांनी कुनाच्या तोंडाकडं बगाबं मग ?, ..आदींच काय म्हनत्यात तद्यातळी गत आन्‌ तूंबी अशी कर मजी... आणि मग लक्ष्मीची स्थिति त्यांनाहि असह्य झाल्याने त्यांनी भापल्या डोळ्याला पदर लावला, आलेल्या पारास्थतीबर लक्मीनं बराच बेळ विचार केला, ती जसजशी बिचार कह लागे, कांड्री मार्ग शोधू ळागे, तसतझ्यी तिची खात्री झोत चाळली की, कांही शाळे तरी माणसाची सुखदुःख ही. दुसऱ्यांनी अनुभवायची नसतात. त्यांची खरी, झळ ज्याची त्याळाच सोसावी दूर कुठं तरी --- ९ "५ हा -ा-ट'>“४“ “४४” - “1-/०"/ “नी >>>*> >> “आ< “>नाना'अ>->-“<>>>“>>>४७४७च्ह 2-५" -/-/५--५/५/% ४ >“ >*-/>-/०/-./१५”५/ “2४/१०/४००१. ळागतै,.. .आणि त्यामुळं उप्तन्न होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामाचा खराखुरा वाटेकरी देखील ज्याचा तोच असतो... पुष्कळ बेळ विचार केल्यानंतर लक्ष्मीची अशी ढाम समजूत झाली की, आजवर आपल्या संसाराचा झाला तेवढा खळखंडोबा आतां बस्स झाला !...बाबूराबांचं हें धर सोडून दूर कुठं तरी निघून जावं अशी तिच्या मनानं एकाएकी उचल खाली !... वास्तविक एखादी गोष्ट मनांत आली कीं, ती पार पडलीच पाहिजे मग त्यासाठीं वाटल ते कराबं लागलं तरी हरकत नाही. अशी लक्ष्मीची नेहमीची पद्धत. पण या घर सोडून जाण्याच्या कल्पनेनं मात्र तिळा एका- एकी धीर येईना. कारण मुळं आतां चांगळी कळती सबरती होत चालल्या- बर त्यांच्यादेखत असं वागणं तिच्या मनाला पटेना ! आणि दुसरं म्हणजे ८ नबऱ्याचं घर सोडून गेळी ? म्हणून गांवमर तिच्याबिषर्यी चर्चा केली ज्ञाईल, ही कल्पनाच तिच्या मनाला तितकीशी सहन होईना ! पण इं सारं खरं असलं तरी मुळांविषर्यींचं आपलं कर्तन्य पार पाडण्यासाठी म्हणून तिनं बिहाग सोडून दूर दूर कुठं तरी जायचंच असा निर्णय घेतला, अश्याबेळीं लोक काय म्हृणतीळ यापेक्षां आपल्या कदर जीवनाविषयी आपली मनोंदेबता देईल तो कोल घेणंच अधिक श्रेयस्कर अश्यी तिची समज़त तिळा पटली. राधाकाकूंनींदहि तिला हाच निणय दिला हाता ईं बिशष ! कारण मुलांना आतां चांगळ कळायला लागायची अबस्था प्रास झाली असतांना अश्ाबेळीं त्यांच्या मनावर आपल्या आई वडिलांविषयीं भलता ठसा उमटणं बरं नव्हे; शिवाय बापाने सारं घर पार उधळून दिलं ते दिळं आणि वर पोरांनाहि भिकेला लाबलं ही कल्पना त्यांच्या बालमनाला शिवतांहि कामा नये याची लक्ष्मीला विशेष जरुरी वाटूं लागली, नाईपतरी आतां मुलांना व्यवस्थित बाढाबैणं ह्वा एकच प्रश्न तिच्या आयुष्याचं जीबित सर्वस्व होऊन बसला नव्हता कां १ आणि ' माझ्या पोरांसारढी मी माझा प्राण देखील पणाळा ळछाबीन ' असं तिनं स्वत:च बाबूराबांना सांगितलं होतं ते आतां सिळ करून दाखवायची तिच्याबर बेळ आली होती ! त्यासाठीं तिनं आपल्या अ, ४ ५७ अजिता अ. ७५% & ७. ४५.९. .//”५/ ७५९५७५५९५९./९५०९४/९४५९५/७१४४४४१७४ ७४१-/११५५१५५९९०१९./१४./१ ७. “४४/४६/ ८.४” “६८-५४”... *<५>९.०-/././४०४/५./--२-/-४ “४६५ १०४९-०१. >“. मनाची पूर्ण तयारी केली आणि म्हणूनच जिथं आपल्या ओळर्खाचं कुणी मेटणार, नाही अश्या दूरच्या जागी कुठंतरी जायचा बेत तिनं आपल्या मनाशी पक्का केला. लक्ष्मीने नवऱ्याचं घर सोडून जायचं ठरवलं खरं, पण त्याबरोबरच /तसं करणं म्हणजे लोकनिंदेची पा न करतां देखीळ एक प्रकारचं विलक्षण साहस पत्करण्यासारख होतं, याचीह तिला जाणीव नव्हती असं नाही. तें तर ती पूर्ण जाणून होती; आणि तेवढ्यासाठी तिनं त्यादिवशी रात्रीच आपल्या घरमालकाला आपण घर खाळीा करीत असल्याचं सांणून टाकलं |... | आपण हं धर सोडणार या कल्पनेनं रात्रमर लब्ष्मीला बेचेन करून सोडले, त्या घराचा कानाकोपरा देखील तिच्याशी बोलूं लागला... पूवीच्या साऱ्या आठवणी तिच्या मनाभावतीं घुटमळूं लागल्या, . .लह््मी अधिकाधिक अस्वस्थ होऊं लागली. अश्याबेळीं आपली आई जवळ हबी होती अशी कल्पना मनांत येतांच माहेर्रांच परत गेलं तर ! ' असाहि एक विचार तिच्या मनांत डोकावला, क्षणभर त्या कल्पनेनं तिळा समाधान झालं, पण ते क्षणभरच ! कारण दुसऱ्याच क्षणाला * नवऱ्याला सोडून माहेरी राहते ? अशा लोकांच्या बडबडीला बळी न पडण्याचा मोह तिनं पुन्हां आवरला आणि आपल्या बेताला पुन्हां बळकटी आणली. ..शिवाय माहेरी जाऊन आपल्या आयु- ष्याची कड लागणार नाहीं ह्याचीदि तिला पूर्ण जाणीब होती... स्वतःच्या पायावर उभं राहून मुळांना सांभाळायचा निर्धार करूनच लट्ठ्मीने दूर कूढं तरी जाण्यासाठी आपलं घर सोडलं. शेजाऱ्यापाज्ञाऱ्यांचा झाणि विद्वेषतः राधाकाकूंचा सहबास आतां आपणाला मिळणार नाही म्हणून तिळा भारी जड वाटलं, पण तें सारं गिळून दुसऱ्या दिवर्शी सकाळींच तिने आपल्या माहेराहून येतांना आणलेल्या सामानासद्द पुन्हा स्टेशनचा रस्तता घरला. त्यावेळीं गोषबिदा आणि सखू तिला पुन्हां पुन्हां आश्चर्यानं बिचारीत द्दोतीं, “ कुठं ग जायचं आई £” आणि कडेबरच्या बाजाला सावरीत लश्मी सांगत होती, “ कुठं तरी लांब ढांब... ७ ७ ७ भरवास ळ्‌ *.५०..”५.”" “४५” “४५” “1 “> “ दोन तिकीटं द्या ” असं म्हणून लह्मीनं स्टेशनमास्तरांच्या समोर दहा रुपयांची एक नोट ठेवली, आपणाला कुठे जायचंय, कोणत्या गाडीन निघायचंय, अमुक एक गाडी किती बाजतां निघणार आहे, लहान मुलांना देखील सगळा चार्ज द्याबा लागेळ कीं काय किंबा अमूक एक नोट परत देण्याऐबर्जी थोडी मोडच द्या, अद्यासारखे नेहमींच्या परिचयांतील कांही एक प्रश्न न विचारतां लक्ष्मीनं जेव्हां नुसतंच * दोन तिकीट द्या ? असं म्हटलं तेव्हां स्टेशनमास्तर थोडे चपापले, त्यांनीं तिच्याकडे थोडं निरखून पाहिलं आणि मग एका क्षणापूर्बो ' ही बाई कुणी हर बगेरे आहे कीं काय ? अशी त्यांच्या मनांत उगाचच डोकाबलेली शंका नाहींशी झाली, त्यांनी तिला विचारलं, “ कुठली तिकीटं पाहिजेत तुम्हांला £ ”? आपण कुठं जाणार आहोत हं खरं म्हणजे लक्ष्मीला देखील अजून माहीत नव्हतं ! आणि दुसरं म्हणजे तिची अश्ली मनापातूनची इच्छा होती कीं, हा प्रश्न तिळा कुणींच विचारू नये ! म्हणून थोड्याशा तिरस्कारानंच तिनं उत्तर दिलं, “ त्याच्याशी काय करायचंय तुम्हाला ? तुम्ही आपली तिकीटं द्या दोन म्हणजे झालं, '? £। अहो, ते सगळं खरं, पण तुम्ही कुठे जाणार अद्वांत हई ष्र अजिता ७०९०७७४१५१ 0० "“"-%४९४४१-५१४४९७१७०४१०/७४*७€"४५७५/१७०७५१७५७५ ७०४४० ७४७५१ ०१०/१७५५€* '7९१४५९४७४७७४*०४ ७५7७७७४७०५ १५०/७५४//४४१५४0 ८९७ न्शही आट आकरा 6४” ७४0४० ७कर नकलक कळल्याशिवाय तिकीट कसं देणार मी १ तें सांगा म्हणजे दर्तो. हो, मळा काय !? ?? स्टेदनमास्तरांनी थाड दटावून असं विचारतांच ल्हमीनं आपली जीभ चाबळी, क्षणभर कोणत्या गांवाचे नांब सांगावं म्हणून तिच्या मनांत गोघिळ उडून गेला १,,. अखेर ' थांबा हं !' असं सांगून ती तिकीट कनचेरीपासून थोडी बाजूळा गेळी. कोणती गाडी कुठं जाणार आहि. या बाबतचं माहितीपत्रक नीट पाहून त्यांबेळीं आपणाला कुढं जातां येईल याचा ती मनाशी बिचार करू लागली, कारण त्याबेळीं सकाळचे सात बाजायळा आले होते आणि तिची तर अशी इच्छा होती की, त्याचक्षणाळा तिळा गाडी मिळेल तर बरं, मग ती कुळं कां जाणारी असेना !...'बाबूराव आपणाला भेटण्यापूर्बी जायळा मिळालं म्हणजे झाल ! ! याच एका गोष्टींबिषर्यी तिला बिलक्षण आतुरता बाटत द्वोती. .. | शेबरटी ढक्ष्मीनं स्टेशनमास्तरांनाच विचारळं, ““ आतां तीन नंबरच्या फलाटाळा गाडी लागलीय ती कुठं जाणार आहे? बरीच गर्दी दिसतीय ! '? “ ती गाडी जाते पाटीळमळ्यापर्यंत, तिथून पुढं जायचं असेल तर्‌ गाडी बदलाबी लागते. ?? £ आणि किती वाजतां निघेळ ती आतां ? ” ६ आतां दहा बारा. मिनिटांत ! ” हातांतील घड्याळाकडे पहात स्टेशन मास्तरांनी असं सांगतांच लढह्मीनं पाटीलमळ्याचीं दोन तिकीटं काढलीं; आणि त्यापुढं जायचं असेळ तर पुढचं पुढं पहातां येईल या कल्पनेनं तिनं मुलांना घेऊन गाडी पकडली. : पाटीळमळ्या 'ढा देवीचा फार मोठा उत्सब होता म्हणून गाडीळा बरीच्च गर्दी झाळी होती. तरीपण लह्ष्मीनं एका माणसाची कां होईना कशीबशी जागा मिळबिळी आणि तिथे बाकाखालीं सामान ठेवून सखूला ब॒ गोरबिदाळा बसबलं, जागा थोडी असल्यामुळं ती॑ दोघं एकमेकांना प्रवास ५३ खेटून पण अंग चोरून बसली. त्यांच्या मांडीबर लद्ठमीनं राजाळा बसबळं आणि ती स्वतः त्यांच्याशोजारी उभी राहिली, त्यावेळीं चारपांच स्टेशनं मार्गे टाकून ही गाडी एका उंचद्या डोंगरामधून नागमोडी बळणं घत चाळली होती. खिडकीतून बाहेर दिसणारी रम्य बनश्री पहाण्यासाठी सखूच आणि गोबिंदाचे डोळे आतुर झाले हदवाते. त्यामुळं बसल्याज्ञागेवरूनचे ती आळीपाळीनं आपल्या माना उंचावून बाहेर पहात होती. गाडीच्या पाळण्यासारख्या बाटणाऱ्या हाळचालीनं बिचारा राजा त्यांच्या मांडीवर झोपी गेला होता, त्याच्या अंगावर एक टोंबेळ घालून लक्ष्मी उभ्याउभ्याच कसला तरी गूढ विचार करीत असाबी असा तिचा चेहरा सांगत होता, आपण अगदीं अनोळखी अद्या गांबीं जायचं म्हणजे कुठं जायचं, तिथं आपली कुठं सोय होईल, आपणाला कुठं उतराबं लागेल, कुणा कुणाशी बोलावं लागेल, कसलं कसले काम करावं लागेल, काय काय खाऊन दिवस काढावे लागतील, मुलांना आपण धर सोडून, गांव सोडून, त्यांच्या बडिलांना सोडून कां आलो हें कसं कसं सांगाबं लागेल आणि, ..आणि नबऱ्याचं धर सोडून तूं का आढीस अपं कुणी बिचारलंच तर !... अद्या एक नि दोन, हजारा प्रश्नांची उत्तरं मनाशी पडताळीत लक्ष्मी उभी होती. त्यामुळं तिच्या डोळ्यांच्या पापण्या देखील क्कचितच खालींवर होत ! मग गाडीत इतर लोक एकमेकांबिषयीं काय म्हणताहेत, आपापसांत काय बोलताहेत इकडे तिचं लक्ष कुठलं असायला !... आणि तिला ह्या गोष्टीची पर्बा तरी त्याबळीं कुठं होती म्हणा! ती आणि तिर्ची द्वदी तीन मुलं या पळीकडे दुसरं जग निदान त्या क्षणाला तरी तिळा बिलकूल दिसत नव्हतं. आणि म्हणूनच ती आपल्याया जगा'चाच एकसारखा विचार करीत होती. इतक्यांत त्या गाडीतल्या एका उमद्या तरुणानं लक्ष्मांची मनःस्थिति थोड्या फार प्रमाणांत ओळखळी आणि तिथ्या मुलांची त्या टीचभर जागेत बतून बाहेर पहाण्यासाठी चाळळेळी घडपडहि जाणली, त्यामुळे पड अजिता तो आपल्या खिडकीजवळच्या जागेबरून उठला आणि तिथं गोबिंदाळा आणि सखूला बसायला सांगून त्यानं त्यांच्या जागीं लक्ष्मीला “बसा? म्हणून सांगितल, स्त्रीदाथ्विण्य म्हणून त्या तरुणाने दिलेली ही सवलत पत्करायला लदमी तयार होईना. 'आपणाला कुणाची देखील थोडीसुद्धां मेहेरवानगी नको' अशी तिनं घरांतून निघतवेळींच मनाशी खूणगांढ बांधलेली होती. त्यामुळं तिचं मन ही गोष्ट करायला निदान त्याबेळीं तरी कबुली देईना ! पण दुसऱ्याळा आपला बेत सांगून काय फायदा म्हणून तिनंत्या तरुणाला म्हटलं, “नको नको. मला संबय आहे अशी उभी रहायची.? ££ अहो, पण अश्या किती बेळ उभ्या रद्दाणार तुम्ही ? थोडं बसून घ्या, अजून खूप लांबचा पल्ला गाढायचाय !... हो, पण तुम्हांला जायचंय कुठं £? ” पुन्हां तोच प्रभ !...लक्ष्मीला नको होता तोच प्रश्न पुन्हां बिवारला गेल्यामुळ ती पुन्हां गोंधळली, पण आतां 'पाटीलमळ्या?चं तिकीट तिने काढलं असल्यानं त्या आधारावर कांडीं एक न बोलतां तिनं आपल्या दंडावरच्या 'चोळींत मुडपून ठेवळेलीं तिकीटं काढून त्याच्या समोर घरली ! कृद्मीला पाटीळमळ्याला जायचंय हें ध्यानांत येतांच तो तरुण म्हणाळा, ' बा | मग तर तुम्हाला बसलूंच पाहिजे, अजून आठ तास गाडीत काढावे लागतील | ” ६ असेनात का |” : थोडा वेळ तुम्ही बसलात तर... ” आणि त्यावर लक्ष्मी कांहीं उत्तर देणार इतक्यांत राजानं उठून जोरजोरानं रडायला सुरबात केळी. गाडीतील ती गर्दी बघून आधींच तो भांबावून गेळेला आणि तश्ांत तो रडतो म्हणून गोबिंदानं त्याला आवळून घरळेळं ! त्यामुळं तो अगदीं मोठ्यानं रडूं ळागला, लक्ष्मीनं त्याळा ध्याय्रसाडीं हात पुढं करतांच तिच्याकडे तो झेप टाकून आला. त्याळा प्यायचं ह्वोतं म्हणून रडता रडतां त्यानं इंसून . आईळा मिठी प्रबास पप मारली, पण उभं राहून लक्ष्मीला त्याला अंगावर घेतां येईना. तेव्हां त्या तरुणानं सखूळा आणि गोबिंदाळा आपल्या जागेवर बसायला सांगून लद्षमीळा जागा करून दिली. स्वतःसाठी नव्हे, पण राजासाठी लद्वमीला आतां ती जागा पत्करणं भाग पडल, डोंगरकटारीवरून जातांना दिसणारी गाडीची नागमोर्डी वळणं पहात गोविंदा ब सखू कितीतरी बेळ मर्जेत बसलीं होती. माथ्याबरचं पांढऱ्या ढगांच्या वेलबुट्टीन सुशोभित झालेलं निळं आभाळ, सर्भोबताळची दाट आणि गर्द वनराजी, मधून मधून खोल दिसणारी दरीखोरी, तिथं कुठं कुळ चरत फिरणाऱ्या गाई, फुटलेल्या बांगडीच्या आकारासारखी बाकदार दिसणारी गाडीची अंगलट आणि चकचकीत दिसणारे दूरवरचे गाडीचे रूळ, शेजारून पळत जाताहेत असा भास निमाण करणारे तारेचे खांब, त्याबरच्या असंख्य चिमण्या आणि प्रत्येक डब्यांतून डोकावणारी लहानमोठी माणसं,..बगेरे हं सारं बघत असतांना बराच बेळ सखू बाहेर डोकावून पहात होती. लक्ष्मीनं तिळा कितीदां ' बाहेर मान काढूं नको ? असं सांगितलं असेल पण तिनं ते ऐकलं नाद्दी. अखेर बाऱ्याच्या झुळकीबररोबर डोळ्यावर येणारे केंस मार्गे सारण्यासाठीं म्हणून तिनं जेव्हां कानामार्गे हात नेला तेव्हां तिच्या ध्यानांत आळं कीं, त्या कानांतला तिचा डूळ पडून गेला होता !...आणि त्याची खात्री जेव्हां तिला पटली तेव्हां ती कावरीबावरी झाली. एकदां सोडून दद्दादां जागची उठून तिनं आपला डूळ शोधला, पण डूल कांहीं सांपडेना ! तेव्हां आइ रागावेल या भीतीनं तिनं गोविंदाला हळूच सांगितलं,“ दादा, ड्रूळ पडला !...” आणि मग हुंदका न आवरल्यानं ती मुससुसून र्ड लागली, सखूला अश्यी एकाएकी रडतांना बघून लक्ष्मीच्या काळजञांत बस्स झाळं | कुठं तरी सखचा हात नाहीं तर पाय अडकला आहे कीं काय या कल्पनेनं तिनं राजाळा आपल्या जागेबर बसबळा आणि ती एकदम सखूकडे धांबली, त्याबरोबर तिच्या पदराला आपल्या चिमुकल्या मिडींव घट्ट घरून बसठेळा राजा नकळत बाकाबरून खाळीं ओढला गेढा,,. ४ ५६ अजिता त्याचं नाक ठेचळं, आणि सगळं अंग घाप्‌दिशी खाली आपटल्यानं त्यानं जारानं भोकाड पसरलं.... सरतकडे घांबबेळी लक्ष्मी राजाच्या ओरडण्यानं क्षणाघोत मार्गे वळली तों त्या मधघांच्या तरुणानं राजाला हृदयाशी कबटाळीत गप्प बसबायचा चालवलेला प्रयत्न तिळा पहायला मिळाला...तिनं गडबडीनं राजाला जबळ घेतांच तो तरुण सखजबळ येऊन तिला म्हणाला, “ काय ग झालं? ? --आणि या सगळ्या गडबडीनं त्या डब्यांतीलळ सगळेच लोक जेव्हां सखुकडे बघूं लागले तेव्हां ती हुंदके देऊं लागली, त्यामुळं त्या तरुणानं तिळा जबळ घेत पुन्हां विचारलं, “' अग पण रडतेस कां तें तर सांगशील !? ?? तेव्हां गोबिंदा म्हणाला, “ तिचा डूल हरबला,” आणि मग “ खिडकोंतून बाकून पहातांना...” असं सखनोह्दे पुढचं सांगून टाकलं. £ हू ! हरवला तर हरवला ! अशी बायकासारखी रडतेस होय तेबढ्यासाठी £ ” असं म्हणत जेव्हां त्या तरुणानं सखची समजूत घातली तेव्हां रडत असलेल्या राजाला गोबिंदाच्या हबाळी करून लक्ष्मी तिथं आली. तिनं सरला जबळ घेतली, तिच्या केसावरून हात फिरवळा आणि म्हटलं, “ तरी मी म्हटलं होतं बाहेर मान काढू नको !... जाऊं दे आतां आपण नबा डूल आणे हं ! पूस बघूं डाळे, ? “ खरंच £ !'' असं म्हणून सख जेव्हां इंसली तेव्हां लवमीच्या मनांत झरदिशी एक बिचार येऊन गेला कीं, आपल्या बाबूराबांनी देखील मुलांची जर अशीच समजूत घातळी असती आणि... पण तेवढ्यांत एक स्टेशन जबळ आल्यामुळं गाडी थांबतांच गोरबिदानं राजाला ल्दर्मांच्या हवाली केला. खिद्यांत ढेबठेळी आपली बासरी त्यानं बर काढळी आणि राजाळा खळबातबं म्हणुन आतां तो ती बाजबणार इत्तक्यांत त्या तरुणानं सखला बिचारलं, “ चहा घ्यायळा येतां तू आणि प्रवास ५७ तुझा दादा ! ?? पण लददमीला हे मुळींच आवडलं नाही, म्हणून तिनंच त्या तरुणाला सांगून टाकल, “ तीं दोघंहि येणार नाहीत ! ” ६६ कां 2 292 “ कां म्हणजे ! नाहीं म्हटलं ना मी एकदां ! मग पुन्हां 'कां' म्हणून काय विन्वारतां £ ”? खरं म्हणजञ लक्ष्मीला त्या तरुणानं आपल्याशी आणि आपल्या मुलांशीं इतक्या सलगीनं वागावं हे मुळींच खपत नव्हतं. तिला र्त लघळपणाचं वाटत होतं, पण तसं एकदम बोलून दाखवणं न्यबह्ाराळा घरून बरं नसल्यामुळं तिच्या चेहऱ्यावर मात्र याबळीं तीत्र नापसंती दिसू ळागळी, त्यामुळं तो तरुण थोड्या घिटाईनंच तिच्याजबळ येऊन म्हणाला, “' मला तुम्ही एखादा मबाढी तर समजत नाही £ ? आणि त्यानं टगेच आपल्या शटच्या खिश्याच्या आंतल्या बाजूला असलेला बालबीराचा बिला तिच्या समोर धरला. बाळबीराचा बिल्ला पद्ातांच लदमीने चमकून त्याख्पाकडे पाहिले. आणि सोम्यपणानं विचारलं, ६ आपलंनांव ? ? “ माझं नांब ? ” ६६ द्दो. ५) ६९ सदानंद, ११ “ तुमचं गांब, म्हणजे तुम्ही नेहमी कुठं असतां? ” 6 तुमच्याच गांबचा आहे मी ! *? लक्ष्मीनं हे ऐकलं मात्र आणि ती विलक्षण गोंधळून गेळी, कारण तिच्या गांबचा, निदान तिच्या समजुतीप्रमाणं तरी, असा एकहि माणूस नव्हता कीं ज्याला बाबूराबांबिषयीं माहिती नव्हती !...त्यामुळं आपण कुळे जाणार, काय करणार हें जर ह्या य॒हृस्थानं बाबूराबांना सांगितलं तर साराच बेत निकालांत निघेळ आणि र्जे घरांत चुकाबयाचा प्रयत्न करून आपण घराबाहेर पडलो, तेंच नेमकं परक्या गांबीं देखील होणार ! आणि... ष्ट " अजिता लददमीच्या मनांतील ही बेचेनता ओळखून सदानंद म्हणाला, “ ताई, तुम्ही अगर्दी निर्धास्त असा, तुमची सगळी माहिती मला असली तरी मी त्याचा अंशतःहि कुठं स्फोट होऊं देणार नाहीं. ? ६६ सदानंद !... खर म्हणतां हॅ १ *' असं जेव्हां लक्ष्मीनं सदानंदला अधीरतेनं विचारलं, तेव्हां तो म्हणाला, “' बालवीराचं वचन नेहर्मी सत्याबर आघारलेलं असतं ताई ! ' 4 पण, व 99 ६ छ | कसलीच शंका मनांत आणूं नका, मी तुम्हाला हवी ती मदत देईन. ? ट मदत !... छे! लक्ष्मीला आतां कुणाच्याच मदतीची आवदयकता बाटत नव्हती. स्वतःच्या पायाबर उभं राहून तिळा जगायला दबं होतं, म्हणून ती सदानंदला म्हणाली, “ मी आपली फार आभारी आई. ” ६ छे|! हें काय ताई ६ आभार कशाबद्दल ! ज्यांना मदतीची जरूर असेल त्यांना मदत करणं हेंच तर बालबीराचं कर्तव्य!” :घण मला कुणाच्या मदतीची जरूर नाहीं! असं बोळून टाकावं असं क्षणभर लक्ष्मीच्या मनांत आलं पण ओठावर आलेले द्वे शब्द तिने मार्गे घेतळे, कारण तिला बालबीराबद्दळ थोडीफार माहिती होती. लहानपणी अद्याच एका बालवीर मास्तरांनी तिळा शाळेंत शिकाबिलं होतं ते तिळा 'त्यांवळीं आठवलं; आणि म्हणून हा माणूस आपणाला फसबणार नाही या कल्पनेनं तो म्हणली,“ आतां तुम्ही मुलांना न्या चहा प्यायला, पेसे मात्र मी दईन इं! ” >-आणि नंतर 9 ५५८४". 4 “*“/१८'>./”*“*“" “५ “'*/४%'-"-// “> 2". >“ “५ आतां आपल्याला कुठं जायचं ग आई ! ...कुणाच्या घरीं उतरायचं आपण १” देवीच्या उत्सवानिमित्त 'पाटीलमळ्या'च्या स्टेशनवर चिक्कार गर्दी झाली होती. त्या गर्दीतून बाट काढीत लक्ष्मी कशीबशी फलाटाच्या एका कोपऱ्यावर आली आणि तिथे आल्याबरोबर गोबिंदानं हा प्रश्न तिला विचारला, त्याबेळी रात्रीचे नऊ बाजलेले, बाहेर काळाोंख पडलेला, पाण्याच्या छव्याप्रमाणं माणसांची स्टेशनबाहेर पडण्यासाठी रीघ लागलेली, जो तो आपापलं सामान आणि बरोबर ञाणलेलीं लहानमारढीं माणसं सांभाळित पुढं सरकत असलेला, ..जिकडे तिकडे नुसती घांदळ उडालेली. . .लढ्ष्मीने भिरभिरत्या नजरेने त्या गर्दीकडे पाहिलं. स्टेशनाबरच्या विजेच्या दिव्यांच्या लखलखटांत माणसांच्या तोंडावर ओसंडणारा आनंद तिला स्पष्ट दिसला.,..ती माणसं कुठं जात होतीं त॑ लक्ष्मीने मान उंचाबीत सर्भोबार पाहिलं, तेव्हां सखूनं ळदमीळा बिलगत बिचारलं, “आतां आपल्याला कुठं जायचंय £ ” ६ घाटीळमळा? लद्वमीला अगदींच नबखा. तिथली तिला कांडी एक माहिती नव्हती ! मग ती काय सांगणार £ भांबाबळेल्या सनाने ६० ' अजिता ७७८९५४४७४७ ७५१५७४७७४१ ७४९५७७४५७४ ४७/४७४१ “९१५५१७४९४१ ५९/४४४/४/"०/४/ ही, “९०/१४/१४०१ ७७०० चकर) कीर कक कक, “७ “४७१४ “८४७४१४४४७४१४४१ ७५४९७५ ७४४७7४४ ७४ ७९७५ ७९2९७९० 7 “ळा स्टेशनबरच्या सर्ब हालचालीकडे दृष्टि टाकीत ती म्हणाली, “'जाऊंया इं आतां. ही गर्दी कमी झाली ना, म्हणज्ञे मग जाऊंया, ” “ घण कुठं जायचं आपल्याला : तुझ्या ओळखीचं आहे इथं कुणी? ?? आपल्याला आतां कुठं जायचंय म्हणून गोविंदाला भलत्ती उत्सुकता होती. म्हणून त्यानं त्याच अधीरतेनं लह्ष्मीला पुन्हां तोच प्रश्न विचारला. त्यामुळं कांहींतरी बोलाबे म्हणून लक्ष्मी म्हणाली, “एवढी घाई कारे जायची ! थोडी गर्दी कमी झाली म्हणज बघू मग, ?” £ अग पण असंच आपण थांबलो तर उद्यीर नाहीं का व्हायचा ? ते बघ त्या मोठ्या घड्याळांत साडेनऊ बाजून गेळे | ” | “६ ज्ञाऊं देत रे, मी आहे ना बरोबर! मग तुला कसली काळजी? खरं म्हणजे आपण इथं आलां पण आतां पुढं कुठं जाणार, कुठं रद्दाणार, काय करणार याची ल्ष्मीला तरी कुठं कल्पना होती नाहीं कां? जिथं कुणी आपल्या ओळखीचं नाही अशा दूरदूरच्या गांर्बी जायचं एबढंच तिनं निघतांना ढरविलेलं ! पण त्यानंतर उद्धवणाऱ्या इतर प्रश्नांचा कुठं तिनं विचार केला होता ! पुढचं पुढं पहातां येईल याच एका विश्वासाच्या जोरावर तिनं घर सोडलेलं ! पण आतां जेव्हां “कुठं जायचं ! ? म्हणून गोबिंदानं तिळा एकसारखं विचारायला सुरुबात केली तेव्हां मात्र ती गोंधळून गेळी. मानेबर झोपबलेल्या राजाला सावरून धरीत ती उगाचच इकडे तिकडे पहात होती, ते बघून तिथून जाणाऱ्या एका बाईनं तिळा सहज विचारावं म्हणून म्हटल, “ कुठं जायचे बाई तुम्हाला ? ?). . .पुन्हां तोच प्रश्न ! कांद्दीतरी उत्तर द्यायचं म्हणून लक्ष्मी म्हणाली, “ उत्सबालाच आलोय आम्ही, पण देवीच्या देवळाकडे कुठून जायचं तो रस्ता माहीत नसल्यानं थांबर्ठेय. तिकडे जाणार कुणी भेटलं की जाईन, *? £ मी पण तिकडेच निघार्ळे, चला येत असाळ तर |! ” “£ थोडा अबकादा आहे. माझा भाऊ एवढ्यांत आला कीं जाऊं आम्ही... असं बोलून ल्ह्ष्मीनं त्या बाईला बाटेला लावली, तेव्हां गोर्बिदा म्हणाढा, “ किती खोटं बोलतेस ग आई! ” आणि नंतर-- ६१ हि अी मग ! कुणीहि चळ म्हटलं कीं जायचं द्दो बाटेळ तिकडे उगाचच. ., आणणि कुणी फसवलं म्हणजे मग? ” “६ तुला इथलं कांही ठाऊक नार्ही तर मग आपण इथं आलोच कहाला ग? ”? कांहींसं विडून गोविंदा असं बोलल्यामुळं लद्दमी चपापली, क्षणभर तिनं आणखी एकदां इकडे तिकडे पाहिळ॑ आणि मग ती म्हणाली, ५ आतां आपण वेटिंग रूममध्ये जाऊंया. चला, ” ५६: आणि मग तिथंच रहायचं ? ”एवढा बेळ शांत असलेल्या 'सखूनं असं विचारतांच लक्ष्मी म्हणाली, “ आजची रात्र काढू तिथं, मग बघूं सकाळीं कुठं जायचं ते !...” लद्ष्मीबरोबर सामान फारसं नव्हतंच, एक टंक आणि दोन मोठाली गांठोरडी ! बस्स तेवढंच ! त्यामुळं लक्ष्मीनं राजाला सखूजबळ दिला आणि आपल्या डोक्याबर ती टूंक आणि एक गाठोडं घेऊन ती पुढं चाळली, गोविंदानं दुसरं गाठोडे उचललं आणि सखूच्या हाताला धरून तोहि लक्ष्मीच्या मागोमाग निघाला. बेटिंग रूममध्ये बरेच प्रबासी अंथरूण पसरून झोपायच्या तयारीत होते. तिथं उजव्या बाजूच्या कोपऱ्यांत दोन अडीच फूट जागा तेवढी रिकामी होती. पण तिथं सारा केर होता |! लक्ष्मीला तिथं बसायचं म्हणून कससंच वाटलं, पण नाइलाजानं तिला त्या जागेचा आसरा घेणं भाग पडलं....तेब्हां आपणाला पदोपर्दी असंच कां सोसाबं लागणार ? अशी कल्पना तिच्या मनाला झरदिशी चाटून शेली...त्या क्षणाला तिनं एक दीघधे उसासा टाकळा आणि एका फडक्याने ती जागा कशीबशी झाडली, नंतर मुलांना तिथं बसवून तिनं बरोबर आणलेल्या दडोम्या त्यांना खायला दिल्या... चचार घास खावून होतांच मुलं झोपी गेलीं. दिवसभरच्या प्रबासानं त्यांना बराच शीण आला होता. म्हणून त्यांना अगदी गाढ झोप छागली., त्यांच्या अगाबर एक पातळ पांघरुण घालून ल्हमी त्यांच्या शेजारीं बतून राहिली, राजा तिच्या मांडीबर होताच. त्यामुळ मुलं झोपून - हि. अजिता ) -.०>“-“>/-/-/-६/५८/-/>/->/>-.>./५-.५*-/५८/-/५-५०/-०९८००९०/५००-../०-.५८५/५/०-०./०../९..१.»/५-/ “०.००... ८९-.५००-०*.८५७८० ८८”८”./०.०.८५ ४ ळ- उरलेल्या टीचभर जार्गेत अंग चोरून बसणं देखील तिला मोठ्या जिकीरीचं बाटलं !...पण लक्ष्मी तो त्रास सोसून अगदीं गप्प बसली होती ! आल्या परिस्थितीला तोंड देणं तिला भाग होतं... तास दोन तास असेच गेल्यावर लक्ष्मीलाहि गुंगी येऊं लागली, त्यामुळ तिने राजाच्या अंगावर खालीं मान वाकवून डोळे मिटून घेतले... आणि थोड्याच वेळांत जेव्हां सखू “* आई55 ? करीत किंचाळून उठली तेव्हां लक्ष्मीनं दचकून समोर पाहिले, सपाटून घाबरलेली सखू आाईकडे घांब घेत दोती !... गोविंदा कुणाच्या तरी मार्गे घांवला होता !... लक्ष्मीच्या काळजांत धस्स झालं त॑ बघून, बराच बेळ पाय अबघडल्यामुळं तिळा चटकन्‌ उढायला देखील यईना !... कुणीतरी चोरानं सखूच्या पार्यांतीळ तोडे खसकन काहून नेले होते आणि त्याची चाहूल लागतांच गोविंदा त्याच्या मार्गे घांबला होता !... क्षणाधीत साऱ्या उतारूमध्ये ही बातमी पसरळी आणि जो तो ' चोर, चचार ! करीत आपलं सामान उराशी कबटाळीत सेराबेरा धावू लागला ! झाल्या प्रकारानं लक्ष्माच्या छातीत धडकी भरळी, तिनं भेदरलेल्या नजरेनं सखूलळा जबळ ओढली आणि ती ' गोविंदा 55 गोविंदा ५५5 करून गोविंदाला मोठ्यानं हांका मारू लागली. पण गोर्बिदाकडून बराच बेळ उत्तर येईना ! तेव्हां तिच्या मनाचा धीर सुटला...भीतीनं तिच्या अंतःकरणाचा ठाव सोडला...तिची बोबडी वळून गेली... राजाला आणि सखूला पोटाशी घट्ट घरून लक्ष्मा बाट दिसेल तिकडे ६ ओ्बिदा 59 ! करीत निघाली. स्टेशनाबाहेरच्या आवारांत अंधार मी म्हणत होता. काजवे लकाकत होते. राताकिडे किरकिरत होते...आमाळ भरून आलं होतं आणि मधून मधून बिजञा कडाडत होत्या !... धीर धरून पोरांना आवळून घरीत लक्ष्मी गोबेंदाचा शोध करीत होती... ओरडून ओरडून तिचा घसा कोरडा पडायची वेळ आली, तेवढ्यांत त्या गडबडीनं जाग आलेला पोलीस तिथं घांवून आला, त्याला बघून लदमीनं कसा- बसा झाला प्रकार सांगितला आणि ती पुन्हां गोविंदाच्या शोधासाठी आणि नंतर-- ६३ घावूं लागली. त्यांमुळं नकळत राजा तिच्या खार्केतून निसटून खालीं पडला |...अंघारांत चाचपडत ल्द्वमी मागून निघाळेळी सखू ओडरली : झाई 5 राजा 55 विजेच्या वेगाने मार्गे बळून रडत असलेल्या राजाला लक्ष्मीनं उचलला तों त्याच्या कपाळाळा खॉक पडून ते रक्तबंबाळ झालं होतं !...स्वतःचं भान विसरून लक्ष्मीनं राजाला उराद्यीं कबटाळला आणि पुन्हां गोविदाळा हांक दिली, “ बा5ळ, कुठ आद्देसरेतूं?*' इतक्यांत कुणीतरो एक माणूस वेगानं धांवत येतांना सखूनं पाहिला तो त्यांच्याच दिशेन येत असळेला बघूर्न ती घाबरून आरडलो, “ आई, कोण आलढ|.. .? लह््मीनं सखूला जवळ ओढली आणि धीर घरीत त्या माणसाला विचारलं, “ कोण £ ?? तो सदानंद होता. स्टेशनवरची गडबड ऐकून शाजारच्या विश्रांति ग्रहांतून त्याने इकडे घांब घेतली होती, लक्ष्मीचा आवाज ऐकतांच तो घाबरून म्हणाला, “ कोण ताई !?” एखाद्या उन्मळून पडत असलेल्या वृक्षाला आधार मिळावा तसं लक्ष्मीला बाटलं, सदानंदाचा आवाज तिने ओळखला. म्हृणून खात्री करून घेण्यासाठी तिनं बिचारळं “ कोण सदानंद ! ” £ होय मीच. काय भानगड ताई ? " झालेली हृकीकत समजतांच सदानंदनं आपल्या खिश्ांतील झीट काहून जोरानं बाजवली आणि लक्ष्मीला ब तिच्या दोन मुलांना घेऊन तो स्टेशनवर आला. तिथं आल्याबरोबर त्याने वेटिंगरूममर्ध्ये डोकावून पाहिलं तो गोविंदा ' आई5, आई55 ' म्हणून हांका मारीत सामानाजवळ बसलेला !... “ बा5ळ ? म्हणून त्याला हांक मारीत लक्ष्मी त्याच्याकडे घांबली तां तिथं पळत पळत आलेला पोळीस तिळा म्हणाला, “' तुम्ही गेला नि हा तुमचा झुळगा इथं आला. भीतीनं तो अधमेला होऊन : आई5 ? करून ओरडत होता. त्याला समजावतां समजावतां पुरेवाट झाली माझी,..आणि माझे कांही इतर सार्थादार चोराच्या मागे ष्र - अजिता हागल्या युळ जाणि कांहीं अचानक निर्माण झाळेला इथला घबरा< कन करण्यांत गुंतल्यामुळं मला ह्याच्याजबळ थांबावं लागलं...त्यामुळं तुम्हाला शोधून काढणं म्हणजे...तोंबर तुम्ही आढाच ! ” पोलीस आपल्यापरीने आपल्या कामगिरीचे बणेन करीत होता. पण ल्र्मांचं तिकडे मुळीच लक्ष नव्हतं. ती गोबिदाला जवळ ओढून त्याला धौर देत होती. ..त्याळा पोटाशी धरून कबटाळीत होती... थोड्या बेळानं सदानंदनं राजाच्या कपाळावर पट्टी बांधळी आणि त्याला ल्ह्व्मीच्या स्वाधीन केला, रडून रडून राजा दमला होता, बरंचसं रक्त गेल्यानं त्याला बराच थकवाहि आला होता. त्यामुळं त्याला प्यायला घेत ल्दमीनं सदानंदकडे मोठ्या करुणदृष्टीनं पाहिल राजाची नाडी वगेरे व्यवस्थित होती म्हणून सदानंद म्हणाला काळजीसारखं कांर्दी नाडी. *' तेबढ्या वेळांत पांचसद्दा बालबीर तिथं घावून आले. त्यांना पहातांच सदानंदानं त्यांना आपली ओळख पटबिली आणि झाला प्रकार सांगितळा, एका बालबीरानं एक बग्गी आणून स्टेशनसमोरच्या आवारांत उभी केली, तेव्हां सदानंद म्हणाला, “' चला, ”' त्यामुळं ल्क्ष्मीनं आश्चर्यानं त्याला विचारलं, “ कुठं £ '' ६ बालबीर मंदिरांत जाऊं आपण, तिथें कसलाच धोका नाही. लक्ष्मी भांबावून गेली होती. कुठं तरी निवाऱ्याची जागा तिला दवबी होती. पण तिथं जाण्यासाठी ती चटकन्‌ तयार होईना ! तेव्हां सदानंद तिची अडचण ओळखून तिढा म्हणाला, ““आतां चटकन्‌ र्‍चला, राजाला कांहीं उपचार करायला हृबा. उठा. तुम्हाला आत्ता माझे ऐकलंच पाहिज... ” “ पण... ६ चला चला लोकर, बाहवेर विजा जोरानं व्हायला लागल्यात ! पाऊस यायच्या आंत जायळा इबं...ताई, एवढा अविश्वास माझ्याबर ? '? त्यावेळी लदवमीनं कुणाबर तरी विश्वास ठेबायळा हवाच होता...पण ती आणि .नंतर --< ६५ '*“*->८१-५* ५९-५४” -८./४-*-”५/-५५/"'-५/-/ ९-८. >>” -“-//-/ट “न -“>“€ऱन“-“*>“>“€-*-_“>५“"”<“ -0*-“५“*१८ ५“ बाबूराबांच्या आठवणीनं एंबढी बेचेन झाली होती कीं, तिच्या तोंडून शब्द देखीळ फुटेना...तथापि ' ते आज जबळ असते तर !, असं मात्र तिळा राहून राहून बाटूं लागलं... बालवीर मांदेरांत जाण्यांत घोका नाही याची लद्दमीळा खात्री पटली, तेव्हां ती मुलांना घेऊन बग्गींत बसळी, इतर बालवीरांनी लक्ष्मीचे सामान बग्गींत टाकतांच सदानंद सखूळा आणि गोविंदाला घेऊन बर चढला; आणि बग्गी निघाली. । ऐन रात्रीची बेळ असल्यानं रस्त्याबर शुकशुकाट होता. कुणी येत नव्हतं, जात नव्हतं. गार बारा सुटलेला-आभाळांत गडबड उडाळळी, मधून मधून टपोरा पाण्याचा थेंब पड्डं लागलेला...येऊन जाऊन लक्ष्मी बसली होती त्या बग्गींचाच आवाज काय तो भयाण शांततचा भंग करीत होता... त्यामुळे ती सारी परिस्थिति असह्य झाली. तेव्हां लक्ष्मी सदानंदाला म्हणाली, “ आज तुम्ही भेटला म्हणून...पण तुम्ही एकदम कसे इथे आलांत ? ” नवी ओळख टॅ /*१५/९५/”-५/”>”-€/>€”>५/“-€:-*/-€५€/-“-“-€>“-< “५. सदानंदाच्या हाताला घरून आलेली एक मुलगी बघून गोबिंदाढा आणि सखूला फार आशद्वये वाटलं. लक्ष्मीने देखील कांहींशा आश्वर्यांनंच तिच्याकडे पाहिलं, त्यामुळं ती मुलगी थोडीशी गोंघळळी आणि तिनं सदानंदाच्या हातांत असलेला आपला हात सोडवून घेतला. त्यानंतर सदानंदाच्या मार्गे जाऊन जेव्हां ती लपली तेव्हां लक्ष्मीने त्याला विचारलं, “ कुणाची मुलगी ! तुमची ? ? त्या मुलीला पुढं ओढून उभो करीत सदानंदनं सांगितलं, “ अह |! ही आमच्या नानासाहबांची मुलगी, ? £ नानासाहइंबांची ! कोण नानासाहेब १” “ आमच्या ह्या बालवीरमंदिरानचे प्रमुख चालक. * “ असं का ६...” लह्मीनं असं म्हटलं तेव्हां ती मुलगी चटकन्‌ हंसून म्हणाली, '“'आमच व्नानासाहेब आतां इथ येणार आहेत |! ” ह ड्थं ९ १9 £ हो, आत्तां येतीळ नाहीं सदानंद ? “ हो, येतील, पण तुझे नांब सांग ना यांना अगोद्र, ” सदानंद असं म्हणाला त्यावेळी सखूनं आणि गोबिंदानं त्या मुळीकडे नवी ओळख ६७ कुवूहलानं पाहिलं, ती घुळगी सात आठ बर्षांचीच असेळ पण भारी ववलाख होता, दिसायला गोरी आणि नाकडोळ्यांनीं नीटस, अंगांत एक अबोली रंगाचा जाळीदार कापडाचा फ्रॉक, केस भुरे आणि कुरळे, कानांत तूर्यफुलळं अडकबलेली, हातांत मोगऱ्याच्या फुलांच्या जाडजूड माळा बांघळेल्या आणि केंसाबलून मार्गे एक तसर्लांच भपकेदार माळ माळलेली !. ..इंसणं अगदीं मोदक आणि बोलणं तर त्याहूनहि गोड... अशा त्या मुलीनं गोविदाकडे आणि सखूकडे पहात म्हटलं, “' माझे नांब होय ! माझं नांब माधुरी. ' “ हान आहे नाहीं नांब ६” गोविंदाने सखूळा डिंबचून विचारतांच ती माधुरीला म्हणाली, ५६ तुला लेझीमचा खेळ येतो £ माधुरी खुदकन हंसळी आणि म्हणाली, £ येतोय का म्हणून काय बिचारतेस १...हो, पण तुझ नांब काय!” “ सखू ! आणि दादाचं गोविंदा, ५६ अय्या !...असळीं नांब आवडतात तुम्हांला १” माधुरी असं म्हणायला आणि नानासाहेबांनी तिथे प्रवेशा करायला एकच गांठ पडली ! त्यामुळं ते माधुरीला म्हणाळे, “'काय चाललंय? नांबं बिचारतेस होय ह्या मुलांची £ बालवीराच्या पोषाखांत नानासाहेब आले होते. त्यांच्या अंगाबरचा तो खाकी पोशाख, गळ्याभाबताळचा हिरवा स्क्राफ, डोक्यावरचा हिरबा फेटा आणि त्यावरचा चकाकणारा मुख्य बालबीर शिक्षकाचा बिल्ला, पायांतील हिरबट रंगावरचे पायमोज आणि सर्बात मुख्य म्हणजे त्यांच्या तोंडावर चमकणारं हास्य बघून लक्ष्मी बसळी हाती तो उठून उभी राहिली, सखूला राजाला घ्यायला सांगितल आणि डोक्याबरचा पद्र थोडा पुढं ओढला, एका खिडकीशेजारीं टेकून उभं रहात नानासाहेब लक्ष्मीला म्हणाले, £ बुसाना, सदानंदनं मला सारं सांगितलंय. ..तुम्ही निःसंकोच मनानं इथं रहा... ६८ अजिता ७१४५/१५४९७*-४४/१४/" ४७ “७७०५४४” १५४१५०/१ -€१५/४५” "०-८ ९.“ --/-€*१-/४५*->/४/१०€€ “९०९७७०४००७” ४४५१५७५ ७७४७५९४/७ ७९९७७७७५४४ ४७७९१४ ७४४७४ ५ ७४ ७४१४७” ७४४५ ७९४७९७” ७४ “>>. अगदी अनोळखी अद्या माणसापुढं उभं रहायची लक्ष्मीला तितकीशी संबय नसल्यामुळे तिनं संकोचानं मान खालीं घातली होती. नानासाहेबांच्या त्या बोलण्यानं तिळा किंचितसा धीर आला म्हणून बर मान करायचा प्रयत्न करीत तिनं म्हटल, “: असूं दे, एवढा बेळ बसलठेंच होर्ते....?” “ आणि सदानंद, यांना कांही खायला बगेरे दिलंस कां नाही अजून ? ?? £ मो तुमच्या पुढंच आर्ला आत्ता, आतां आणतो इं ! ” सदानंदनं असं म्हणतांच नानासाहेब म्हणाले, . “ काय माधुरी, पाहुण्यांची अश्यीच कां न्यबस्था करायची ! जा, घरीं ज्ञा आणि तुझ्या आईला म्हणावं की, ह्या मंडळींना कांहीं ताजं खायला पाठव, मुलांना भूक लागली असेल, जा बघू...” सदानंद आणि माघुरी क्षणाघांत “' आणतां इं ! ” असं सांणून निघून गेल्यावर नानासाहेब म्हणाळे, “' ताई, रात्री बरीच गडबड उडाली म्हणे ! तुमच्या मुलाला लागलंय ना? ” आणि त्यांनी राजाच्या कपाळावरची पट्टो बघून त्याला जबळ घेण्यासाठीं हात पुढं केळे, पण राजानं कांद्दी आपल हात बर उचळून त्यांच्याकडे जायला झेप टाकली नाहीं ! तो नानासाहेबांच्याकडे टक लावून पहात होता. तें बघून नाना- साहेब म्हणाले, ५“ बराच लुच्चा दिसतोय इं! पह्डातोय कसा पाहिलांत का माझ्याकडे ! ?? £ नबीन दिसताय ना ! म्हणून...” असं म्हणत ल्हक्ष्मीनं राजाला जवळ घेतला आणि त्याच्या कपाळाबरची पट्टी सोडली, त्यामुळं राजाठा बऱ्याच बेदना झाल्या असाव्यात, कारण एवढा बेळ तोजो शांत होता तो पट्टी सोडतांक्षणींच जोरजोरानं रडूं लागळा. त्याची समजूत घाडावी म्हणून लढ्मीनं त्याला पदराखाळीं घेतलं तेव्हां नानासाहेब म्हणाळे, “' थोड्या वेळानं दबाखान्यांतच पाठवा त्याळा मी बघतो मग...” नवी ओळख ६९ ५४८४/*७/१५९ ““/"26'-“००४%४४४४६/०/१५/४१०७ ७८९५७९७५६९ ९७७”, “०५९००००४०० ५-५. “१७%. “९०” 7“. >“./.”././४/ ०. 7*-/५०”.७ नानासाहेब लक्ष्मीला अगदीं नवखेच होते. त्यामुळं कुठला दवाखाना, कुढं आहे, कुणाबरोबर पाठवूं १.,.बरगेरे कांही एक न विचारतां ती खालीं मान घाळून आणि डोक्याबरचा पद्र थोडा पुढं ओढून म्हणाली, £ पाठवीन, ” “: ठीक आहे, आणि या मुलांची नांबं काय! इं, तूं काय द्विकतोस बाळ ? ” गोबिंदाला उद्देशून नानासाहेब असं म्हणाले तेव्हां गोविंदा म्हणाला, माझं नांब गोबिंदा.'! “६ आणि हिचं ? ” : माझं सखू |! ६ असं कां ! छान, आणि ह्या बाळाचे १” 6 राजा. ? “६ बा ! राजा म्हणजे राजाराम का £१ ” “ अं इं ! नुसतंच राजा,” : हो का £ आणि सखू, तुझं सगळं नांब सांग बघूं ! ” “ सखू बाबूराव शिंदे.” सखूनं आपलं नांव सांगतांच नानासाहेब बाबूरावांबद्दळ कांहीं बिचारतील म्हणून लद्ष्मी गडबडीनं म्हणाली आमऱ्ची सखू गाणं छान म्हणते हं! '? लक्ष्मीनं विषय बदलला ह नानासाहेबांनी ओळखलं, म्हणून ते म्हणाले, “' आतां मी बाहेर जाऊन येतों ६ !...आर्लाच ”...आणि तिथून ते चटकन्‌ निघून गेले. नानासाहेब तिथं थोडा बेळच होते. पण त्यांनी बऱ्याच आपुलकीने ल्षमीची चोकशी केली होती, त्यामुळं लद्ष्मीला बराच धीर आला. तिनं राजाला उगाचच पोटाशी आवळून धरला...त्याबेळीं तिच्या मनांत आपल्या आईवडिलांच्या आढवणीनं कालळवाकालब झाली होती.... तिचे आई बडील ज्या जिन्हाळ्यानं, ज्या आपुलकीनं तिच्याशी वागत होते तोच जिव्हाळा आणि तीच आपुलकी बालबीर मंदिरांत द्द ७० अजिता आल्यापासून तिळा अनुभवायला मिळाली होती. अर्थात्‌ हें सारं खरं असलं तरी आईंबाडेलांची तुलना कुणा््यी च होऊं शकणार नाही, हीद्वि जञाणीब तिच्या मनाला असल्यामुळं ती बेचेन झाली होती. त्याच क्षणाला पांखराप्रमाणं त्यांच्याकडे भुरदिशी उड्डून जातां आढं तर किती बरं होईल ! असं तिच्या मायेला भुकेल्या मनाळा वाटल्यावाचून राहिलं नाहीं. पण बाबूराबांची आठवण दुसऱ्याच क्षणाला झाल्याबरोबर तिळा एकदम हुंदका आला. त्याचवळी तिनं ठरवून टाकलं कीं, काय वाटेल ते झालं तरी आतां परत जायचं नाही ! वास्तविक ल्हमी माहेरीं गळी तर तिला कशार्चांच काळजी राहिली नसती. मुलांचं शिक्षण झाल असतं, तीं गोडघड खाऊन गुटगुटीत झाली. असती, आणि मुख्य म्हणजे आईवडिलांच्या साबलींत ती स्वतः अगदी निर्धास्तपर्णे राहु शकली असती...पण असा हा विचार मनांतून सरकत असतांना लक्ष्मीच्या डोळ्यांतून आंसबं घळाळूं लागलीं....आणि त्याचवेळी बरोबर आणलेला डबा घेऊन सदानंदानं तिथं प्रबेश केला. लक्ष्मीच्या डोळ्यांतील अश्र्‌ बघून तो आश्चर्यानं म्हणाला, “काय झालं ६? त्यामुळं लक्ष्मी चटकन्‌ बोठून गेली, ““ झालं असतं तर फार बरं झालं असतं ! ”...आणि तिला पुन्हां जोराचा हुंदका आला... सदानंद बरोबर माधुरी आढी हातीच. तिनं तो डबा उघडळा आणि त्यांन आणलेला चिबडा आणि खउब्याचे लाडू बाहेर काढले. तिनं नवह्वाद्वि बरोबर आणला होताच, त्यामुळं ती गोबिंदाळा आणि सखला म्हणाली, £ आधीं हं खाणार कीं चह्ा ? जबळ जवळ गोविंदा, सख आणि माधुरी एकाच बयाचीं असल्यानं त्यांची गट्टी तब्ह्यांच जमली. फार तर चार दोन वर्षांचे अंतर असेल एकमेकांत इतकंच !...माधुर्रांच्या हातांतीळ फुलांच्या माळेकडे पहात सखनं तिळा विचारलं, “ बांगड्या नाहीं घालत १ ” £ अंइ ! ईंच आवडतं मला, ?” “ अगबाई ! दररोज इंच ! ?” नबी ओळख ७१. ' हो. आमच्या घरीं छान बाग आहे. तिथं खूप फुलं आहेत, तुढा 'पण देईन इं ! घेशील! ” :६: आणखी कोण कोण आहे तुमच्या घरीं १ ” गोबिंदाची जिज्ञासा जागत झाली, त्यानं असं विचारतांच माधुरी म्हणाली, '' तुझ्यापेक्षा थोडा मोढ। असा दादा आहे. आई, नानासाहेब आणि मी. ? 6 दादा £ मग तो आला नाही ? ” “ तो होय !...तो...तो गेळायू घोड्यावर बसून फिरायला ! त्याला खोड्यावर बसायला फार आबडतं. ? : असं का तुमच्या घरीं घोडा पण आहे ? ” हू | त्या दिवशीं आम्ही ' सर्कस बघून आर्ला ना, तेव्हांपासून दादाला ही संबय लागलीय, आमच्या बग्गींचा घोडा आहेना, त्याच्या- बरच बसतो अरे ता ! ५६ इथं सकस आहे £ ?” “ हू, देबोचा उत्सब आहे ना ! म्हणून सकस आलीय. छान असते नाद्दी सर्कस ? पांचसहा महिने झाले आम्ही आमच्या आजोळी रोर्ला होता ना, तेव्हां पण पाहिली. मळा फार आवडते सर्कस. ” “६ मग आज नाहीं तर उद्यां जाऊंया आपण १ ” सखुूनं माड्या उत्सुकतेनं गोविंदाला असं विचारलं. तेव्हां गोबिंदा म्हणाला, “आईला विचारायला हवं ! ती जा म्हटली तर जाऊंया. फराळानं खात खात त्यांचं हे बोलणं चाललं होतं. त्यामुळं घोटभर पाणी पिऊन माधुरी म्हणाली, “' मो नेईन ना पण तुम्हांला, अरे, किती छान छान गंमत आहे तिथे ! ” “ काय काय आहे £ विदूषक आह नाग? ? £ हो एक का चांगळे चार पांच आहेत, फार मजा करतातरेते ! पडद्याच्या आंतल्या बाजूला झक्कासपेकी बँड वाजतो आणि त्या ताळाबर बाटेळ तश्षा उड्या मारीत नाचतात हवे बिदूषक ! मग अशी गंमत बाटते. . .” एबढं बोठून माधुरी थांबळी, तिनं लांबबर पाहिलं. ..त्याबेळीं चंदेरी ७२९ आजिता >०-५५/५//०/५८/५/००८/५/०-००५००/५/५५९/५-९०/५/००/५-५९५०४/०००००९००-७०९०५९०००५९००५०५५/५५-५८००८/६/-/०८/०/५/५-७ * “>>९..०.५०८०/८४५/८/-८/०८५-८/८५८८/८/८०/८८५८/-०-८> टिकल्या लावल्यामुळं चमचमणाऱ्या संटणीच्या चडूय्या घाळून शोक्याबर काम करणाऱ्या सर्कश्लींतल्या मुली तिच्यासमोर तिळा दिसत होत्या ! एक- मेकींच्या हातांत हात घाळून सायकलवर बसून आणि स्टुलावर उभं राहून त्या करणारे विविध खेळ तिला आठवत होते... भल्या मोठ्या फुग्याच्या मार्गे घांबणारा विदूषक आणि त्याच्या पाठोपाठ पळत येण्याचा प्रयत्न करणारा भला मोठा दृत्ती, ते मोठ्यानं डरकाळी फोडणारे बाघसिंहृ, छान छान खेळ खेळणारी लहानमोठी माकडं, तंबूच्या छताजबळ उंचाबर चकाकणाऱ्या दिव्यांच्या झगझगाटांत इकडून तिकडे झोक्यांवर उड्या टाकणाऱ्या च्विनी मुली, त्यांच्याकडे कुतुह्लळानं माना उंचावून बघणारि प्रेक्षक, सिंहाच्या पाठीवर बसून * नमस्ते ? म्हणणारा चार पांच वर्षांचा रिंगमास्टरचा मुलगा, हातांत लांब दोरीचा चाबूक घेऊन ऐटीत प्रवेश करणारा रिंगमास्टर, कपाळावर दिवा ठेवून नाच करणारी एक झगझगीत पोषाखाची मुलगी, वगेरे वगेरे.. दिव्यांच्या झगझगारटीत, घवमकणाऱ्या पोषाखांच्या दिमाखांत आणि मधुर गाण्याच्या ताळांत क्षणाक्षणाला आपल्या अद्भुतरम्यतेनं प्रेक्षकांचं भान हिरावून घेणारी ती भव्य नि दिग्य दुनिया कांडी केल्या माधुरी समोरून हलेना...ह्या अजब दुनिर्येतील एकेक भाग तिच्या नजरेसमोरून सरकत होता. माधुरी तीं एकामागून एक सरकणारीं दर्व्ये टक ळावून बघत होती... माधुरीचा स्तब्धपणा गोविंदाला आवडला नाही म्हणून त्यानं तिला डिंबचून विचारलं, “ आणखी काय काय आहते सांगना |? “ आणखी ! आणखी पुष्कळ ! फार मज्जा आहे र तिथं...थांब ६, मो आमच्या नानासाहृबांना विचारूनच येते हं एवढ्यांत | ” माधुरी मोठ्या उत्साहाने नानासाहेबांकडे घांबली, सखूनं आणि गोबिंदानं एकमेकांकडे पद्दात एकदम म्हटलं, “' किती छान आहे न!ःही माधुरी १ ”'. मुलांच आणि मोंठ्या माणसांचं जग एकच असतं तर किती छान झालं असत नाहीं का ? आपल्या भोंबतालच्या परिस्थितीचं सारं सारं बिस्मरण घडलेली सखू आणि गोर्बिदा माधुरीशीं जेबढ्या आनंदानं हितगुज नबी ओळख करीत होतीं. तेबढ्याचच बिषण्ण मनानं लमी सदानंदाशीं बोलत होती. त्यावेळीं सकाळचे नऊ बाजून गेळे होते. खिडकींतून आंत येणारा सूर्य प्रकाशाचा झोत आणि त्यांतून असंख्य कलाकृति निर्माण करीत मनमुराद बागडणारे हृजारी धूलिकण पहात सदानंद सांगत होता, ५ ताई एबढद्या दुःखानं तुम्ही अशा धीर सोडायळा ढागळांत तर माझ्यासारखं कसं निभाव तुम्हांठा ? ?? £ स्री आणि पुरूष यांत फार फरक असतो !...बाईंच्या यातना तुम्हांला कशा कळाव्यात सदानंद ? ” बाबूरावांच्या आठवणीनं भाराबळेलं मन हलकं करीत लब््भी असं म्हणाली तेव्हां सदानंद कांहींशा त्वेषानं म्हणाला, “ ईंच तें ! तुम्हां बायकांना आमर्ची मनं अजून ठाऊक नाहीत असंच आम्ही कां म्हणूं नये ? तुम्हांला ठाऊक आहे, माझी बायको परबां दिवद्यींच वारली हॅ!” “ काय म्हणतां ! £ आणि म्हणून तर कालच्या प्रवासांत मी तुमच्याशी फारसं बोळ ठाकला नाही...?) £ मग त्यावेळींच कां हं बोललां नाहीत १” ६ तुम्हांला बोळून काय उपयोग हाता ? ” ६६ कां 2 १9 ५६ अगोदरच तुमचं तुम्हांला पुरेस झालेलं नि त्यांत. ..रिबाय माझे: आपलं ठाम मत झालंय की...” “ काय £ कसलं मत म्हणतां १? आपलं दुःख दुसऱ्या कुणाला सांणूंच नये ? ? £ होय. नाहींतरी ज्याची त्याची बेयक्तिक सुखदुःख ही ज्याची त्यांनींच नसतात कां अनुभबायची ? ? “ घण एकमेकांना एकमेकांनी अशाबेळी सांगायचं नाहीतर कर्षी मग? ”' ६४ स्वर आहे | ११ ७४ अजिता :£: आणि एवढं झालं तरी तुमच्या तोंडाबर कसा फरक नव्हता हो ? सुमच्या जागी दुसरा कुणी असता तर...” “झालं ते झालं | त्याबद्दल वेताणून किंवा डोक्यांत राख कालवून घेऊन कुठं भागत १...नानासाहेबांचा शिष्य आहे. मी. बाटेळ ती आपत्ति येऊं दे. मी माझं तोंड कधींच हिरमुसलं होऊं देणार नाही...” बीलतां बोलतां नानासाहेबांचा उललेख झाला तेव्हां ल्ष्मी चटकन्‌ म्हणाली, : मधां त्यांनी राजाला दबाखान्यांत पाठबायला सांगितलंय ! कुणाच्या दबाखान्यांत हो? ? ५ नानासाहेबांच्याच ! डॉक्टर आहेत ते चांगल्यापेकी ! आणा, मी नेता राजाला, बाकी रात्री माझ्या जबळच्या पिशाबींतल्या तात्पुरत्या औषधांचा उपयोग मीं केलाच होता म्हणा, आतां जखम चांगळी स्वच्छ करून पट्टी बांधून आणायला इबी. ..पण तुम्ही चद्धा घेताय ना आधीं !?? ल्ह्ष्मीनं सदानेदकडे चमकून पाहिळं, एबढा मोठा दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळला असतांना देखील तो शांत होता ! आणि याच गोष्टींचे तिळा मोठं नबळ वाटलं | म्हणून ती म्हणाली, “ चद्दाचं बघु मग. ..पण तुम्हांला हें असं जमतं कसं हो ? ” लक्ष्मीचा ह्वा प्रश्न एकून सदानेदला हसूं आलं. आजबर त्याला अनेकांर्नी हाच प्रश्न विचारला होता आणि त्याबळींदहवि तो असाच हंसला होता ! कारण त्याच्यावर अशी ही दुसऱ्यांदां पाळी आली होती. त्याची पाहिली बायको पहिल्या बाळंतपणांतच गेल्यामुळं त्या दुःखाचा भार हलका करीत त्याने आपळा एक दिवसाचा श्रीधर हद्वाताच्या झोपाळ्यांत निजवून बाढबला होता ! एखाद्या आइईसारख्या खस्ता काढून त्याने त्याला आईची उणीब भासूं दिली नव्हती! आणि ते कष्ट, ते हाळ, फार दिबस सोसायला नकोत म्हणून त्याने पुन्हां लयन केलं होतं...आणि दुर्दैबानं ह्यावेळी देखील अगदीं तीच बेळ त्याच्याबर येऊन ठेपली होती... सदानंद नाहीतरी मोठा ्घाराचाच माणूस यांत दोका नाही. एरव्ई साध्या माणसाला हँ जमणं शक्‍य नव्हतं ! एकतर नोकरी सांभाळून धरचा नबी ओळख ७५ सैंपाक आणि रात्रंदिवस मुलाचं संगोपन करणं हँ पुरुषाच्या अबांक्या बाहेरचं काम ! पण सदानंदानं ते दंंसतमुखानं केळं होतं आणि दुसरं म्हणजे आबडत्या माणसाच्या बियोगाने व्याकुळ झालेल्या मनाला विरंगुळा म्हणून त्याने आजवर अनेकदां आपल्या कामाची दिशााहि बदललेली होती. पहिल्यांदा पोस्टखात्यांत असलेली नोकरी सांडून त्यानं टोप्यांचा धंदा सुरू केला होता. ..त्यानतर त्यान ओषधाचं दुकान उघडलं होतं... आणि आतां तो शिलाइचं काम करून पोट भरीत नानासाहेबांच्या बालवीराच्या कार्याला स्वतःला बाहून घ्यायचा बेत मनाशी आंखीत द्वोता | ... नानासाहेबांचा आणि त्याचा बऱ्याच दिवसांचा गुरूजी या नात्यानं स्नेह असला तरी या तीन चार वर्षातच तो त्यांच्याकडे विशेष जाऊन येऊन होता. खुद्द पाटीलमळ्यालाच रहायला लागून त्याला नुकतं बर्ष झालेलं, पण तेबढ्या मुदतीत तो आधिक उत्सादह्दी झाला होता एबढं खरं, नानासाहंबांच्या सहबासामुळं इंसतमुखानं आलेल्या आपत्तींना तो तोड द्यायळा शिकला होता...त्याच्या मनाची पातळी आतांशीं बरीच बाढळेली असल्यामुळं आयुष्यांत येणाऱ्या दुःखांतून देखील त्यानं सुखाचा शोध लावायचा क्रम सुरू केला होता !... त्यामुळं सदानंद राजाळा घेऊन दवबाखान्यांत जाण्यासाठी म्हणून उठळा आणि म्हणाला, “ ताई, बाटळ तसल्या आपत्तीश्ीी टकरा देऊन जगायचं असंच जर एकदां आपण ठरवलं, तर मग हसतमुखानं जगण्यांतचच अधिक आनंद नाहीं का?...,आणि मला वाटतं पारेस्थितीवर मात करण्याचं सामथ्य जितक कमावितां येईल तितकं कमाबण्याचचं तुम्ही देखील ठरवायला नको आतां. . .बरं मी जाऊं मग ! का तुम्हीद्वि येतां !?? त्यावर ल्ठमी कांहीं बोळणार ताच माधुरी घांबत घांबत तिथं येत म्हणाली, “ गोबिंदा, सस्ूड5 अरे चला ! ठरलं बरं का555? भावनांचा खेळ ९ ७१८१-८८-८८” >€>-.”><*९५.” “-“--/-८५०€०”-”-€*>*>“-“ “-“>*-“€*“* त्याबेळीं तूर्‍्यास्ताला अगदीं थोडा बेळ उरलेला होता. पश्चिमेकडील आमभाळांत बराच लालसरपणा दिसत होता. अनेक लहान मोठे ढग मावळत्या तूयार्शी दंगामस्ता करीत असावेत असा दिसणारा तो देखाबा स्वरोखरच भारी मजेदार होता. क्षणाक्षणाला निळ्या पार्श्वभूमीवर बदलत्या स्वरूपांत दिसणारा ढगांभाबतालचा तांबूस रंग, मिनिटा- मिनिटाला बदलणारे ढगांचे चित्तवेधक आकार, वाऱ्याच्या दिशेप्रमाणं त्यांचा चाललेला घाबपळीचचा खेळ, मावळत्या सूर्याला क्षितिजाच्या कुशीत दडी मारायला घाईंनं न जाऊं देतां पदोपदी त्याचं तेज जगाला दिसावं म्हणून बाजूला होतांना उडणारी त्यांची विलक्षण धांदल, ..बंगेरे सारंच कसं मनाभावतीं मोइजाळ निर्माण करणारं होतं. विशेषतः क्षणार्घोत दत्तीप्रमाणं तर क्षणाधीत उंटाप्रमाणं बदलणारा ढगांचा आकार आणि त्या आकाराला उठाव यावा म्हणून कौ काय गडद लालसर रगाची त्यांना ढाभणारी झालर राजेंद्राच्या, माधुरीच्या भावाच्या, दृष्टीला मिनेटामिनिटाला सुखाबत होती. त्यामुळं सूयांस्त झाला तरी एका भल्या मोठ्या शिडीवरच जणुं धांबणारी असंख्य ढगांची रांग बघण्यांत गुंगून गेळेळा राजेद्र जागचा उठेना, तेव्हां माघुरी म्हणाली, “ अरे दादा, आज खेळायला नाही का जायचं ? मंदिरांतील मुलं आपली बाट पहात असतील ना!” भावनांचा खेळ ७७ ५८४८४०५” ५/७४/७१/७” कहीच क क आट क्ट का जक कलर कलकल ४६ अग पण, हें बघायचं सोडून नाहीं बुबा उठवत आज ! ” खरोखरच त्या निसगाच्या अळो किक रंगरंगोटांनं राजंद्राला विलक्षण भुरळ पाडली होती, तिथून उठायचं त्याच्या अगदी जिबाबर आलं म्हणून तो असं म्हणाला, तेव्हां माधुरी थोडी रागावली. तिनं त्याच्या दंडाळा धरून त्याला तिथून उठबलं. तेव्हां तो म्हणाला, “' थांब म्हणताय ना थोडं ! ?? “६ आणि ती आलेली मुलं आपली वाट बघत असतील त्याचं काय? ? : अरे हो, विसरलोच को! छे, भी तर त्या गोबिंदाला फिरायला नेईन म्हणार्ला होतो ! चळचल, तो बासरी किती छान वाजबतो नाहीं ग? "? :“£ अगबाई, हो का १ मला रे काय माहीत १ चळ आपण त्याला बाजवबायला सांगूंया, न्वल. . . ' हातांत हात घाळून ही बहीण भावंडं देवीच्या देबळाच्या टेकडीवरून खाली उतरायला आणि गोर्विदा आणि सखू त्यांना शोधीत तैथं यायला एकच गांठ पडली, एकमेकांना बघून ती. सगळींजणंच मनमुराद हंसत खेळत मंदिराकड यायला निघाली, तेव्हां राजेंद्र म्हणाला, “' आणि तुमचा राजा ! त्याला आणलंनाहीं तें |!” “ तो बसलाय सदानंद मामांकडे खळत. ? खरं होतं त॑गोविंदानं सांगितलं. त्यामुळं कांहीतरी आठवल्यासारखं करून राजेंद्र म्हणाला, *££ आणि काय रे, तुमचे बडीळ आले नाहीत ते तुमच्या बरोबर £ कुळं असतात ते ? ” ६ झामच्या गांबी, ?? “६ मग तुमच्याबरोबर कां आले नाहींत १ ” “६ मला काय डाऊक ! ” 6 उहूणजे ! तुम्ही त्यांना चढा म्हणाला नाहीं ? !! €ई€ अंडं | 99 ७८ अजिता ह ोगबलावाबाबा ७५ ५.८ *>*..५/५-/->.-/-/५---९-५५/./५८५५-”-८-/-€५-४९./-€->./->>. “५. ५८४८-८८»: -“-./.>/:/"-/->./*/६” €“ /८“€->.« “>7-“:-“-€-५/-“५/८-€-४ />€५-./”.“ /:/-“६८/«”/./ /-/-/* “./”7>“.».“*& £ कां१८ आम्ही आमच्या नानासाहेबांना घेतल्याशेवाय कुठंच जात नाहीं, ६८ ह्‌ | 3 १” “ क्वा रे, असा उसासा कां टाकलास !? “६ आमच्याबरोबर ते कर्धीच येत नाहींत ! ” गोर्बिदा असं बोलून ग्रेळा, पण तसं बोलतांना त्याच्या मनाला बऱ्याच यातना होत असल्याचं त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसत होत...माधुरीला त्याच्या तोंडाबरचा हा फरक जाणबला तेव्हां ती म्हणाली, “ कां म्हणून येत नाहीत £'? “६ आम्हांडा काय ठाऊक १” “ बरं तुम्ही काय म्हणतां सखू त्यांना £ ” ६ आबा, शि “ आणि ते काय करतात तिथं? ?? ६ अला काय माहीत !...” सखूच्या आणि गोबिंदाच्या आपल्या बडिलांबदहदलच्या या अस्पष्ट उल्लेखानं राजेंद्राला फार चमत्कारिक वाटलं, म्हणून तो पुन्हां म्हणाला, :£ झद्टूणजे तुम्ही सगळीं एकाच घरांत रह्ाताना £ ” ६८६ हो | 99 गोविंदानं असं म्हटलं तेव्हां माघुरी म्हणाली, ““ मग कसं रे तुम्हांला कांहींच माहद्दीत नाही १...” त्यावर गोबिंदानं आणि सखूनं कांहींच उत्तर दिळ नाही, दोघंहि गुपचुप होती....तं ओळखून राजंद्रानं विषय बदलला, रस्त्यावरचा एक मोठा खडा उचलून आभाळांत उंच टाकीत तो म्हणाला, आज आपण पत्ते खळूं्या का१” खेळाचं नांब निघतांच थोड्याबेळापूर्बी गंभीर झालेला गोबिंदा म्हणाला, “ ह्यो हो ! पण कशानं खेळायचं!” : कशानं म्हणजे १ ” £ महणज पांच तीन दोन, लाडिस कीं...” “ हां हां | असं म्हणतोस होय ! सात हाती खेळूं या, '? भांवर्नांचा खेळ ७९ राजेंद्राचा हा निणय माधुरीला पसंत पडला नाहीं, म्हणून तिनं ऱवटकन्‌ सांगून टाकलं, £ पांच तीन दोनांनींच खेळायचं !..-पण...गोबिंदा, आधीं तुझी बासरी ऐकवली पाहिजेस ! अंड ! मला नाही ना बाजवून दाखबर्लास ?” “ एबढंच ना ! त्यांत काय£ ह्री घे आत्तां बाजवर्तो. स्रि्यांत नेहमीच बासरी ठेवायची गोविंदाला सबय होती. त्यामुळं त्यानं ती चटकन्‌ बाहेर काढून चालतां चालतांच वाजवायला आरंभ केळा,. बासरीच्या मधुर आबाजांत तछीन झालेलीं हीं मुलं जेव्हां बालबीर मंदिरांत येऊन पोहोचली तेव्हां नानासाहेबांनी त्यांना विचारलं. “ कुठं होता एबढा बेळ १ ” दररोज निदान तासभर तरी मुलांनी खेळलच पाहिने असा नानासाहेबांचा शिरस्ता, त्यामुळं खळायलळा जायची तयारी दाखबीत माधुरी म्हणाली, “ आम्ही खेळून येतों इं ! ” “६ घण अंधार झालाय ना आता £ ?? “ मग ? आतां पळापळी खेळतो. ..नाहीतर दादा, लपंडाव खेळूया रे पळा$5 ?? माधुरी खेळायला ज्ञायला म्हणून पळाढी आणि तिच्या पाढोपाठ गोविंदा आणि सखहि दोडत निघून गेली, राजेंद्र नानासाहेबांना म्हणाला, “ नाना, ह्या मुलांचे बडीळ कुठं असतात हो!” आज ना उद्यां आपलीं मुलं गोबिंदाठा किंबा सखूला हा प्रश्न विचारतील अशी नानासाहेबांना पक्की खात्री होती. म्हणून ते म्हणाले, “: का! तूं बिचारलंस त्या मुलांना तसं १ ” €£ हो. १? ६८६ मग ९ १9 “६ वण त्यांनी प्रत्येक वेळीं आम्हांला काय ठाऊक ? असंच उत्तर. दिलं, ११ “६ अस्सं ! बरं पहाता हं मी, सांगेन तुला पुन्हां कधीं तरी, जा खळ. जा आतां... ८० अजित नानासाहेबांनी राजेंद्राची कशीबद्यी समजूत केळी आणि तोहि तिथून निघून गेळा. पण त्यांच्या मनाला कांद्दीं ते॑ पटेना ! कारण मुलांची समजूत पटेपर्यंत मुलांना खरं सांगायचं असा त्यांचा नेहमीचा स्वभाव. पण आज़ त्यांना ते जमलं नाहीं ।...एखादी लमाची मिरवणूक रस्त्यावरून निघाली कीं, ती फुलांनी श्रगारळेली मोटर, त्यांत झगझर्गीत कपडे घाळून बसलेली नबरी मुलगी, एकसारखा पोषाख केलेल्या मुलांनी -छान छान गाणी म्हणत वाजबलेला बँड, दिव्यांच्या उजेडांत पार्यी ऱचाळणारी माणसं...बगेरे पाहिलं कॉ लहानपणी माधुरी आपल्या आहढा हटकून म्हणायची, “' आई तुझं लयन कदी? ” आणि तें ऐकून पोटभर इंसणारी तिची आई, “ इकश |! ?' करीत तिला चापट मारून बाजूला झाली कीं, नानासाहंब म्हणत, “ आईचे ल्य़ झालंय बाळ !...हा बघ फोटो ?” आणि मग त्यांचा लम्नांतला फोटो दाखवून तिची समजूत ते घालीत ! तेव्हां कुळे ती गप्प बसे...नानासाहेब प्रत्येक प्रभाचं उत्तर मुलांना पटेळ असंच देण्याबद्दल काळजी घेत, त्यामुळं त्यांची मुलंहि खुर्षीत असत...आणि ही संबय त्यांच्या मनाला लागल्यामुळे नानासाहेबांनी आजञ असं कां उत्तर द्याबं हे राजेंद्राला कळेना !...कांहींशा शंकाग्रस्त मनानंच तो तिथून निघून गेला होता. त्यामुळे नानासाहेबांना उगीचच चुटपूट लागून राहिली हाती. नबऱ्याचं घरांत लक्ष नाही आणि त्यानं आपल्या मनाला येईल तसं -बागतांना सारे घरदार धुऊन टाकलं, या सबबीवर लक्ष्मीने घर सोडून यायचं धाडस कसं काय केलं, याचं नानासाहेबांना राहून राहून आद्ये बाटत होतं. म्हणून त्यांनी सदानेदळा हांक मारून विचारलं, “ केबळ तेबढ्यासाठीं त्यांनीं घर सोडलं म्हणतोस! '! / “होय,” लहवमीच्या घरची स्थिति नजरेसमोर आणीत सदानंदनं असं उत्तर दिळं, पण नानासाहेबांना सविस्तर माहिती इबी होती म्हणून ते म्हणाळे, ''मळा बाटतं बायकांनी इतक्या घाईने असा निणेय घेणं बरं नव्हे | संसारांत राहून नबऱ्याळा ताळ्यावर आणायचं द्वा खरा मागे, भाषनांचा खेळ ८१ >“: ५:८2 “*.“४.-€-€-“'-”/">“> > रा.*>/-:<->2"-/727:7/--.//-/-“.-€-< ह १ हक्क शार “न ानटा-थला-"-“५८/८--८----/८८/----८/--->- पाट“ ा-“-“५/-/५-८५--५८५८-६-५-०» अश्या घर सोडण्यानं मळा बाटतं की, कुटंबसंस्थेचं भवितव्य फार 'घोक्यांत येतय । * ५“: शाक्य आहे |! ” ६ काय १ /? : तुम्ही म्हणतां ते. ५६ म्हणजे तुला हा माश पसंत आहे तर १ ” ५: तसं नव्हे, ताईची एकंदर स्थिति ध्यानांत घेतली म्हणजे त्यांर्नी केलं त॑ योग्यच वाटतं मला ! ५ म्हणजे कसं म्हणतोस ! ? “ मला जे माहीत आहे त्यावरून मी असं म्हणेन कीं, नवऱ्याचा बेसुमार मार खात आणि उघड्या डोळ्यांनीं संसाराचं वरचेबर दिसणारं बेडवाकडं स्वरूप पहात बसून, पोटासाठी हातांत झोळी घ्यायची बळ आली तरीसुद्धा हा मार्ग पत्कर॑ नये १ मुलाबाळांचे संगोपन करणं हेंच तर आईचं काम नव्हे का? मग,.....चुकलं कां ताईचं असं बागण्यांत ! ” सदानंद तरी वयानं असा कुठं फार मोठा होता ? सत्तावीस अठ्डाबीस बषीच त्याचं बय ! त्यामुळे त्याला जो जगाचा अनुभब आला होता तेबढ्याबर त्यानं केळेली ही मीमांसा ऐकून नानासाहेब म्हणाले, ““ बच्चा आहेस तूं अजून ! सदानंद, बाईनं असं एकटं दुकटं मुलं घेऊन रस्ता दिसेळ तिकडे जाणं खरं नव्हे...उद्यां कांही भलताच प्रसंग आला तर त्याला कोण जब्राबदार ? ? तेबढ'थांत फिरत फिरत लक्ष्मीच तिथबर आल्यामुळं नानासाहेबांना त्या बिषयाला मुरड घातली. तोंडाबरचा गंभीरपणा कमी करून ते इंसळे आणि लक्ष्मीला म्हणाले, “ठीक आहे ना राजाचं आज ? ?? ५ पुष्कळ बरं आहे. दुपाररी चांगळा झोपला होता, ८६८ ठीक, आतां एकदोन दिवसांत जखम चांगली बरी होइल... तुमच्या घरीं पत्र टाकलंत १ ” : हो मधघांशींच टाकलं, पण...” अ, ६ ८२ अजिता “४५४५४७७४०१. ळ०७०/०७००६०/५/७७००--००००९०७/०-०५०० ७००५-४०-५० ५”..”/ ८५.८”: .”.:*7:”“.“/»».>“.“:“.“./”/”//.“.“<.“.“/.>/ >» 7. १0000 र ह री ५“ काय! ? £ माझ्या माहेरींच टाकलं मी पत्र. आणि तेंहि केवळ मी कुठंतरी सुखरूप आहे हँ आईला कळावं म्हणून ! ...कांद्दीं झालं तरी ह्यांना माझा पत्ता ढागतां कामा नये असं बाटतं नि मग...” “ हू पद्दा, खुद्द बाबूराव जरी इथं आले तरी त्यांना तिथल्यासारखं बागून चालणार नाहीं ! तेव्हां त्या बाबतीत तुम्ही निर्धास्त असा, ? £ तु मला कळतं, पण त्यांना जर कां मी घर सोडून आल्याचं कळलं आणि त्यांनीं मला इथं पाहिली तर मात्र माझं एक हाड देखील ठिकाणावर रहायचं नाहीं !...शिवाय तुमच्या या गेस्ट हवाऊसमध्यें राहून तुम्हांला माझ्यापासून कसलाहि त्रास होऊं नये अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. ” ६ ळे छे |! हे काय भलतंच ! आम्हांला कसला त्रास आलाय त्यांत? तसं तुम्ही बिलकुल मनांत आणूं नका. ” घर्री जाण्यापूर्वी एका रोग्याला पाहायचं होतं म्हणून 'नानासाहब असं म्हणत गडबडीनं तिथून निघून गेले, त्यामुळं लक्ष्मी सदानंदाला म्हणाली, “ माझ्यासाठी एक खोली पहायला हृबी आतां. ” बालबीर मंदिरांत एक खोली पाहुण्यासारठी म्हणून कायमची ठेवण्यांत आली होती. तिथं गेळे चारसहा दिबस लक्ष्मीनं काढले होते. पण आतां मात्र तिळा तिथं रहायचं जिवावर आलं होतं. ..कुणाचाहि आधार न घेतां स्वतःच्या पायावर उभं राहून तिळा जगायळा हबं होत, आणि त्यासाठी तूते कश्लीदा काहून चार पेसे मिळवितां आळे तर ती पहाणार होती. ..ल्हमीला ल्हानपणापासून कशीदा चांगला येत असे, त्याच गोष्टींचा तिळा ञातां फायदा ध्यायचा होता... लक्ष्मीनं एबढ्थांत कुठं एकटीनं राहूं नये अशी सदानदची इच्छा डोती. म्हणून तो म्हणाळा, “ बघू उद्यां परवा, नानासाहेबांना बिचारीन मी....पण इथं कांही अडचण तर बाटत नाहीं ना १? मग कां घाई ?? भावनांचा खेळ ८श कष.७२४" .““१०/५-”१--/४५४/१५/५/५५४४४४५०६/५/५०००/१-/-०- ०००००००. 1) ४५७००४०७४७, ““८/४०१..//६/४५०७/९००/४४०/१-/४/-"-&, त्यावेळीं बराच अंधार पडला असल्यामुळं सदानंदानं तो बिषय तिथंच संपबला, राजा खोलींत एकटाच झोपला होता म्हणून लढ््मीहि न्वटकन्‌ खोलीकडे बळली | राची झोपतेबेळीं अंगावरचं पांघरुण नीट घेत गोरबिदा लक्ष्मीला म्हणाला “ आई, राजेंद्रान मळा दोन चारदां विचारलं की, तुझे बडील कां आले नाहींत १ ते काय करतात ? कुठं असतात १... लद्ष्मीला मनापासून नको होता तो प्रसंग एवढ्या ळोकर उद्‌भवल्यामुळं ती कमालीची अस्वस्थ झाली. त्यामुळ तिच्या सर्वांगांतून एक जोराची चमक निघाल्याचा तिळा भास झाला...तिच सर्वांग घामानं थबथबून गेलं...छातींत उगाचच लकलकूं लागलं...घसा कोरडा झाला. ..गोंबिंदानं त्या मुलांना काय काय सांगितलं असेल या भीतीनं तिनं सादकतेनंच आपल्या ओठावरून जीभ फिरविली; आणि जीब मुढींत धरून एकाद्या भयंकर प्रसंगाळा तोंड द्यावं त्याप्रमाणं श्वास रोखन तिनं त्याला बिचारलं, “' मग तूं काय म्हणालास ? ?” दोन ध्रुव 1: 6 तुमचं हे सैंपाकघर बाकी फारच छान आहे इं निमेळाताई, ” नानासाहेबांच्या घरांतील सैंपाकघराकडे कुतुहलानं पहात लक्ष्मीनं जेव्हां नानासाद्देबांच्या पत्नि निमेळाबाईं यांना असं म्हटलं तेव्हां त्या इंतून म्हणाल्या, “ तुम्हीच तेवढ्या भेटल्या हं असं म्हणणाऱ्या ! * :६ कां खोटं का म्हणतेय मी तस? :: अंहं ! आमचे हे ज्याला त्याला सांगतात कीं, हिचा सारा बेळ छैंपाकघरांतच जातो म्हणून. संसाराचा हिला भारी आटाट ! कांडी लिहावं, बाचावं, कुठे जावं, यावं, तें कांहीं नाही ! जेव्हां बघाबं तेव्हां चुलीशीं ! जसं कांही सैंपाकधराशींच हिचं लभ लागलंय !...विचारा इबं तर त्यांना तोंडावर, काय हो, खरं आहे ना मी सांगतेय तें £ ” दुपारचं जेवण आटोपून नानासाहेब नुकतेच बतेमानपत्र चाळीत बसले होते. त्यांनी निमेलाबाईचं बोलणं एऐकूनं न ऐकल्यासारखंच केलं. त्यामुळं त्यांनीं नानासाद्देबांना पुन्हां हांक मारून म्हटलं, ' ऐकलंत का? तेव्हां सैपाकघराकडे बळून नानासाहेब म्हणाठे, ““ काय १...तुझ्या सैंपाकघराचं कोतुक चालवलं असशील !...हेंच कीं नाही £”" ५ च्या ! ऐका तुम्हीच म्हृणजे झालं...आणि तसंच पाहिलं तर तुमचं तरी त्या ब्रालबीर मंदिरांत एकसारखं काय हो ठेवलेळं अततं; ” दोन थुब ८५ बालबीरमॉोदिर म्हणजे नानासाहेबांचा जीव कीं प्राण होऊन बसलेलं! आपल्या अगांत असेल नसेल ते सारं त्या कायीला खर्ची पडाबं अशीच त्यांची इच्छा. त्यामुळं बालबीरमंदिराचं नांव निघतांच ते उठून सैंपाघरांत आले आणि म्हणाले, “ तिथे काय नाही तें सांग, म्हणजे काय असतं ते सांगतों, '” :: आणि इर्थ जेवल्याशिवाय तिथं काहींच करायचा जोर येत नाह्दीं त्याचे कांहींच कां नाही ? अहो, आधीं जेवाल तरच काम करायला ताकद येईळ ना १,..मी वेळेबर खायळा घातलं नाहीतर बघूंया बरं कसं होतंय ते ? '” *“ आहोहो ! आमचा आम्हांला सँंपाक येतोय म्हणून बरं ! नाहींतर ही किती बोलली असती. . .”" :£: आणि तें तुम्ही ऐकून घेणार !...मग उजाडल्ंच |” एवढं म्हणून निर्मळाबाई जेव्हां हंसल्या तेव्हां नानासाहेब त्यांना म्हणाले, “ बरं का ग, आतांशीं आमची बाग फारच छान झालीय इं ! अगदी जिथल्या तिथें ए बन आहे सारं..." £ उद्हणजे ! कुणी नबीन माळी आणलात कीं काय १? “६ अह ! हें सारं यांचं काम, ” नानासाहेबांनी लक्ष्मीच्या कामाचा असा उललूख करतांच ती खार्ली मान घाळून म्हणाली, : नाहीं हो निमलताई | त्यांचे काय ऐकताय, “ नाहीं कसं ? मारे रोज उठल्याबरोबर उजञाडायच्या आंत सगळ्या बार्गेतील केरकचरा साफसूफ झाळेळा, तणाचं कुठं नांब नाहीं, सगळी फुलझाडं पाणी घातल्यानं अगदीं टबटवीत ! ...हें काय आपोआप होतंय असं तुमचं म्हणण £ ?? आपण कांही तरी उद्योग केल्याशिवाय कुणाचं फुकटचं खायच नाहीं असं ल्ह्ष्मीनं मनाशी पक्कं ठरवलं होतं, म्हणून कुणाला न कळत ती बालबीर मंदिरांतीळ हे काम करीत होती, नानासाद्देवांच्या ते ध्यानांत आलं होतं. पण त्याबद्दल अजून ते तिला बोळळे नव्हते, म्हणून ८६ अजिता ळ्र्मांच म्हणाली; ““ मग काय नुसतं बसून राहू कॉ. काय? मला नाहीं बाई चेन पडत...शिवाय ळहानपणापासून मला हें बागेचं नि फुलांचं मारी बेड आहे. पण मला दुर्देबानं तशी सावि कधींच मिळाली नाही. ५६ छान ! असलं बेड कांहीं बाईट नाही. पण र्ते तुम्ही आमच्या बार्गेत मात्र आतां एथून पुढं उपयोगांत आणतां कामा नये.!' ६ कां£? ५ तुम्ही आमच्या पाहुण्या ! पाहुणे कुठं काम करतात वाटतं? ? “ अहो पण तें किती दिवस ? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट का खायचा?” लदवमीनं असं म्हटलं तेव्हां नानासाहेबांना पुष्टि द्याबी म्हणून निमलाबाई म्हणाल्या, “ अहो ह्या इथं घरी आल्या ना तरी कुठं भाजी निबड, तांदूळ निवड, पोळ्या ठाट असं कांहीं ना कांही त्यांचं चालूच असतं बघा...पण...'' आणि एकदम त्या बोलतां बोलतां थांबल्या, लक्ष्मीला संसाराची, टापटिपीची, विशेष होस आहे असं कांहीं तरी त्या आतां यापुढं बोलणार ईं ओळखतांच नानासाहेबांनी तसं त्यांनीं बोलूं नये म्हणून डोळ्यांनी खूण केळी, त्यामुळं त्या थांबल्या, पण लक्ष्मीच्या तै नेमकं असं ध्यानांत आलं नाहीं, म्हणून ती म्हणाली, “ आतां उद्यांपातून मी नब्या जागीं जाईन रहायला, सदानंदांनी कालच खोली पाहिळीय म्हणे, सकाळीं ते म्हणाले तसं. तुम्हांठा बोलले असर्ताळच, ?” खोलीचं नांब उच्चारळं जातांक्षणींच लक्ष्मीनं पुन्हां सैंपाकघरांत नजर टाकली. ती सारी खोली लख्ख दिसत होती... भिंतीबरील खुंस्यावर ठेवलेल्या सागबानी फळ्यांबर मोठमोठी भांडी पाळथीं घातलेली दिसत होतीं. भिंतींतल्या कपाटांत पितळेचे डबे रांगेत बसळे होते. चुली शेजारच्या जाळीच्या कपाटांत लहानमोठ्या पण स्वच्छ अद्या दुघा तुपाच्या बरण्या होत्या, त्यांच्या दोजारीं एका सिर्मेटच्या उंच कट्टयावर शेगड्या रोबल्या दोत्या आणि तिथं उभं राहून सैपाक करायची त्यांची पद्धत दोन शब ८७ डोती. कोळसा किंबा सरपण ठेबायची ब्यबस्था देखील त्या कट्ट्याच्या मध्याबर पोकळी ठेवून करण्यांत भाळी होती; आणि शिवाय सैंपाक करतेबेळीं सांडणारे पाणी जाण्याची ब्यबस्थाहि त्या कट्ट्याबरच अगर्दी -छानपैक्री केलेली दिसत होती. त्याच्या उजन्या बाजूला एक छोटं देवघर होतं, त्यांत देवांच्या आसपास चकचकीत भांडी दिसत होती... देवघराच्या उजन्या बाजळा दहाबारा रंगीत पाट एका ओळींत उभ केले होते; आणि त्याच्या वरच्या बाजूच्या शेल्फमर्ध्य स्वच्छ घासून ठेबळेलीं सैंपाकाळा लागणारी भांडीं होतीं, शिबाय ताटं, बाट्या, पाणी य्यायर्ची भांडीं ही देखील जिथल्या तिथ अगदीं थाटांत बसाबींत तरीं दिसत होती, सैंपाकाच्या कट्ट्याशेजारी डाब्या बाजूला असलेली मोरी आणि पाण्याचं पीपदेखील अगदीं स्वच्छ दिसत होतं. ..पोळपाटाच्या आकराचा गोलपाटा नि त्यावरचा जाडजड वरबंटा, लोखंडाचा छानसा खलबत्ता; पोळपाट लाटणं, पिठाचे डबे बगेरे सर्वे अगर्दी काळजीपू्थक ठेवलेलं होतं. . .आणि मुख्य म्हणजे सेंपाकघरांतील पायाखालची फरशी रोजच्या रोज धुतली गेल्यानं आरश्यासारखी लख्ख दिसत होती... तिथं बाबरणाऱ्या प्रत्येक माणसाचं मन प्रसन्न राहील अक्ली ही सेपाकघरा*ची मांडणी बघून आपलंहि सैंपाकघवर असंच असाबं असा मोह लक्ष्मीला होणं अगदी स्वाभावेक होतं. पण त्या मोहाला मुरड घाळून ती जेव्हां नानासाहबांना म्हणाली, “ आतां मात्र कांहीं तरी उद्योग खरंच करायला हृबा मला. त्याशिवाय. ..'' तेव्हां निर्मलाबाई म्हणाल्या, “ मला वाटतं तुम्ही ते तुमचं कर्शाद्याचंंच काम चालूं ठेवा, त्यांत तुम्हाला काहीं मिळेल अशी मी नब्यवस्था करीन, उगाच नसतं कांही करायळा जाल तर त्यावर नानासाहेब इंसळे आणि म्हणाले, '' मला वाटलं तूं आतां कांडी. . . ६ सैंपाकघराचंचच बोलीन नाही का?” “4 हो, त्यांतच तुझा सारा उत्साह तूं खपवून टाकतेस म्हणून शंका आली ! ? भु ८८ अजिता॑ ६ वळा, कांहॉतरीच तुमचं ! ” तेबढ्यांत दारावरची घंटा वाजबल्यामुळे नानासाहेब निघून गेले. सैपाकघरांतीळ सारी आवराआवर करून निमेलाबाई म्हणाल्या, “ ह्यांचं हे असंच !...धरांतळं कांही बघायला त्यांना बळच नसतो बघा. चोबीस तास बाहेर असतात म्हटलं तरी चालेल, ..पण त्यांचं सारं पाहिलं म्हणजे मग मात्र मन शांत होतं बघा, घरचं मेळं न का बघेनात ! मार्गे त्या अनीबेझंट येऊन गेल्या ना, तेव्हां त्यांना फार आवडले ह्यांचं काम, चांगलीं बारा तेरादी सुळ एकत्र येऊन त्यांनी बगवेगळे खेळ केले, त्यांची ती सांधिक कवाईत, गाणीं, खेळ, रात्री आगटीच्या भोंबतालळच्या गप्पा, निरोप पोंचविणं...आणि हें सारं करतांना रोमारोमांतून उठन दिसणारा त्या सवाचा उत्साह बघून त्या बाईनीं अक्षरशः यांची पाठ थोपटली बघा...तेव्ह्यां काय बाटलं ते काय खांगू !...त्याबेळचे ते त्यांचं वेमव बघून आत्ताच्या आत्तां डोळे झाकले तर सुखानं जीव जाईल एवढा आनंद झाला मनाला...आणि काय हो त्या बाई तरी ! खालीं खाकी साडी, हातांत छत्री आणि डोक्यावर सुंदर फेटा बांधलेला !...छे छे ! फारच सुंदर दिसायच्या त्या. . .? निमलाबाई नानासाहंबांचं कोतुक करीत होत्या, त्यांच्या कामाचे त्या उत्साहानं वर्णन करीत होत्या, पण लक्ष्मीचे तिकडे लक्ष नव्हतं, बाबूराबांची ती मारहाण आणि ते तुसडेपणाचे बागणं आठवल्याने तिच सवाग शहारून गेळं होतं. विशेषतः राजाच्याबेळीं ती गरोदर असतांना बाबूरावांनीं तिच्या अंगाबर स्टूळ फेकलेला तो प्रसंग आठवतांक्षणींच तर तिला भोबळ आल्यासारखी झाली...त्यांबेळीं बाबूरावांच्या संतापामुळं अकस्मात्‌ उद्भवलेला तो प्रसंग ! प्रत्यक्ष मृत्यूशीं शुज खळायला तयार झालेली त्यांवळची ती ल्ह्ष्मी !...त्यावळीं तिळा सोसाव्या लागणाऱ्या त्या यातना, ती भयंकर हालअपेष्टा, मुलांची ती. केविलवाणी तोंडं, राधाकाकूंची ती ऐनवेळची माया...आणि तें तिचे यते बेळचे घर... आपल्या घरचं ते॑ आयुष्य आठवून लददमीचे तोड उतरल, कडक. थंडीमुळ पाणी गोठावे तद्ीी तिची अबस्था झाली, नानासाहेबांचा दोन भुव ८९ खेळीमेळीचा संसार आणि आपला संसार...छे, संसार कसला तो ! लक्ष्मीला तर ती कल्पना देखील सहृन करवेना. ..दोन्ही हातांची घट्ट मिढी तोंडा भोबती घाळून ती खालीं बांकणार इतक्यांत बाह्वेरच्या खोलीतून चाळांचा आवाज आला, लक्ष्मीनं मोड्या उत्सुकतेनं बाहेर डोकावून पाहिळे तेव्हां निमेलाबाई म्हणाल्या, “ माधुरी नाचून दाखवतेय वाटतं मुलांना, चला बघूंया आपण पण. ” लक्ष्मी निमलाबाईच्या बरोबर बाहेरच्या खोलींत आली. त्यावेळीं पायांत चाळ बांधलेल्या माधुरीच्या पायांतून “ता थे थेतत्‌, आधे थेतत्‌ ” हा सुरवातीचा तत्कार उमटत होता. राजेंद्र तिला तबल्याचची सांथ करीत होता आणि गोविंदा व सखू चंबूसारख तोंड कडून त्या दोघांकडं पहात होती ! सखूच्या मांडीवरचा राजा त्या सर्वांकडे आळीपाळीने पहात उगाचच टाळ्या बाजबीत होता. क्षणाक्षणाला तालबद्ध नृत्य करीत असतांना माधुरीच्या अगाची होणारी हाळचाळ बघून तिच्याकडे कौतुकानं पहात निमेळाबाई म्हणाल्या, “हिच्या शाळेतल्या बाईनी बक्षीस समारंभासाठी हिला हे शिकवलं होतं. तेव्हांपासून केव्हां केव्हां दाखबते करून,..आतां की नाहीं जमलं तर तिळा मी दिलर्बा बाजवायळा शिकविणार आहे. मुलांच्या अंगांत कोणती तरी कला हवीच की |! ” बिचारी लक्ष्मी यावर काय बोलणार ! चार आण्यांचा खाऊ देखील जिला मुलांना देतां आला नाही ती असळी कला कोढून शिकविणार ६ आणि तिच्या डोक्यांत ते विचांर तरी यावेत कुठून !...लटझानंतर'चं तिचं आयुष्य म्हणज्ञे मीठभाकर खाऊ घाळून मुलांना बाढविण्यांत गेळेळ !...तिच्या जीवनांत कळेची फारकतचच झाली होती म्हणायला हरकत नाही. पण कांही झालं तरी आपल्या घरची स्थिति मुलांनी, प्रसंगानं जाणबळी तरी कुणाला बोलून दाखवू नये असं तिला मनापासून बाटे...बाकी लक्ष्मीला स्वतःला मात्र लहानपर्णी पुष्कळसं शिकायला मिळालं होतं, अर्थात्‌ खेड्याच्या मानानं तिच्या शिक्षणाकडे ९०७ अजिता 'पाहिळे म्हणजे कशीदा काढणं, चोळीपरकर शिवणं, बिहिरींत पोहणं, -बळणदार मोडी अक्षर काढणं, निर्रनराळी लोकगीतं सुरेल चालीबर तोंड- पाठ म्हणणं वगेरे तिला पुष्कळच येत होतं असं म्हणायला दृरकत नाही, माधुरीचं नृत्य संपल्याबरोबर निमेळाबाई पुन्हां म्हणाल्या, “आमच्या ह्यांनाच भारी होस आहे. मुलं म्हणतीळ ते शिकवायला ते तयार असतात. परबां हिनं नबा खेळ पाहिजे म्हणून दृद्द घरला ना तेव्हां पुष्कळसे रंगीत ठोकळे ह्यार्नी आणून दिले, त्याच्याबरोबर एक चित्रह्नि आणल्य, आतां त्या चित्राप्रमाणं वेगवेगळी डिझाईन्स करतात हरी दोघं. फार छान दिसतं बघा र्ते... ?? निमलाबाइईंचं बोलणं संपतांच गोबिंदा हिरमुसले तोड करीत म्हणाला, “ आमच्या घरांत असेलं कांहींच नसतं ! ...आपला माझा मीच बासरी शिकला, पण आमच्या आबांना त्याचं कांहींच वाटलं नाहीं ! आई मात्र सारखी घडपडते... ” हे ऐकून विजेचा झटका बसाबा तक्षी लट्षमी चमकली. आपल्या आणि निमलाबाईच्या घरांतील ही दोन भुबांइतकी तफावत जाणवून गोविंदान उच्चारलेले हे शब्द तिच्या काळजाला जाऊन मिडले. तिला र्जे नको होतं तेचच नेमकं पुढ्यांत आल्यामुळं ती भांबावून गेली. त्यामुळं आणखी कांर्ही मुलांच्या तोंडच ऐकण्यापेक्षां तिथून उठलेलं बरं म्हणून कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडे तिकडे पहात ती गोबिंदाळा गडबडीनं म्हणाली, “चला जाऊं या, झोपू दे यांना आतां. "क्‍क्कां झालं असं? ५१ ५“€*% /”*%-/११..४४..»”४% »”४..// ४.५” ४५.” .४/७%..४७ “0४ ./*%..५% “0४. “७.५ ४९. “४७० ४...4/४५...५१९.../ २७.४४” ..४/ २... येके “६ कुहूड55'' कोकिळेनं साद घातला. दाही दिद्या उजळल्या गेल्या. उंच उंच वृक्षांनी आपल्या माना उंचावून उगबत्या सूर्यनारायणाला प्रणाम केला, बार्गेतल्या फुलांनी इंसतमुखान एकमकांकड पहात आपला सुगंध दरबळला, आडावरचे रहाट खडाड्‌...खट्‌...करून कामाला लागळे, धुराड्यांतळा धूर इर्वेते पसरू लागला...सारी सृष्टि आळस झाडून टाकून कामाला लागली, नुकत्याच उगवलेल्या सूर्यनारायणाला राघाकाकूनीं तुळशीवृंदाबना- पासूनच नमस्कार केला. आणि पूजेचं सामान घेऊन त्या घरांत निघाल्या, एकदोन पाबलं त्यांनीं टाकढीं असतील नसतील इतक्यांत बाहेरचा दरवाजा धाडकन वाजल्याचा आवाज आणि त्याच्या पाठोपाठ : क्ाकूबाई55 ' अशी हांक त्यांच्या कानावर आली, त्यामुळं गडबडीनं पदर सावरीत त्या बाहेर आल्या तो. दारांत बाबूराब उभे !... राधाकाकूंनीं त्यांना कांड्या तिरस्कारानं विचारलं, “ कां १... आज हिकडं कुणीकडं ! एकाच हातावर छोबकळत ठेवळेला कोट काढून हातावर घेत बाबूराब म्हणाळे, “ आमची ही आलीय ना इकडे ? ? ६४६ कोण ल्क्ष्मी १2 ९२ अजिता “६ हू | आणि मुलं कुठं गेलीं £ ” £ हिकडं कशाला येतील एवढ्या रामपाऱ्यांत ! ” ५६ अरेच्या ! मग कुठं गेलीत सगळीच एवढ्या लोकर १? मला वाटलं तुमच्याकडेच आली असेल आणि म्हणून सरळ इकडेच आलो. “६ अस्सं | ” “ बरं, तुम्हांला सांगून तरी गेळीय्‌ काती ? ? :: ह्य बगा ! मलाब कशाला सांगून जाईल ? मी काय सासू हाय व्हय तिची £ ” असं म्हणून राधाकाकूनीं बाबूराबांना आंत येऊन बसायची हातान'च खूण केली, तेव्हां आंत येऊन बसत ते म्हणाले, “पण तुम्हांला सांगते ना ती नेइर्मी ? ” “ का? काम हुतं बाटतं काय ? ? ५ म्हणजे ? मला नाहीं समजला याचा अर्थ ! ” £ कश्ाळा कळल |! लई दिस इसूर पडल्यावर... .'' बाबूराब एकदम उसळले आणि उठून जात त्यांनीं तोंड सोडलं, * हा प्रश्न अगदीं खाजगी आहे, तुम्हाला त्यांत लक्ष घालायचं कारण £ ती कुठं आहे तेवढं फक्त सांगा, बाकीचं कांही. एक नकाय मला. ?” राघधाक!ःकूर्नी आपला ह्यांतपणा सोडला नाही. जणूं काय कांहींच झाल नाही अश्या थाटांत त्या म्हणाल्या, “ मला ठाबं हाय का काय तबा सांगू ती कुठाय म्हन ! ” “ खरं म्हणतां? ? £ मग काय खोटं सांगतीया ? ” त्याबर बाबूराव थोडे शांत होऊन म्हणाले, “.,.बरं पण ती माहेरी गेली होती ती आलीय का !”"' ६ मळाव काय इच्यारतां. | तिनं कारीट लाबलं असल कीं तुमाला !'” £ बराय, जातो मी. * '. बाबूराव पाय आपूटीत-निघाळे तेव्हां राधाकाकू त्यांना मोठ'याके हॉक मारून म्हणाल्या, .. ६ “च्या घिऊन जावा कॉ! ” ननत्कां झालं अस ?१ ९३ ४.८० ०८-८५ ५०८०५०८८८५ ४-/४०€४ >८-€*५€००९-/ ४४४४४४४ “४९४५-५४. >.“€--<---४*-/-५/>€>/>/>/>/“>>“>>“>/>. “>>> >>>.“ >“ >“ कांद्दीतरी आठवल्यामुळं पुढं निघाले होते ते बाबूराव चार पाबलं मार्गे आले आणि म्हणाले, “ किल़्लो तरी ठेवलीय कां? ”” £ का? कुलुपबिलुप हाय व्हय घराला ! ”? हृ! म्हणून तर नवहाचा कप बाबूरावांच्यासमोर ठेवल्यावर उपरोधानं त्यांच्याकडे पहात राधाकाकू म्हणाल्या, “ त्या दिवशी घर बदलल्या म्हून सांणून तुमीच कुलूप लावबलंसा आन्‌ माज्याजबळ कुटली किली ? त्यावर उत्तर न देतां बाबूराव तिथून निघाळे ते सरळ आपल्या घराकडे आले. ता घराचं दार उघडं ! त्यामुळे “ आली वाटतं १” असं म्हणत ते नेहमीप्रमाणं सरळ घरांत घुसल पण... “ कोण तुम्ही ! कणाकडे आलात ! काय काम आहे ! आणि लाज नाही बाटत असं एकाएकीं दुसऱ्याच्या घरांत शिरतांना १..." कुणीतरी अनोळखी बाईनं बाबूरावांना बघून असं तोंड सोडलं, तिला बघून बाबूराव बाबचळळे, साऱ्या घरभर त्यांनीं नजर टाकली, तिथं सगळं सामान दुसऱ्याचंच होत ! त्यामुळं थोडंसं ओझाळूनच त्यांनी त्या बाईला म्हटलं, “म्हणजे. . . तुम्ही कुणी पाहुण्या आलात आमच्याकडे ?१9 ५ तुमच्याकडे ? कोण तुम्ही? ” : हे घर माझं आहे! आणि मलाच बर विचारतां तुम्ही कोण म्हणून ! छान ! ! शुद्धीवर अहांत कां नाही !... बेडरपणानं बाबूराबांनी केलेल्या या विलक्षण वबिघानानं ती बाहे खबळली, रागानं लालबुंद होत ती ओरडली, ' चालते म्हा अगोदर !...माझी शुद्ध काढतोय मेला'?, .. आणि जेव्हां ती बाबूराबांच्या अंगाबर घांबली तेव्हां तिथून न हाळतां ते म्हणाले, '' तुम्ही काय समजतां स्वतःला ? ”? £ जातोस कीं बोलवू पोलीसाला !...अहो, घाबा55 घाबा55 ? त्या बाईच्या त्या चमत्कारिक ओरडण्यानं बाबूराव “ अरे बापरे! ? करीत तिथून बाजूला झाळे, चार माणसांत भलती शोभा व्हायला नको म्हणून त्यांनीं आपळा राग आवरला आणि शेजारीं चौकशी केली... ९ अजिता हि डडबबंंगगालि गाय बब जिती “१. >९०/५०/०/१-/१५००€१-/९०-€६/५४/९७”, त्यांच्या जागेंत दुसरं बिऱ्हाड आल्याचं जेन्ह्यां बाबूराबना समजलं तेब्ह्या ते ताबातावानं घरमालकाकडे जाऊन म्हणाले, “ माझ्या परस्पर दुसरं बिऱ्हाड माझ्या घरांत कसं आलं ?,..मला न बिचारतां !...काय समजतां तुम्ही स्वतःला :...” घरमालकाला बाबूराबाच्या स्वभावाची कल्पना होती. म्हणून त्यांनीं बाबूरावांची बडबड शांतपर्णे ऐकून घेतली आणि मग म्हटलं, ££ तुमच्या बायकोनं स्वतःच तुम्ही घर सोडल्याचं सांगितलं आणि त्यामुळ...” बाबुराव बायकोचं नांब निघतांच पुन्हां भडकळे,...घरमालकाला पुरतं बोलूं देण्यापूवीच ते संतापून म्हणाळे, “ काय म्हणालात ! माझ्या बायकोनं सांगितलं म्हणून तिळा काय अधिकार तसं सांगायचा? ती कोण ? आणि मी जिवंत असतांना तुम्ही तिचं ऐकलंत !...मला बिचारणं तुमचं कतब्य होतं कीं नाही, . .'' “ अहो, पण नाहीं कोण म्हणतो ! ?? ६£ मग 2 १9 £: घण तुम्हाला बिचचारायचं म्हणजे तुम्ही इथं असायला तरी इबे, कीं नको? की...” “५ मग कुठं होता मी £ “ त ढाऊक असतं तर ती बिचारी पोरंबाळे घेऊन कशाला गेली असती हँ सारं सोडून :.. .' “ काय £ ती आली होती ? केव्हां! आणि कुठं गेळी ?...असं कसं झालं... कमाळीचे आशद्वथे बाटून बाबूराबांनी केळेली ही प्रश्नांची सरबत्ती एऐेकीत असतांना घरमालक गंभीर झाळे., कांहीशा बेफिकीर्रांनंच त्यांनी सांगितळं, “' यापैकी कोणत्याच प्रभाचं उत्तर मळा देतां येणार नाहीं! ... £ काय म्हणून ! ” ६ हा माझा प्रश्न आहे...मला बाटतं आतां तुम्ही जाऊं शकता ! ” >>>कां झालं असं १ ९५ बाबूराबांना हा अपमान असह्य झाला, शत्रूवर त्वेषानं चाल करून जाणाऱ्या सैनिकाच्या रोषानं घरमालकाकडे पहात “ ठीक आहे ! बघून घेईन ! ?' असं म्हणत ते घराबाहेर पडले... पाय नेतील तिकडे बाबूराव रस्त्यानं निघाळे, सारं जग आपला रोजचा नियम सोडून उलट्या दिशेनं जात असल्याचा त्यांना भास झाला... ५ ळद्वपी घर सोडून गेली ! कुणाला विचारून १... कुणाला विचारून गेळी ती १... ”' बाबूराब या प्रश्नांची उत्तर मिळबीत निघाले होते... संतापाने त्यांचे डोळे ढाळ लाळ झाले ! रागानं त्याचे ओढ थरथरत होते. अपमानानं अंगाची लाही होत होती. पश्चात्तापानं डोकं सुन्न झालं होतं...बायको घर सोडून गेळी या कल्पनेनं सारं जग त्याच्यार्भोबती रिंगण घालीत होतं... साऱ्या गांबमर ओळखीच्या ठिकाणीं फिरून बाबूराबांनीं चोकशी केली. पण कुणी तोंडांतून ' त्र ? देखीळ काढला नाहीं. सर्बोनीं कानावर हात ठेवून त्यांना पुढचा मार्ग दाखबिळा, त्यामुळं बाबूरावांनीं सासूसासऱ्याकडे जाऊन याचा जबाब विचारावा म्हणून स्टेशनचा रस्ता धरला, पण...तिकीट काढायला त्याच्या जेव्हां त्यांनीं खरिद्यांत हात घातला तेव्हां त्यांना कळून चुकलं कीं, त्यांच्या खिश्यांत फुटकी कवडीदेखीळ नव्हती !...मग जायचं कसं £ जबळची पेन्‌ पे नाहीशी होईपर्यंत बाबूराव सुंदरांच्या' महालांत बेहोष होऊन गेले होते. एक प्रकारच्या विलक्षण धुंदीनं गुरफटळेळं त्यांचं मन सुंदर्रावरीज दुसऱ्या जगांत पाऊळ टाकायला तयार नव्हतं !...ते आणि सुंदरी | बस्स |! एबढंच त्यांचं जग आहे असाच त्याबळी त्यांचा समज झालेला होता... »« «पण ज्या दिवर्शी त्यांचा खिसा रिकामा झाला त्या दिवशीं सुंदरीनं त्यांना बजाबळं, “' आतां तुमचं काम संपलं | पुन्हां माझ्या घरांत पाऊळ टाकाल तर खबरदार...” पुष्कळ दिवसांची गाढ झोप संपवून माणूस जागा व्हावा तशी ९६ अजिता आतां बाबूरावना जाग आली होती. आपल्या धराशिबाय, लक्ष्मीशिवाय, सुलांशिबाय, जगांत आपलं कुणी नाहीं याची त्यांना आत्ता कुठे जाणीव झाली होती; आणि त्यामुळंच त्यांनीं आपल्या घराकडे ४, ५ _ दी “०: * ढ द च “<< ढ जातां येईल तितक्या बेगानं घांब घेतली होती...आणि आतां ते याहि सुखाला पारखे होऊन बसले होते... आज रविवार असल्यामुळं राजेंद्र, माधुरी, सख आणि गोबिंदा यांना काय खेळावं नि काय नको याचा मोठा प्रश्न पडला होता. त्यांना येतंय तें त॑ सगळ खेळायला हबं होतं. पण कांही केल्या आधीं काय खेळायचं याचा निर्णय त्यांना घेतां येईना, त्यामुळं सख म्हणाली, “आज माधुरी गाणंच म्हणूं दे अगोदर, म्हण ग तें तुझ मोराचे गाणं.?? माधुरीला मोराची फार आवड. त्यामुळं नानासाहूबांनीं तिच्या इच्छखातर आपल्या घरासमोरील फाटकाच्या दान्ही बाजूवर सुंदर मोर करून बसवले होते. नाहद्दींतरी त्यागिबाय माधुरीला खरा मोर नेहमी नेहमीं कसा पद्दायला मिळणार !...त्यामुळं माधुरी ह्या मोरावर देखील खूष होती, त्यासाठी तिच्या मावशीनं तिळा एक गाणं करून दिलं होतं. माधुरी भान बिसरून तें गाणं म्हणत असे, इतकं तिळा तें आवडायचचं ! .«.«अगर्दी मनापासून तिच्या गळ्यांतून बाहेर पडणारं तें गाणं तिच्या बाईना फार आवडायचं. म्हणून त्या नेहमीं तिला तं म्हणायला लावीत, माधुरोहि वरचेवर ते आनंदानं म्हणे. सखूला आतां ते माहीत झालं होतं. म्हणून तिनं माधुरीला ते म्हण असं सांगतांच माधुरी पळत पळत घरांत गेढी आणि तिच्या मावशीनं तिळा आणून दिळेला एक छस्टिकचा नवा मोर आणून पुढं ठेबीत म्हणाला, “ ऐकाइं आतां! ” माधुरी गाणं म्हणायला लागली कीं, राजेंद्रान॑ तबला वाजवायचा, गोबिंदानं बासरी बाजवायची आणि सखूनं मन लावून ते ऐकायचं असा त्यांचा ठरलेला संच असायचा. राजेंद्राच्या हाताच्या स्पर्शानं तबल्याचे बोळ सुरू होतांच गोबिंदाची "कां झालं असं! ३७ चासरी निनादूं लागळी, माधुरीनं इंसत पुखानं गाणं म्हणायळा आरंम केला-- 4 नावर माझ्या या अंगर्णी पसरुने अपुला भव्य पिसारा नाच नावर थयथय मोरा माहविते मज्ञ नत्य तझ रे मंगलटसुखदायनी निळसर नयनी तुझ्या थाटली वनराणी जणु बेभवशाली शाभततले किति इंद्रधनूच्या तजामय कोंदणी उंच उभवुनी मान मयूरा दे आवाहन तूं जलधारा दिस लागातिळ बघ घनमाळला लगेच गगनांगणी नाचत डोळत तुरुतुरु धांवत हांसत खेळत थयथय नाचत साथ यावया संगीता मम असाच ये जीवनी माधुरीचं गाणं संपतांच साथाहि थांबली. सखून टाळ्या बाजवून माध्रीळा बन्समाअर दिला, त्यावर सगळी मिळून बेहद्द खष होऊन हंसू लागलीं. त्यांनीं टाळ्या बाजवल्या आणि आपला आनंद व्यक्त कला. गोविंदाने तर तोंडानं अशी गोड शीळ घातली कीं विचारू नका... गाण्यामुळं निर्माण झालेला उत्साह थोडासा थंडाबला तेव्हां सखू म्हणाली, “ आतां आपण पत्त्यांचा बंगला कल्या इं!” | " राजेंद्र पत्त्यांचा बंगळा कर'यांत पटाईत होता. म्हणून तो म्हणाला, : म्हणज मी बेंगला करायतता आणि तुम्ही तो बघायचा असंच ना? '" £ हो. पण तो कॉ नाहीं आतां आमच्या खोलीबर जाऊन कल्या इं! आई म्हणाळीय काँ लोकर घरीं या. सदानंदमामा देखील राजाला खेऊन आत्ता येतील, ” अ, ७ ९ट अजिता गोबिंदाचे ईं बोळणं सबाना पसंत पडळं आणि ते बाळगोपाळ मग सरळ ल्ह्ष्मीनं घेतलेल्या नब्या खोळीबर आले, त्यावेळीं साडेदहा अकरा झाळे असतील, उन्हाच्या सावल्या नेहमीपेक्षा जरा बेगनंच पुढं घांबल्या होत्या. त्यामुळं सखूनं दार लोटून घेतलं आणि द्दीं सर्ब मुलं पत्त्यांचा डाव काढून खळायला बसली, थोड्याच वेळांत राजेंद्रानं पत्त्यांचा बंगला उभारला, तो बघून माधुरी म्हणाली, “आतां मी पण करते इं! !'? आणि तिनं दुसरा बंगला उभारायची तयारी चालबिळी, पण तसं करतांना राजंद्राचा बंगला माधुरीचा धक्का चुकून लागल्यामुळं कोलमडला ! राजेंद्र संतापला... आणि त्याच क्षणाला खोलीचं दार घाडकन्‌ उघडून घामाघूम झालेली लक्ष्मी आंत आली, त्यावेळचा लद्ष्मीचा अवतार पहाण्याळायक झाला होता...त्यामुळं तीं सगळी मुळ आश्चर्यांनं तिच्याकडे बघूं लागली, गोविदानं घाबरून जाऊन लक्ष्मीला विचारलं “ काय ग झालं आई ?१?...ल्ह््मीचे कॅस विसकटले होते, कुठं तरी धुडगूस घातल्यानं फाटावं तसं पातळ टरकलं होतं.ह्वातांतील बांगडी वाढल्यान उजब्या हाताचा पंजा रक्ताळला होता, कपाळावरचं कुंकू फरपटलं होतं, सवोग थरथरत होतं आणि डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या पडान्या तसे ते लाळलाळ झाले होते...ओठ थरथरत असल्यानं लढ्षमी बोलूं शकत नव्हती. जीब मुठींत धरून तिनं घर गाठलं होतं एवढच.... झाल्या प्रकाराचा अनपेक्षितपणा लक्ष्मीला कमालीचा अस्वस्थ करीत होता. पश्चाताप, भीति आणि झाल्याप्रकाराची भयंकर जाणीव तिच्या मनांत खबळलेल्या समुद्रावरची भयसूनचचक बादळं निर्माण करीत होती... ढक्ष्मींचा घसा कोरडा झाला होता. त्यामुळं ओठाबरून जीभ फिरबीत आणि त्या मुळांना वेड्यासारखं जबळ घेऊन कबटाळीत भांबावून जाऊन ती स्वतःद्यांच पुटपुटली “खरंच, कां झालं असं !. . .” ४७८५१०७, वक संभ्रम १२ “८ पण असं झालं तरी काय एकाएकीं £...कुठं गेळा होता? उनबीन तर फार लागलं नाहीं ना? ?” सावध झालेल्या लक्ष्मीला नानासाहेब धीर देत बिचारीत होते. पण उत्तर देण्याचं भान लद्षमीला राहिलं नव्हतं. खोलीच्या बरच्या बाजूच्या कोपऱ्यांत कोळ्यानं विणलेलळं जाळं ती टक लावून पहात होती. तसं पहातांना तिच्या पापण्यांची देखील हालचाल होईना अश्ली स्थिति निर्माण झाली ! तेव्हां नानासाहेब तिच्या डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवीत म्हणाळे, “ सावघ झालाय ना ! ती मुलं पाहिलीत कां कशी घाबरून गेलीत !....भसं काय हं वेड्यासारखं १ ” नानासाहेब बोलत होते ते लक्ष्मीला ऐकूं येत होतं. पण ती आपल्याच नादांत असल्यामुळं उगाचच टक लावून दूरबर पह्वात होती. .. त्याबेळीं सकाळीं घडळेळा प्रकार तिच्या नजरेसमोर ' आ? वासून उभा होता... गेळे दोन महिने ज्यांच्या घरी मुलींना शिबण आणि कशीदा शिकबायला म्हणून लढ्मी जात होती त्या घराचे मालक राघूआण्णा साठे म्हणजे पाटीळमळ्यांतील एक प्रसिद्ध ब्यक्ति होती ! स्वतःच्या मनांतील इच्छापूर्तीसाठी वाटेळ ते करून इवं ते साध्य करण्यांत त्यांचा अगदीं १०० अजिता हातखंडा ! मग त्यासाठी बाटेळ तितक्‍या खोळ दरीत उडी घ्यायची देखाळ त्यांची तयारी असायची ! ...पण बिचाऱ्या लक्ष्मीला ते कसं कळाबं ? बून साधा भोळा आणि सभ्य दिसणारा ग्हृस्थ गुणानं असा असेल असं त्यांच्या पारिचितांखेरीज कुणालाच कळूं नये अशी खरी बस्तुस्थिति, त्यामुळं आजबर त्यांनीं अनेकांना फशी पाडलं होत आणि श्रीमंतीच्या जोरावर पुन्हां आपलेच व्चेस्व प्रस्थापित करून ते मोकळे झाले होते. . . सखूच्या शाळंतील मुली म्हणून लक्ष्मीनं त्यांना गिकबायचं पत्करललं शिबाय तिला स्वतःच्या चारितार्थासाठीं पेशाची गरज होतीच. त्यामुळ रीज एक तासभर लक्ष्मी तिथं शिकवायला जायची, पण आज मुली घरांत नाहींत ही संधि साधून राघूअण्णांनीं टमीची एकांतांत गांड घ्यायचा बेत मनाशी आंखला... लद्दमीच्या सबडीनं ती रविवारी केव्हांहि शिकबायला जात होती. पण आज ती कधीं नव्हे ती सकाळींच गेल्यामुळं मुळी शोजारीं भातुकली खेळायला गेल्याचं तिला सांगण्यांत आलं. दिबाय त्या मुलींना आई नसल्यामुळं परत जातेबेळीं घरांत कुणाला सांगायचीहि जरूरी नव्हती.म्हणून लदवमी आाल्यापावळी परत निघाली, पण राघूअण्णांनीं माडीबरून तिला हाक दिली, “' बाई, आज महिनाअखेर, पेसे घेऊन जाना लगेच. ? राधूअण्णांचा संबंध पेसे घेण्यापलिकडे आजवर कधींच आला नसल्या- मुळं लक्ष्मी सरळ माडीवर गेली. राघूअपण्णांनी इकडच्या तिकडच्या गप्पा काढून बेळ घालबायला सुरबात केल्यामुळे लक्ष्मी जेव्हां जायला उठली तेव्हां त्यांनीं मोठ्या. न्वंपळाईनं पुढं होत तिचा शात पकडला... एक जोराचा हिसडा देऊन लक्ष्मीनं प्रतिकार करायचा प्रयत्न केला. पण त्यापूर्वीच तिच्या शरीरा्भोबती राघूअण्णांच्या हातांचा बिळखा पडला होता.... बरेच दिवसांचा डाव पुरा केल्याच्या आनंदांत बेहोष होऊन राघूअण्णांनीं लदमीला जबळ आढळली होती ... यापूर्बी. सं कांही. घडेल याची चुकूनहि कल्पना न झालेली ढश्मी संभ्रम १०१ मांबावून गेली. भीतीनं तिचं सारं दारीर थरथरू लागलं, . .पण कसं कोण जाणे, एकाएकी एखाद्या बाधिणीसारखी चवषताळून जात तिने प्रसगाबधान राखलं आणि राधूअण्णांच्या उजब्या हाताचा कडकडून चाबा घतला... या अनपेक्षित दृल््याने राघूअण्णांची लह्ष्मीच्या भोवतीची मिठी ढिली झाली... . प्रतिकाराची पराकाष्टा करून ल्ष्मीनं आपली सुटका करून घेतली; आणि अंगांत असेळ नसल तेबढं बळ एकबटून घरं गांठलं. . . स्वतःच्या पावित्र्यासाठीं डोळ्यांत तेळ घाळून परमुलुखांत दिवस काढायला हृबेत या भावनेनं ल्षमी अत्यंत मर्यादेनं बागत होती. . .परतु तेबढी खबरदारी घेऊनहि जेव्हां तिच्यावर असा प्रसंग आला तेव्हां स्वतःचं सामर्श्य पणाला लावून तिनं आपली सुटका करून घेतली ! पण तरीदेखील “' असं कां व्हाबं १ '? ह्या प्रभाने गुरफटून गेळलं तिचं मन तिळा खात होतं. नानासाहेबांना, सदानंदला आणि मग इतरांनाहि हे कळलं तर आपणाला वर तोंड काढतां येणार नाहीं, जगांत आपली किंमत कबडीमोल होइल आणि डिवबचलेला नाग फणा काढून अंगावर घावून यांबा तसा डाव राखून राधूअण्णा वागेळ!...अद्या एक नि दोन कितीतरी कल्पना मनांत निर्माण करीत लष्मी आपलं दुःख वाढवीत होती, ..मग त्या नादांत असतांना ती नानासाहेबांना उत्तर तरी कक्ली देणार १ झाळा प्रकार तिच्याखेरीज कुणालाच माहीत नसल्यामुळे एकाएकी असं कां व्हावं याचा कुणालाच उलगडा होईना ! आणि मनस्ताप असह्य होत चालल्यानं लक्ष्मीची अस्वस्थता तर बाढत चाललेली !... तिच्या मनांत उद्‌मबलेल्या प्रचंड बादळानं त्यावळीं अगर्दी उप्र स्वरूप घारण केलं होतं... मनाला असह्य द्वोणारं दुःख आंतल्या आंत गिळावं लागल्यामुळं लद्र्मांचं अंग बरंच कढत होत चालढं.,.डोळे लालसर दिसत होते. दातपाय गार गार झाले होते आणि मुख्य म्हणजे ती कुणाशींच बोलत नसल्यामुळं मोठी पंचाईत होऊन बसली होती, १०२ अजिता' '४/४४४/९७* “९७७५१४४ ७? ७४% धॉ” 6 ८०० ८९७४१७४१७४ ७४९७१७४७०७ क, स ९०७७ ४७०५ २७५० ५७० च" सर क? ७४० ७४०४०४१७४१ ७४०५५७४५०५” ४४० ७ ळी ७ > ७?" अरी ७6९७४४ ४७ “४७९५४००४५४” ९-/५४/४४” अखेर नानासाहेबांनी सदानंदाळा बाजूला नेऊन विचारलं, “ ही काय भानगड झाली एकाएकींच ? /” तेबढया बेळांत आई कुठे जाते, काय करते याची सदानंदानं सखुकडून माहिती मिळविली होती, त्यामुळं त्यानं नानासाहेबांना त्याला माहीत होत ते सांगून टाकीत म्हटलं, “यांतूनच कांहीं निष्पन्न झालं तर पद्दायचं आतां ! ?? नानासाहेब किंबा सदानंद आपापल्या कामांत गुंतललळे असत. त्यावेळीं लक्ष्मीने हें काम पत्करलेलं असल्याने त्याची कुणालाच दाद नव्हती ! आणि आपलं आपण कांहीं तरी मिळबायन्चं हे लक्ष्माचं वेड असल्यामुळं तिनॉहि त्याबाबत कुणाला सांगितलं नव्हतं ! येऊन जाऊन सखूळा आणि गोर्विदाळा आपली आई अमूक एका घरी बसायला म्हणून जाते एबढंच काय तें ठाऊक होतं ! पण त्यापलिकडे त्यांनाहि कांहीं दाद नसल्यामुळं सदानंदाला त्यांच्या तेवढ्या माहितीवरून कांही निष्कष काढतां येईना ! राघूअण्णांच्या घराचं नांब ऐकतांच नानासाहेबांच्या कपाळाला आठ्या पडल्या. आपल्याला थांगपत्ता न देतां लक्ष्मीने परस्पर असं वागावं हे त्याच्या स्वाभिमानी मनाला मुळींच पटेना ! .... पण ती बेळ दवी चर्चा करायची नसल्यामुळे ओषघ आणायच्या निमित्तानं म्हणून ते तिथून आपल्या दबाखान्यांत आले. नानासाद्देब जात्याच प्रेमळ होते, त्यामुळं या प्रसंगानं त्यांच्या मनांत निर्माण झाळेला संभ्रम नाहीसा करीत त्यांनी पुष्कळ बेळ विचार केला, .,..त्यावेळीं लक्ष्मीबरच्या रागाऐवर्जी तिच्याबद्दलच्या सहानुभूतीनंच त्यांच्या मनांत जास्त जागा पटकावली, बराच वेळ बिचार कल्यानंतर पुन्हां असा प्रसंग निर्माण होणार नाहीं असंच लक्ष्मीनं वागायला इवं असं तिला बजावयाचं त्यांनीं ठरबिलं...घर सोडून परमुलखांत गेल्यानंतर स्वतःच्या पायाबर जगायचं ध्येय उराक्षीं बाळगीत असतांना तिळा. अद्या आडभागानं मुळींच जाऊं देतां कामां नये; त्यासार्डी तिच्यावर सदानंदला देखरेख ठेवायळा सांगायची असा नानासाददेबांनीं संभ्रम १०३ मनापासून निश्चय केळा,.., आणि तेव्हां कुठं त्यांच्या मनांतील रुखरुख थोडीफार शांत झाली, पिंजारळेल्या केसांतून हात फिरवीत बाबूराब जेव्हां आपल्या सासऱ्यांच्या घरांत शिरले तेव्हां त्यांना बघून त्यांच्या सासऱ्यांना फारच आशद्वर्य वाटलं. कर्धा नव्हे तो अगदी मळका आणि फाटकातुटका पोषाख घातलेला, भरमसाट दाढी वाढलेली, कॅस पिंजारलेळे, डोळे खोळ गेळेळे आणि कपाळावर अठ्याचं जाळं' पसरलेलं,..असा हा जावयाचा थाट बघून त्यांना फारच चमत्कारिक वाटलं, एवढंच नव्हे तर द्दाच आपला जावबइ कॉ काय, असा संभ्रम त्यांच्या मनांत निमाण झाला |... री पण त्यांनीं बाबूराबांना आंत नेऊन बसवीत विचारलं, “कसं काय, बरं आहे? ? पण लद्वषमी आणि मुळं घरांत कुठं दिसतात कीं नाहीं इकडेच आल्यापांतून बाबूरावांचं लक्ष लागलेलं, त्यामुळं भिरीमभिरी साऱ्या धरभर नजर टाकीत ते म्हणाले, “ झोपळींत बाटतं सगळी माणसं £ माजघरांतूनच बाबूराव आलेले त्यांच्या सासूबाईंनी पाहिलेलं होतं. त्यामुळं पाण्याचा तांब्या त्यांच्यासमोर आणून ठेवीत लक्ष्मीची आई म्हणाली, “' निजत्याती कां म्हन , हाईती की जागाच सारी. तुमास्नी कोन कोन पाइजे ? ? उन्हाची बेळ असल्यामुळं चूळ भरून पाणी पीत बाबूराब म्हणाले, “ मला न बिचारतां ही इकडे आलीय याचा अर्थ काय? कुठाय ती! बोलबा तिला बाहेर म्हणजे विचारता तिलाच, लह्षमीबद्दळ तिच्या आईवडिलांना सब माहिती ठाऊक होती, त्यांना तिची दोन तीन पत्नंहि आलीं होतीं, त्यावरून ती कुठं आहे याचा त्यांना पत्ता लागला होता आणि स्वतः महादेब एकदां तिळा भेडून आल्यामुळं तिची खुद्यालीद्दि कळली दोती, त्यामुळं बेफिकिरीनं बाबूराबांकडे श०ड अजिता पहात ट्ष्मीचे बडीळ म्हणाले, “ तुम्हांठा कुणी सांगितलं तो इथं आलीय म्हणून ? '? 6६ मग ! जातेय कुऊं दुसरीकडे त्याशिबाय ? बायकांना माहेराशिवाय आधार देतो कोण लेकाच। नाहीतरी...” £ घण ती इथं आलीय हं कशावरून ? तुम्ही पाढबली होती तिळा? माझी मुलगी म्हणज्ञे काय समजतां तुम्ही £ ” “६ मला बारका कांहीं एक नको, तिळा बाहेर बोलवा अगोदर ! नाहीतर, ..”' “ नाहीतर १ काय करणार हो नाहीं आली तर ८६...” लक्ष्मीच्या बडिलांचा एवढा बेळ मनांत घुटमळणारा राग उफाळून बर आला, बाबूरावह्दि संतापळे, रागानं दांत ओठ खात ते म्हणाले, “& काय करणार ? चांगलं जित्या आईचं दूध प्यालोय म्हटलं !... मुकाट्यानं बोळबा तिला ! नबर्‍्याचं घर सोडून पळून आलेली मुलगी घरी ठेवून घेतांना लाज सोडलीत ती सोडलीत आणि बर मलाच विचारतां १ ” “ जीभ आवरा ! माझी लेक म्हणजे मांजराचे पिळू की शेळीचं करड समजतां पळून यायळा ? माणसानं जनाची नाहीतरी मनाची तरी थोडी डेवायळा इबी...? £ म्हणजे १ ती इकडेहि आली नादीं ? मग गेली तरी कुढं :... मसणांत १? ”” हे ऐकून ल्हमीची आई चबताळून उठून बाहेर आली आणि म्हणाली, “ ते कां म्हन ! मसनांत कां घालीबतूस तिला ? / | सातूच्या ह्या हृ्ठयानं बाबूराब चपापळे, तेव्हां ल्हमीची आईच पुन्ह्यां म्हणाली, “' आन्‌ तुझ्या म्हनन्यापरमानं झालं तर चार रोज रड्डून गप तरी बसला असतो, पर ते तरी सुक मिळाय नशीब लागतंया न्हवं तसळं ६, , .? बाबूरावना लक्ष्मी जेव्हां तिथंद्ि दिसली नाहीं तेब्ह्ा ते आणखी संभ्रम १०५ मडकले आणि सासऱ्याकडे रोखून पहात म्हणाळे, “ ही तुमची मुलगी! सारी लाज सोडून...” ६६ व ही ी न्य मह 3 खबरदार ! लाज नाही. वाटत असं बोलतांना ? चोर तो चोर आणि, ../ , “' कुणाला म्हणतां चोर £ 6 तुम्हाला, तुम्हाला ! कां भीति आहे की काय मला कुणाची ? सासरजाबयांची अक्षया बोलण्यामुळं झटापट उडायची बेळ आली... कोणीच माघार घेईना. त्यामुळं लक्ष्मीची आई नवऱ्याच्या पुढं जाऊन उभी रह्ात जावयाला म्हणाडी, । :६ चोरी केल्याव दिकुन लाज वाटताया? सारं घर धुवून त्या रांडला दिलस तें दिलेस आन्‌ बर माज्या पोरीला बोलतूस 2 आमची अवलाद न्हाई रं तसली ।. . .” कधी नव्हे ती सासू एकेरीबर आलेली बघून बाबुराबांना विलक्षण अपमान बाटला, त्या अपमानाचा वचपा म्हणून घराच्याबाह्वेर जात ते ओरडून म्हणाले, “ आठ दिवसांच्या आंत तिला घरी पोचबली तर डीक ! नाहींतर माझ्याशीं गांड आहे!...आत्तां ती आली नाहीं तर मार्श घर तिला यापुढं एकदम बंद !.../ लक्ष्माच्या आईला हे ऐकून कांहींच विशेष वाटल नाही. घराबाहर पडणाऱ्या जावयाला न थांबवतां ती बाबूरावना ऐकू जाईळ एवढ्या मोठ्यानं म्हणाली, &£ घत घर पाइजे कां नगो अगूदर !...घर बंद करतूया म्हनं!... त्बांड बगा !... उफाळलेल्या भावना-- _._ १३ राजाचं अग काळं निळं पडत चाललं तसा लह््मीचा धीर सुटत ऱ्वाळला, ,,धडघडत्या उरावर हात ठेवून ती राजाजवळून उठली आणि मनाची समजूत म्हणून तिनं त्याच्यावरून मीठमिरच्या ओवाळून टाकल्या ,-.पेटलेल्या चुलींत मीठमिरच्यांची तडतड झाली तेव्हां चुलीचा अंगारा आणून राजाच्या कपाळावर लावीत तिनं करुण नजरेनं त्याच्याकडे पाहिलं, परळोकाच्या प्रवासाला निघालेला राजाचा चिमणा जीव मोठ्या आशेनं पहावं तसा आईकडे टक लावून पहात होता. त॑ बघून लक्ष्मीनं त्याळा मांडीबर घतला आणि 'चमच्यानं त्याच्या तोंडांत ग्लूकोजचे दोन थेब टाकले. पण नेहमीप्रमाणं राजानं ते आंत ओढून घतले नाहींत. त्यामुळ लक्ष्मीनं जव्हां पुन्हां एक थेंब त्याच्या तोंडांत घालण्यासाठी ऱ्चमचा तोंडाजबळ नेला तेव्हां राजानं डोळे मोठाले करीत नजर फिर- बिली !,..अस्पष्ट आवाजांत “ आई ?...म्हणत त्यानं जगाचा निरोप घेतला,..राजा गेला... राजाच्या निर्जीव देह्याळा कबटाळीत लक्ष्मीनं इंबरडा फोडला... तेव्हां दोनतीन मिनिटापूर्बा च तिथून बाहेरच्या खोलींत इंजक्शनची तयारी करण्यासाठी म्हणून गेळेळे नानासाहेब हातांतीळ सिरींज टाकून तिथं धांवत आले, त्यांनीं राजाला तपासले, इंजक्शन देऊन पाहिले पण 'उफाळठडेल्या भाबना-- १०७ त्याचा काहीएक उपयोग झाला नारही,..लक्ष्माचा राजा सवाना सोडून गेला तो गेलाच... साधं सुळेदांत यायचं निमित्त ! पण त्यानं राजाळा अगदीं दवेराण करून सोडलं होतं. गेले पंधरा तीन आठवडे तर तो अंथरुणाला खिळून होता. नानासाहेब आपल्यापरीनं त्याला ओषध देत होत आणि त्यांतून राजा बरा होईल अश्ली त्यांना खात्रीह्िि होती !...... पण राजाच्या शरीरांतील जीबनसत्ब कमी कमी पडत गेल्यानं ओषघाचा उपयोग झाला नाहीं, दिवसोदेबस मुडदूस झालल्या मुलासारखी त्याची स्थिति होत गेली त्यांत लक्ष्मी घर सोडल्यापातून काळजीनं अस्वस्थच असल्यामुळं म्हणावा तसा सकस दुधाचा पुरबठाहि राजाला झाला नव्हता ! आणि ओषध घ्यायला तर त्याची बिलकूल तयारी नव्हती... वास्तविक्र बघे दीड वर्षांचं मूळ पण राजा अजून आईच्या दुघावरच होता., बरचं कांहीं घ्यायचं म्हणजे हातमर जीभ बाहेर काढून ओरडून घसा कारडा करण्यापर्यंत त्याची मजळ जायचची...त्यामुळे दिवसेदिवस तो खालावत न जाईल तरच नवल ! तद्यांतच दांतांचा त्रास मग तर विचारायलाच नको. राजाला चांगलं दूध आणि टानिक द्यायला दृबं म्हणून नानासाहेबांनी लाखदां ल्षमीला बजाबलं होतं, पण स्वतःचं दूध पाजण्यांतच धन्यता मानणाऱ्या लक्ष्मीला ते तितकंसं पटलं नाहीं ! त्यामुळं ज्याच्या जन्मापूर्वी पासून जॉब मुर्ठींत धरून ल्ह्ष्मीनं राजाला वाढबला होता तो राजा तिला कायमचा सोडून गेळा,..दुःखाच्या समुद्रांत ल्षमी गडप होऊन गेली... निमळाबाई आणि नानासाहेब लक्ष्मीची खूप समजूत घालीत. पण काय सांगू मला कसं होतंय ते ! ” असं म्हणन ती एकसारखी रडत बसे, रडून रडून तिचे डोळे सुजञायची बेळ आली तेव्हां गोबिंदा तिच्या गळ्याशी पडून म्हणाळा, “ पण मी आहेना ग! ?” गोबिंदाच्या या बोलण्यानं लक्ष्मीला जास्तच भडभडून आलं, घाय मोकलून ती रडूं लागली, तेव्हां राजेंद्रान॑ आपल्या रुमालानं लक्ष्मीचे १०८ अजिता डोळे टिपींत म्हटळं, “ तो राजा गेला तरी हा आहे. परका क! आहे मी कुणी १?” एवढ्याश्या मुळान दाखबलेलं हे॑समजुतीचं प्रसंगाबघान ओळखून लक्ष्मीनं राजेंद्राला पोटाशी घटट आवळून घरढा आणि आपले डोळे पुसले... राजाच्या बियोगाचं दुःख आवाक्याबाहेरचं दोऊन बसल्यामुळं लद्व्मी वेड्यासारखी करीत होती, मधून मधून एकदम इंसायची, एकाएकी मोठ्यानं रडायची नाढदीतर राजाचे दिस्ताीळ ते कपडे गटागट गिळून टाकायचा तिला मोहू व्हायचा !...दुःखबेग याहि पालिकडे बाढला कीं ती बेुद्ध होई !...आणि कुणीतरी तिची दांताखळी उघडली कीं बडबडूं लागे, “ नाना, संजीवनी आणा, काय वाटेळ ते करा पण माझं बाळ...” डॉक्टर झाळे तरी नानासाहेब माणूसच होते. बालवीराच्या भंगचची कणखरवुत्ति आणि मनाची समतोलता त्यांच्याजवळ असली तरी ते इळुबार अंतःकरणाचेहि होते. लक्ष्मीच्या अश्या बोलण्य मुळं त्यांच्या हि डोळ्यांत अश्रू उभ राहून ते म्हणत, “ हातांत होतं तेवढद्याची शिकस्त केली मी पण...नाही, मानबी सामश्य अद्याप देंबी ढीलांपुढ अपुरं पडतंय हंच खरं...ताइ, तुम्हीच अशा हातपाय गाळून बसलात तर गोविंदाने आणि सखनं कुणाकडे पहायचं ? ” सदानंदानं तर लक्ष्मीची समजूत घालायची पराकाष्टा केली होती. तो जेव्हां “ ताई, तुमच्या म्हृणण्याप्रमाणं एक बेळ ऐकतो मी. समजा, तुमचा राजा जर तुम्दी रडून येणार असेळ तर मो त्यासाठी माझा प्राण देखील गद्दाण टाकीन ! ...” असं ल्ह्व्मीला वारंबार म्हणूं लागे तेव्हां त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या एक सोडून दोन बायका दिसू लागत. ..ल्झानंतरच्या पहिल्या दिवसापासून सदानंदला सुखी ठेवण्यासाठी मिनिटामिनिटाळा त्यांची चाढणारी प्रेमळ घडपड, संसाराची होस म्हणन नवे नब जिन्स आणून घर सजवण्यासाठी चाललेली यातायात, पतीळा आपलं कोशल्य दाखविण्यासाठी म्हणून रोजरोज वेगळे वेगळे उकाळळेल्या भांवना--- १०९ पदार्थ करून घालतांना आणि “कसं झाळंय हो !? ” म्हणून साभिमानानं सदानंदाला निचारतांना त्यांच्या जिबाची होणारी सळ्ज्ञज घांदल, गभोरपणीं दिवर्घदिवस बदलत जाणारी देहाचीं स्थित्यंतरं आणि त्यामुळं लाजून चर . होणारी त्यांचीं मुखकमळं, डोहाळ जेबणासाठीं त्यांना आवडेल ते पदार्थ करून मेत्रिणींच्या खळामेळींत वाडी भरून, नावेत बसवून त्यांचे काढलेले फोटो, प्रथम पुत्र किंबा कन्या झालेल्या आनंदांत त्याच्या तोंडावर ओसंडणारा आनेद आणि अखेरीस “ माझं बाळ सांभाळा ” म्हणून त्यांनीं निःशब्द रीतीनच पण केविलवाण्या नजरेनं सदानंदजबळ फोडलेला टाहो... सार आठवलं की सदानंदाचे डोळे ओले होत. अंग कढत झाल्यासारखं वाट आणि डोकं सुंद होऊन विचार करण्याची ताकद त्यच्यांत उरनाशी होई... दुःखाच्या खाईत पोळलेल्या सदानदानं जेव्हां लक्ष्मांची तशी समजूत घातली तेव्हां आईच्या मायेनं त्याच्या अंगाखांद्यावर हात फिरबीत ती म्हणाली, “ आईचं दुःख तुम्हाला कसं कळावं ! माझ्या रक्तांतला प्रत्येक थेब त्याच्यासार्डी.... ” लक्ष्मींचं दुःख कुणी निवारण्यासारखं नव्हतं. त्यामुळं नानासाहेबांनी सर्वांना बजावलं, “ आतां तुम्ही कुणी तो विषय काढहूंच नका...काळ हैं एकच ओषध त्यावर उत्तम आहढे...'' आणि सवाना त पटलंहि. पुत्र बियोगाच्या जोडीलाच बावूरावांच्या आठवणीनं लक्ष्मीला जास्तच दडपल्यासारखं होऊ लागळं, कां कुगास ठाऊक पण तिढा त्यावेळी वाटत होतं कीं, बाबूरब आज आपणाजवळ इृबे होते ! लक्ष्मीचे पाहिलंच मूळ जेव्हां गेलं होतं तेव्हां तिचे सांत्वन करीत बावूराब तासन्‌ तास तिच्याजबळ बसून होते, तिच्याशी एकजीब होऊन ते तिची समजूत घाळीत होते...आणि आज तिला तौोब क्षण इहबा होता...बिचार करतां करतां ट्ष्मीला आठवलं, “ आई, बाबांना ईं बाळ नाही इं दाखवायचं ! नाहींतर त्याळा पण ते मारतील...” असंच कांहीतरी सखू तिला म्हृणाढळी होती आणि ' त्याची नको तुळा काळजी ? असं म्हणुन तिनं तिळा धीर दिला होता...होय, त्याच धीराच्या बळावर लक्ष्मीनं ११० ' अजिता राजाला वाढवला होता. ..ह्ृदयाच्या हिंदोळ्यावर झोके देऊन तिनं त्याला अंगाई म्हटली होती. ..मायेच्या उर्बीत त्याला गुंडाळून तिनं त्याचं रक्षण केळे होतं. . .प्रत्यक्ष मृत्यूशी स्वतः झगडून तिनं त्याचे प्राण बांचविले होते...आणि तोच राजा आतां तिळा दुःखाच्या दर्रीत लोटून क्षितिजापळीकडे जाऊन लपून बसला होता... चारदोन दिवस असेच गेल्यावर लक्ष्मीच्या मनावरचा दुःखाचा भार किंचितसा कमी झाला, पण तेबढ्यांत ती बातमी कळल्यानं महादेव आल्यामुळं त्याळा बघून लढ्ष्मी पुन्हां व्याथेत झाली, आंतड्यांना पडलेळा पीळ उलगडीत ती ढसढसा रडली...“ आतां तुला ' मामा, ६ मामा ? करून कोण दमवणार १ ?? असं म्हणून तिनं महादेवाला मिढी मारली. ..मह्ादेव तरी काय सांगणार ?...लदमीच्या नसानसांतून राजा खेळत होता, त्याळा कोण आवरू शकणार होतं १... लक्ष्मीला थोडी झोप लागळी असं समजून जेव्हां महादेव बाहेरच्या व्हरांड्यांत येऊन बसला होता तेव्हां राजेंद्रानं त्याला सांगितलं, “ बरं का मामा, राजा गेला ना, तरी त्याचं अंग कढत कढत होतं !... स्मशानांत नेऊन सदानेदाने अव्दां त्याळा शिणकुटं रचली होती त्याबर ठेवला तेव्हां घळक्रन्‌ त्याच्या ताडातून पाणी ओघळलं बघा !...त्यामुळे मी धांबत जाऊन त्याला तिथून उचलला, ..पळत पळत जाऊन गोबिंदानं नांनाना बोलावलं, मला वाटलं राजा पुन्हां जिवत होईल ! आणि म्हणून मी नानांना राजाला तपासायला सांगितलं... त्यावेळीं राजा अगदीं रोजच्यासारखा शांत झोपळेला दिसत होता. अजूनहि त्याचं अंग कढत होतं !... म्हणून त्याला जेव्हां मी हृदयाशी घरला तेव्हां सगळी मला खुळा म्हणाली पण गोबिंदा तेवढं म्हणाला कीं, याला आईकडे नेऊन पाजलं तर तो पुन्हां जागा होइल आणि...” . पडल्या पडल्या लक्ष्मीनं आंतून ईं ऐकलं असावे, कारण राजेंद्र जेव्हां दोबटचं वाक्य उच्चारू लागला तेव्हां विजेच्या बेगाने धांबत येऊन लद्दमीनं त्याठा विचारलं, “ मग आणलास तूं त्याला माझ्याकडं :. . ,” उफाळलेल्या भावना-- | १११ दिवसामागून दिवस जात होते. राजाचं दुःख गिळीत ढ्दमी मनाचा तोळ सावरू पदात होती... स्वतःच्या मनाला विरंगुळा म्हणून सदानंदच्या खोळींतल्या कापडाच्या चिंध्या आणून तिनं भावल्या तयार करायला आरंभ केला होता. शिंप्याचं काम सदानंद मधून मधून करायचा, त्यामुळं त्याच्याकडे अनायासेंच रगीबेरंगी पनिंथ्या सांढल्या होत्या. निमेलाबाइंच्या सांगण्यावरून आणि त्यांनी शिक्राबेल्याबरून लद्षमी भावळी तयार करायला शिकली होती. थोडासा भुस्सा घेऊन चिंध्यांना आकार देत लक्ष्मी जेव्हां भावलीचे नाकडोळे, हातपाय, पोट, पाठ, तोंड वगेरे करूं लागे तेव्हां तिळा आपल्या आईची फार आठवण येई. ..लहानपणी लढ्षमीला भावलळीचं भारी बेड, त्यामुळं तिचे सारे नातेबाईक तिढा दिसेळ ती भाबळी आणून देत. लाकडाची भावली, काचेची भावली, मण्यांची भावली, मातीची भावली किंबा रबराची भावली, यापकी कसलीहि भाबळी आणली तरी लक्ष्मी आणखी नबी इबीच म्हणून दृद्द घरून बसे ! तेव्हां तिची आई तिच्या समजुतीखातर चिंध्याची भाबळी कशीबद्यी तयार करून तिच्या हातावर ठेबी !...लद्वमीला त्यांत ब्रह्मानंद लाभे !...तिचा तो आनंद बघून तिची आई तिला कुशीत ओढून घेई... ह्या भावल्या बनावेतांना लक्ष्मीला आपल्या मनाची आग विझविण्यासाठी म्हणून आईच्या कुशीची आज विलक्षण आवश्यकता बाटत होती...पण...काय वाटेल ते झालं तरी आणखी कांद्दीं दिवस माहेरींहि न जाण्याचा तिचा निश्चय असल्यामुळं तिनं मुरडकानोला खाला....उफाळून बर आलेल्या भावनांना बांध घाळाबा म्हणून ती नेटानं कामाला लागली... भावली तयार करीत लदमी बसली असतांना अभ्यास करून कंटाळा आलेली सखू घांबत घांबत येऊन तिच्या कुशीत शिरत म्हणाली, “ अभ्यास म्हणजे काय ग करायचं आई १...आतां कंटाळा आळा बाई | 1. ११२ सअजिव लक्ष्मीनं प्रेमानं सखूच्या सोंडावरून हात फिरविळा आणि म्हटलं, “६ आतां खेळ जा. बस्स झाला, झाला तेबढा अभ्यास. ?” दह्या अकरा ब्षाची झाली तरी सखू अजून वयाच्या मानानं बरीच अलूड होती, एखाद्या फुलपांखराप्रमाणं तिचं आयुष्य चालळं होतं... आणि वयाच्या मानानं गोविंदा मात्र बराच पोक्त झाला होता. बराजबीपेक्षां कोणत्याहि गोष्टीची काळजी करण्याची त्याळा फार बाईट खोड लागली होती... राजा गेल्यापासून लक्ष्मीची प्रकृति खराब झाली होती, शिवाय रात्रंदिवस ती निरादेंतच गुरफटली गेल्यामुळं गोविंदा तिळा वरचेवर म्हणत होता, “ आई अशानं कसं ग व्हायचं !...मी शाळेंत गेला तरी तू मळा दिसतेस, ..आणि मग बाटतं कीं... “£ बुडा तर नाहींस बाळ?” ££ पुण मग मी घांबत धांवत येऊन तुला वघर्ता आणि मग तूं दिसलीस काँ माझी भौति जाते...” गोविंदा असं म्हणाला की लद्षमीचा जीब तिळतिळ तुट आणि मग ती झून्य मनानं उगाचच कितीतरी बेळ जागच्या जागीं बपून राही.... आणि मग एखादवेळी राजाच्या आठवणीनं तिला पान्हा फुटला की चोळीतून गळूं पाहणारं दूध तिच्या हृदयाचा ठाव घेई...आणि राजाच्या आठढाचा स्पर्श स्तनांना जाणवला कीं 'बाळ&' म्हणून किंकाळी फोडीत लक्ष्मी ग्लार्नांच्या स्वाधीन होई... ा आई देखीळ आजारी झाळी आहे आणि राजासारखं॑ तिचं कांही बर बाईट झालं तर आपणाला कोण ? हवी गोविंदाच्या मनाची धार्स्ती ओळखून लद्रमी आलेला हुंदका गिळून स्वस्थ पडे, पण मगर एखादेवेळी गोविंदाला बाटतं तसंच जर आपलं झालं तर !...ही कल्पना मनांत आली की ती काबरीबाबरी होऊन साऱ्या घरभर फिरायला सुरवात करी, अशक्तपणामुळे थोडं देखीळ सहन करायची तिर्थ्यांत ताकद उरलेली .नसस्यामुळ॑ य--विम्वारांच्या बावटळींत ती . सांपडली का, पुष्कळदां तिच्या छातींत घडघड सुरू होई ! सर्बागांतून उगाचच चमक “५८/५५/९८५५ ४७ ५४४५ ५» ८2१->९ -१४५४-€ >“*५///४/*-८०->९५>० -“../ >.” उफाळलेल्या भावना -- *१.१.३ निघते आहे असं तिला बाटे, आणि मग ती आपल्या . मनाळा बजावण्यासाठी स्वतःशीच म्हणे “मी देखीळ गेळे तर मग माझी मुल... खरंच, कोण बघेल त्यांना ? ...गोबेंदा$5 सखू ६55 ” आणि. हवा भाबनाबेग असह्य होऊन ती भविष्यक्राळाचीं चित्र रंगवू ळागली. की, मधूनच बेशुद्ध पडे... ल्ष्मीची हवी अवस्था बघून काळजीने काळवंडून गेळेला गोविंदा एक दिवस नानासाहेबांना म्हणाला, “ आईला बरं. बाठेल ना हो?” त्याबेळचं त्याचं ते॑केविळबाणं तोंड बघून नानासाहवेबांच्याहि मनांत काळबाकालब सुरू झाली, त्याला जबळ घेऊन कुरवाळीत ते म्हणाळे “अरे, आइला झालंय काय न बरं वाढायला £ ती चांगली आहे आतां तू उगाचच काळजी करतोस, जा खेळ जा.. ”" त्यावेळी समजूत पटली म्हणून गोविंदा खेळायला निघून गेला, ढक्ष्मीच्या एकंदर जीवनाविषयी नानासाहबांना नेहर्माीच काळजी बाटे; पण त्यामध्ये प्रत्यक्ष असा त्यांचा कांहींच संबंध येत नसल्याने त्याबाबत ते 'तिला फारसं बोळून दाखवीत नसत. पण आतां मात्र त्यांनीं मनांतळा संकोच दूर करून लद्षमीला म्हटलं, “ स्वतःसाठी नसेळ पण मुळासाठी तरी जास्त दिबस जगायला इचं ना ? पारोस्थतीचं चक्र माणसाभावर्ती नेहर्मींच फिरतं ! म्हणून असं हातपाय गाळून कसं चालेल १... . कुणी सांगावं कदाचित्‌ यापुढच तुमचं आयुष्य अपेक्षेपेक्षांद्दि.-सुखांत जाईल ! | मनाढा.थोडा बांध घालायला शिका... .भाणि आम्ही. सगळी जणं चुम्हाला जे एवढं सांगतोय ते. उगाचच -! गेलेल्या मुलासाठी एबढा जीव. पांखडून. . .आहे त्यांच्यासाठी तुमं कांहींच. कां कतेब्य नाही: तो तुमऱबा नि मग हीं मुलं कुणाचा £ ... ”" लदषमीला हं पटत होतं, कळत.'होतं, पण अजून बळत मात्र नव्हतं. त्यामुळं तिच्यांत निदान शारीरेक ताकद तरी आंणांबी, म्हणून नाना- साहेबांनी तिळा कंलशियमची ब लिव्हर एक्सट्रक्ट्चीं इंजक्हानं द्यायचा निथ्वय केला, ल्ष्मीला त्यांनी जेव्हां तसं बोलून दाखबलं तेव्हां तिनं अ. ८ - ---- -..>->*«-- «> ८ - « आह ही नचा ऱ्न्ट & द. ३ ८ >» हशा २ “२५२५-२०-२० > स्ट) "८ अकर सा. ए व ण _» ५५% ७८ “९ &५ /" ८४५४५४५" टी 79०९ “२८४५५६५५५४ - / “7-० // अ “४४ शा »४५./”>“../“-६ />०.:/./-/* >. ५/" “.५-/॥>-/-/* “ही नक्रार दिला ! पण नानासाहेबांनी तिच मुळीच ऐकलं नाही. त्यामुळं ती नाइळाजानं तयार माढा. नानासाहेबांच्या बंगल्यांत मनाळा थोडा विरंगुळा म्हणून लक्ष्मी अलिकडे चारआ5ठ दिवसासाठी आली होती. त्यामुळं एक दिवस संध्याकाळीं निमलाबाईनीं लक्ष्मीला पलंगाबर निजवलं आणि नानासाहेबांना हांक मारीत म्हटल, “' पेदंट तयार आहे इं ! ? हातांत सिरींज घेऊन नानासाहेब आले. त्यांना बघून लदमी बरीच गोंधळली. खरं म्हणजे तिला मनापासून इंजक्शन नको होतं. पण तसं बोळून दाखबणं शक्‍य नसल्याने ती जागच्या जागाच चळबळूं लागली. पण निमेलावाईनीं लद्ष्मीचा हात घट्ट दाबून घरला,..उजन्या हाताची मूळ तिला घट्ट दाबून घरायला सांगत नानासाहेबांनी तिचा तो दात आपल्यासमोर घरला आगि खालीं बांकून पायाच्या पंजाबर नीट बसत, त्यांनीं लदमीच्या दातांत कोपराच्या बुरच्या भागावर सिरींजची सुई खुपसली... लदवमीच्या मनांत इजारा बिचारांची खळबळ उडाली होती... आणि तिला लबकर जरी करून आईच्या काळजीनं काळवंडून रोळेला गोबगिदाचा चेइरा इंसरा करण्याची घडपड नानासाहेबांच्या मनांत मव्वालली होता... इंजक्दान देतेबेळीं सेळ केळेळो ळदमीची मूड नानासाहेबांच्या छातीशी चिकटून होती. त्यामुळं नानासाहेबांच्या मनांत तिच्या बिषर्याीच्या आपुल- कीने चालळेळी खळबळ तिच्या हाताला स्पष्ट जाणबत होती...आणि नानासाहेब जेन्दह्या “आतां हात अगदीं ढिला ठेवा इं!! असं तिला म्हणाळे, तेन्ह्यां त्याची तिला आणखीनच जाणीब झाली. ..त्यामुळं ढदमीने चमकून नानासाहेबांकडे पाहिलं, तो. त्यावेळी नानासाहेब मोग्या बारकाईनं सिर्रीजकडे पदात असलेळे तिळा दिसले. कोवळे किरण १९% *७./०.७%/०/९५.७९००७९- ९४/५९/४९५५” >“, नुकतीच पावसाची एक मोठी सर येऊन गेली होती. इबेंत गारबा सुटल्यामुळे सहाजिकच प्रसन बातावरण निर्माण झालं होतं. मिजलेल्या मातीचा गोड सुबास सगळीकडे दरबळला होता. घराबरच्या पन्ह्वाळींतून पाणी ठिबकत होतं. झाडांच्या पानांफुलांबरचे पाबसाचे थब घसरगुंडीचा खेळ खेळत घळकन्‌ खा्ळी ओघळत होते. नुकतंच स्नान घडल्यामुळं फुलझाडांबरचीं फुलं मावळल्या सतूयांच्या किरणांचा स्पर्ष होतांच मनापासून इंवून आपला सुगंध पसरू पहात होती. . .आणि त्या प्रसन्न बातावरणांत फिरायला जाण्यासार्डी म्हणून ढहानमोर्डी माणसं घराबाहेर पडायळा उत्सुक होऊन बाहेर डोकावून पहात होती. इंद्रघनुष्याची मजा पहात बरींच मुलं खळायला निघाली होतीं. त्या मुलां शेजारूनच फिरायला निघालेल्या बाबूराबांना त्यांपैकी एका मुलानं थांबवून विचारलं, “ तुमचा गोविंदा कर्धी येणार १. . .आणि सखू पण त्याच्याबरोबरच येणार होय १ ?” ह्रीं मुळं पतंग उडबायला निघाली होती. त्यांच्या हातांतील पतंग आणि त्यासार्डी लागणारी भळी मोडी गुंडाळळेली दोरी पद्दात असतांना बाबूराव म्हणाळे, “ पतंग उडबायला निघालांत ! ? . “ हो. पण गोबिंदा. ..” ११६ त अजितां ५४/९०/०४०५ -/ ५१५” >/>€>€०/-/४४/-/४/*”०-/४%/” “४८/०१/०००४... ९.१0, ७० कळ कल कार ०“«५ “> « > ५>€८/*/०८€%/.०/५*-”-८>€>९०८/*/ ०५४५५४४५४५ ०९/४५/४€५€-४/४€* ५ तो होय £ आहे आपल्या आजोळी. :: पुण येणार कर्धीं ? आणि त्याची छाळा ?१...मास्तर देखील विचारीत होते तो कधीं येणार म्हणून £ त्याचं नांव काढळंत होय आमच्या शाळेतून ? ' खरं म्हणजे बाबूराबांना गोविंदा निश्चितपणे कुडं आहे, याची गेल्या दोन तीन बर्षात मुळींच कल्पना नव्हती. तो आजोळीं नाहीं ह समजल्यापासून त्यांनीं आपणहून त्याचा पत्ता शोधायचाहि प्रयत्न केला नव्हता, घरांतून पळून गेळेळी बायको त्यांना आतां मुळींच नको होती ! ,..आपल्या घरांतून लक्ष्मी गेली; पण ती कुठं गेळी असेळ, काय करीत असेल, मुलांचं कसं होत असेल, याची चोकशी करण्याच्या भानगडीत बाबूराब पडळे नव्हते !...मधून मधून त्यांना त्या स्बोची आठवण येत होती. पण तिकडे दुळक्ष करून ते सुंदरीच्या नादांत असतांना चुकून उरलेळी एकरभर जमीन विकून आतां मनाला येईल तसं वागायला ते लागलेले होत. ..पण आतां तेहि पेसे संपल्यामुळं कांहीतरी उद्योग करून मिळविल्याशिवाय दुसरीकडून पेसे मिळण्याचा मार्ग त्यांना दिसत नव्हता !...नाइळाज म्हणून ते आतां आपल्या मित्राच्या एका दुकानांत मनेजरचे काम करीत होते. ..त्यामुळे मिळणाऱ्या पेश्ांतून'च एक खोली घेऊन त्यांनीं एकय्याचाच नबा संसार थाटला होता... रोज संध्याकाळीं त्यांचा फिरायला जायचा क्रम अगर्दी ठरलेला असायचा, त्याप्रमाणं आज ते घराबाहेर पडतांच गोविंदाबरोबरच्या मुलांनी त्याची चोकशी केली तेव्हां ते थोडेसे अस्वथ झाळे. खरं म्हणज्ञे त्यांचीं मुलं त्यांना आवडत होतीं; पण त्यांच्याशी पाहिजे तितक्‍या प्रेमळपणानं ते अठिकडे बाणू शक्कळे नव्हते. ..त्यामुळं त्यांना आपल्या आबांपेक्षां आईच अधिक पभ्रिय होऊन बसळी होती !. . ,.आणि बाबूराबांच्या मारह्वाणीमुळ ल्क्ष्मीबर.राजाचे वेळीं जो भयंकर प्रसंग ओढबळा होता तो पाहिल्यापासून गोविंदाचं आणि सखूचं आपल्या बडिलांविषर्यी बाईट मत होऊन बसलं होतं !...बाप स्हणजे कोणीतरी भयेकर .प्राणी झाहे भशीच त्यांची समजूत झालेली असाबी !... कोवळे किरण ११७ ४४४१४० ४४१७१०४१४१ ०€, “०९१०१०९ »* ./*-“*.*»९.९४*०/४१ १५-५७ .“१०/९५०/१७०/७७१७/” ७७%, “४५१४४४* “१४/४४/४४१७ ४४१०//४/ ४ ४” “७४ ७७८७०७ ७ &७, कक बाबूरावांच्या मित्रांनी त्यांना लक्ष्मीची आणि मुलांची चोकशी करावयाला अनेकदां सांगितळं होतं, पण बाबूरावच त्या बाबतीत पूर्ण बेफिकीर असल्यामुळं त्यांचा नाइलाज झाळा होता...तथापि आज मुळांनीं जेव्हां गोविंदाची चोकशी केली तेव्हां मात्र बाबूराबांना आपल्या मुळांचा विरद्द तीव्रतेनं जाणवला. कारण त्याच मुलांबरोबर त्यांचा गोबिंदाहि कितीतरी बेळां पतंग उडवायला गेल्याचं त्यांनीं स्वतः पाहिलेलं होतं. त्यावर आजच पहिल्यांदां त्या मुळांची भेट होऊन त्यांनीं जेव्हां गोविदाबद्दल त्यांना विचारलं, तेव्हां बाबूराव त्या विचारणाऱ्या. मुळाजबळ जाऊन त्याची पाठ थोपटीत म्हणाले, '“ आतां ळबकरच येईल इं गोबिंदा आजोळाहून. तो आला म्हणजे मग तुम्ह्ांहा कळवीन.” गोबिंदा येणार असल्याचं ऐकून मुलांची उत्सुकता आणखीनच बाढली. त्या मुलानं बाबूराबांना पुन्हां विचारलं, “ ता तिकडच्या शाळेंत जातो ? | : हो, आतां चांगला अभ्यास करता इं तो ! आतां आमचा राजा पण शाळेत जायला ढागेळ आणि सखू...हो ती पण शाळेंत जाते. ?? “ असं का ? मग त्यांचा पत्ता काय हो ? ”? “६ चत्ता १, ..पत्ता कद्याला ! थोडंसं अडखळत आणि गंभीर होऊन बाबूराव असं म्हणाले, तेव्हां तो मुलगा म्हणाला, “ मी त्याला पत्र लिहिणार आहे. आतां आमच्या शाळेचं मोठड्ठं गॅदरिंग होणार आहे ! साने गुरुजी येणार आहेत अध्यक्ष म्हणून !...त्याबेळीं तो इथं असायला हवाच. ..मग...काय बरं त्याचा पत्ता £ ”? 6 उद्यां सांगता इं! चालेल ! ” £ हो, पण नक्की बरं का ? आणि....पण कुठं सांगणार ? तुमच्या घरीं येऊ मी £ “: नको नको. इथंच, उद्यां ह्या बेळीं ! फिरायला जातांना... ६६ अच्छा, ११ ११८ अजिता बाबूराबर्नी मुलांना थाप दिली, पण त्यांना ती खरी बाटल्यामुळं तीं इंसत खळत निघून गेलीं, . .बाबूराब त्या मुलांच्या पाढमोऱ्या आकृतीकडे कितीतरी बेळ पहात उभे होते... बऱ्याच वेळाने बाबूराव नेद्दर्मांच्या रस्त्यानं फिरायला निघाले, त्यावेळी देतावरून येणारी एक दोेतकरीण दुसऱ्या शेतकरणीळा सांगतांना त्यांनी ऐकलं, ती बाई म्हणत होती “' वर त्वांड करून चाळलाय बग कसा मेळा ! सोन्यासारकी बायकू आन्‌ पोरं देशोधर्डाला लावली, आन्‌ ह्यो बसलाय त्या भिंगरीभंवतीं गमजा करीत |[...काय करायचा ग असला न्हवरा ! नुसता मेला कुकबाचा घनी !... आज न्हाई उद्यां देव बधून घेतल्यात्रिगार र्‍्हायाचा न्हाई त्येच !...बिचारी देवावानी हुती बग...” 'वालतां चालतां ह कानावर आलंतेव्हां बाबूराबनीं झटकन्‌ मान बळवून त्या बायकांकडे पाहिलं, पण तोपर्यंत त्या दहा बारा पावलं पुर्ढ निघून गेल्या होत्या !...कपाळावर आठ्या चढबीत बाबूराब पुढं निघाले, त्यांनी आपल्या मनाला प्रश्न कला, “' असं कां म्हणाली ती बाइ १ आणि त मलाच उद्द्रून तर नसेल !. . .? बाबूराबांच्या आंतल्या मनाने उत्तर दिले, “' होय. तुलाच उद्देधून होतं ते. ढक्ष्मीर्शी वागण्यांत तुझा जो अतिरेक झाळा, त्यामुळं चिडून निघालेले ते बोळ आहेत...निदान आतां तरी बिचार कर... ?”' पण त्यांचं दुसरे मन लगेच म्हणाळं, “ मग तिनं कां जावं घर सोडून १... मी तिला जा म्हणालो द्वोर्तो ! ” स्वतःच्या मनाशी हितगुज करीत करीत बाबूराव जेव्हां शिवाजी पार्कबर येऊन पोर्हदचल, तेव्हां एका प्रशस्त बाकाबर बसत त्यांनीं आपल्या भनाशीं निर्णय घेतला, “ बस्स ! निदान मुळांना तरी आतां घरा आणायचंच.. .'' त्यांबळीं ते आपल्या मुलांचे खेळ, त्यांची एकमेकार्ली होणारी गोड कुजबूज, त्यांचं आपल्या आईंबरचं प्रेम आणि त्यांना सांभाळण्यासारडी लदमीनं घेतलळी शपथ बगोर सर्ब आढर्बात, सुक्त मनानं कोबळे किरण ११९ >“ “५, >“ “ “> “€<-“>* >“ "७.०४. “८५ - ---४/४५४%एन्क बसले होते. . .त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं घर त्यांना दिसत होतं... तितकक्‍्यांत कुणीतरी शाळे घाढळीत जबळून जात असल्याची चाहूल ढागल्यामुळं बाबूराबर्नी कुतूहळानं समार पाहिलं. एका गुबगुबीत कुत्र्याला लाडीगोडीनं खेळवीत पांढराशुभ्र पोश्याख केळेढी सदरींच तिथून शीळ घालीत निघाली होती ! पण तिनं बाबूरावांना पाहिलं नसल्यामुळं ती तर्शांच पुढे गेळी तेव्हां बाबूराबनींच एकदम पुढे दोऊन तिला म्हटलं, :'एवढ्यांत ओळख विसरली अं ! सुंदरीनं कांहींद्या बेफिकीरीच बाबूरावांकड पदांत म्हटलं, '“ कोण तुम्ही £ हा प्रभ ऐकून बावूराबांचे आइस्क्रीम व्हायची बेळ आढी...आपळी सारी संपत्ति आपण हिच्यापायी घालबिली आणि आतां तिनं आपणाला नुसती ओळख देखील देऊं नये, याचा अपमान वाटून ते मोठ्यानं दम भराबा तसे म्हणाले, “' मी कोण काय ! शुद्धीबर आहेस कां? ? कुत्र्याला बांधलेली दोरी खचून धरीत सुंदरी म्हणाली, “ कोण मी होय ! असं असं ! आहे कीं, चांगली शुद्धीबर आहे. का हदो!... माझ्या शुद्धीशी तुमचा काय संबंध ? ” ५ महूणजे १...आज कांडी घेतलीस की..." ६ दट अप्‌ | १9 ६ सुंद्र ! कुणाला म्हणतेस तूं ६ ६ तुम्हांला ! कां ! भीतेय कीं काय ! आणि मी म्हणजे कांही तुम्ही नब्ह़् असं प्यायला व्हिस्कीचा प्याला तोंडाळा ढाबाबा तशी नक्कळ करीत सुंदरी जेन्हां असं म्हणाली तेव्हां बाबूराबांच्या मनाचा तोढळ सुटला, सुंद्रींच्या थोबाडांत द्यायसाठीं जोराने हात उगारीत ते जाग्याबरून उठलेले पद्ातांच बेगानं सुंदरी मार्गे झाळी आणि ओरडली, “' खबरदार ! मी काय तुमची बायको नब्हे असा हात उगारायला...ही घे ! बायकोचे दागिन बिकून माझ्या इ!तांत घातळेली तुझी ती अंगडढी !... ” आणि हातांतढी १२० अजिता ७४१५१०४ ७6 “१-७ अंगठी बाबूराबांच्या अंगाबर फेकून ती जेव्हां पुढं निघाली तेव्हां बाबूराक मोठ्यानं म्हणाले, “' बराय. ..बघून घेईन. . .!? सुंदरी वश्येची मुलगी होती. तिने स्वत:देखीलळ पोटासाठी आपलं शील विकलं होतं. पण कशी झाली तरी ती एक स्त्री होती, तिळा स्वतःच्या 'मावना होत्या, स्वतंत्र रीतीनं बिचार करणारं मन होतं... आपल्या अश्या बागण्यानं आपण इतरांच्या संसाराचे बाटोळ करतो, अशी जेव्हां ल्ह्मीची हकीकत कळल्यावर तिनी खात्री पटली, तेव्हां ती कमालीची ओझाळूना गेली, आपल्यामुळं ल्व्मीछा घर सोडावं लागलं ही कल्पना तिच्या काळजाला छेंदून गेली... आजवर तिनं “असं हात? म्हणून ऐकलं होतं. पण त्यावेळीं प्रत्यक्ष त्या गोष्टींचा तिच्याशी संबंध येत नसल्यामुळे ती. बेफिकीर होती. पैसा मिळाला कीं बस्स ! मग कांहीं कां होइना असा तिचा सरळ मार्ग चाळू होता... पण प्रत्यक्ष लक्ष्मीनंच जेव्हां एक चार ओळींचं पत्न पाठवून “ ते कुठं कां असेनात पण सुखी असूं देत” असं सुंदरीच्या एका मेत्रिणीजबळच कळबिलं होतं, ते ऐकल्यापासून सुंदरीच्या मनांतील माणुसकी जागी झाली होती...तिलळा आपल्या वागण्याचा ह्यावेळी पस्तावा झाला होता...आणि त्यासाठीच तिनं अलिकडे बाबूराबांना आपल्या घरा'चा दरवाजा बंद केला होता; आणि आज त्यांची उरली सुरली खूण म्हणून असलेली अंगठो त्यांच्या अंगावर फेकली होती... सुंदरी निघून गेळी, तिनं बाबूराबांनी दिळेळी धमकी ऐकली न शऐेकल्यासारखीच केली, तेव्हां बाबूराव स्वतःवरच चिडले. . .बर्‍्याच बेळानं त्यांनीं ती अंगठी उचळली आणि पाहिली तो. त्यांचाच पाय तिच्याबर जोरानं पडल्यामुळें तिच्यांतळा खडा निघून पडळा होता ! भावल्यांच्या ढिगाऱ्यांत बतून लढइमी भावल्यांच्या भुबया कोरीत होती. समोर समई तेबत होती, शेज्ञारी बसून सखू कांहीं तरी वाचीत होती, कुणी कुणाशी बोलत नव्हतं. कोवळे किरण १२१ अधा एक तास असाच मोनावर्स्थेत गेल्यावर घाईघाईनं नानासाहेब लदमीकडे येऊन म्हणाले, 'ताई5 पेढे काढा ! ?” लढ्ष्मीनं चमकून बर मान केली आणि मोठ्या आश्चर्यांनं नानासाहेबांना विचारलं, “ म्हणजे £ ? बरोबर आणलेला पेढ्यांचा पुडा सोडून त्यांतळा एक पेढा सखूच्या हातावर ठेवीत नानासाहेबांनी सांगितलं, 'बक्‍तृत्वाच्या चढाओंढींत आंतर विद्यालयीन सामन्यांत गोविंदाला पाहिल बक्षीस मिळालं, ही बघा आत्तांच तार आली राजेंद्राची...गोंबिंदाला अर्डाचरशीं रुपायांचं पाहिलं बक्षीस मिळालं !... ? नानासाहेब ही आनंदाची बातमी सांगीत होते. लक्ष्मी कान टबकारून ऐकत होती. सखू मोठ्य़ा कुतूइलानं नानासाहेबांच्या तोंडाकडे पहात होती, दोघींच्याहि तोंडावर अचानक निर्माण झालेला आनंद नानासाहेबांना दिसत होता...आनंदातिरेकाने लक्ष्मी गोंधळून गेली. तिन्वा त्या बातमीबर चटकन्‌ विश्वास बसेना, त्यामुळं ती मंदत्मित करून म्हणाली, “ खरच ! ” £ ही बघा तारच खोटं वाटत असलं तर १ ?” असं म्हणून नानासाइईबांनीं तारेचा लिफाफा लद्मीसमोर टाकला. ..सखूनं गडबडीनं ती तार वाचली आणि ल्ष्मीला म्हटलं, “ अग आई खरंच ! अय्या ! किती छान झालं नाही हो नानासाहेब ? ” “६ कार भाग्यवान अहांत तुम्ही ताई. ” गोविंदावबिषयांच्या कोतुकामुळ नानासाहेबांनी उच्चारलेलं हें बाक्य ऐकतांच लक्ष्मी म्हणाली, * ह्याचं सारं श्रेय तुम्हांलाच, ऐनवेळी तुम्ही भेटलांत॑ म्हणून त्याला कांहींतरी मार्ग दिसला...” ल्दर्मीच्या डोळ्यांतून आनंदाश्र घळाळू लागले...गोविंदाच्या कतबगारीमुळे तिचं हृदय आनंदातिदयानं उचंबळून आलं. . .एकाद्या मोठ्या सर्भेतल्या ब्यासपीठावर आपल्या तेजस्वी वक्तृत्वानं समोरच्या श्रोत्यांची मनं जिंकणारा गोविंद तिनं कल्पनेनं आपल्या मनासमोर उभा. कला... १२२ अजिता तेवढ्यांत निमेलाबाई आणणि माधुरी तिथे येत नानासाहेबांना म्हणाल्या, “ सदानंद म्हणाढा तें खरं कां! ? ५ काय म्हणाला £ ? “ की गोबिंदालळा बक्षिस मिळाल्याची तार आलीय म्हणून. . .!? ५ होय, हवी बघ तारच.” असं म्हणत नानासाहेबांनी निमलाबाइईच्या हातावर तार ठेवली. ती बघून सखूकडे जाऊन तिळा बिळगत माधुरी म्हणाढी, “ आतां पेढे हवेत ग5 |! ?” त्यावर “ एबढंच £ ” असं म्हणून सखून माधुरीच्या हातावर पेढा ठेबलाहि, तजी निमेळाबाई म्हणाल्या, “ बाकी तुम्ही कांद्दी हणा. गोर्बिदा अगदी योग्य आहे ते बक्षिस मिळबायला. ..परबांच्या सुटींत आला तेव्हां मला त्याने किती छान भाषण करून दाखविलं होतं म्हणतां.! अगदी थेट प्रो, फडक्यांच्यासारखं । ,«.आणि त्यासाठीच त्यांच्या मास्तरांनी पण त्याला आपलं पेन दिलं होतं नाही हो!” “ हो हो. म्हणजे आतां तो मोठ्ठा वक्ता हाणार होता यांत शका नाही. ” नानासाहेबांनी गोविंदाबद्दळ केलेलं हं भाकीत ऐकतांच समाधानाची "एक गोड चमक ल्दमीच्या अंगांतून निघून गेळी, अश्या आनंदाच्या प्रसंगीं आलेल्या मंडळींचं तोंड गोड करावं म्हणून चुलीकडे जात ती म्हणाली, “ थांबा हं, आलेंच मी!” पाटीळमळ्याला आल्यापातून लक्ष्मीचा कधीहि न दिसळेला आजचा उत्साह बघून निमेलाबाई म्हणाल्या, “ बाकी आज ना उद्या आईचे 'पांग फेडल्याशिवाय रहायचा नाहीं दो गोबिंदा ! बिचारीचा सारा जीब ह्या मुलांबर...आज पाहिलांत ना त्यांचा हा आनंद |! ” त्यानंतर नानासाहेब कांद्दी बाोळणार तोच गोविंदाला अभिनंदनाची -तार करून घांबत घांबत तिथं आलेला सदानंद दारांतूनच ओरडून लह्ष्मीळा म्हणाळा, “ ताई, मी पण आळोीय हो ! एक कप जादा टांका, ७ ७७ कल्पना १५ £ ताई, आज मी केलासाला जाऊन आला ! अश्शी मजा पाहिली तिथं !...छे, फारच मजा आली बुवा. ..?? घादघाइंनं येऊन पाण्याचा प्याला तोंडाशी नेत सदानंदानं केलेलं हँ निवेदन ऐकून लक्ष्मीने आश्वर्यांनं म्हटलं, “ केलासाला ? म्हणजे £ £ अहो, म्हणजे मी केळासाला एकटा नव्हर्ता कांही गेलों ! मला एका नव्या पेशंटनं नेळं तिथं एका मिनिटांत ! ५ अगबाई ! हा कुठला आला नबा पेशंट आणखी ? ? “ आलाय काल सकाळीच, आणि आज सकाळीं आमचा हा प्रबास झाला |! “ म्हणजञ तो मरत असतांना !... “ळु छे ! तसला केलास नन्हे ! अगदीं खरा, जिबंतपणीं पाहिठेला!” “ गोष्टीतडा कीं काय ! “ नाही हो. !' ६£ मग १ 9) “ त्याचं असं झालंय की, एक चांगळी जाडजूड अक्यी बाई काळ आली नानासाहेबांकडे दवाखान्यांत, तिळा खरं म्हणजे कांडी होत नार्ही. बण तिळा आापणाळा कांहींतरी होतंय असं बाटतंय !. . . माहे चांगली १२४ अजिताँ श्रीमंताची बाई. नको म्हटलं तर चार दिवस ददवाखान्यांत काढणारच म्हणतेय ! तेव्हां काळ तिळा तिची इच्छा म्हणून, दाखळ करून घेतली... ” ५६ बरं मग पुढं ?!'? लद्दमीची उत्सुकता बाढली. तें ओळखून सदानंद म्हणाला, “' तेव्हां आज सकाळीं तिनं मला सहज गप्पा मारायला बोलावलं, मळा बाटलं तिळा एखादा ब्लाउज शिवून हवा असेळ ! कारण कालच ती तसं म्हणाली होती. म्हणून मी “ मला वेळ नाही! असं सांगायचा बेत करून गेलॉ...हो, नसती पिडा कशाला घ्या गळ्यांत ! अहो, तिला ब्लाउज शिवायचा म्हणज्ञे निदान तीन साडे तीन बार. कापड, . ५ पुरे हो तुमचं ! इतळं करू नये हं एखाद्याचं ? ” हंसतां इंसतां तोंडाला पदर लावून लक्षमीनं मध्येच असं म्हटलं, तेव्हां मोठ्यानं हंसून सदानेद म्हणाला, “ आहेच ते प्रकरण तसं...पण तिनं तो प्रभ कांहीं काढला नाही, त्यामुळं मी चारदोन मिनिटांतच “ मला काम आहे! असं सांगून निघालो, तों ती म्हणाली थांबा,..आणि मी थांबायचा अवकाश मात्र ! तिनं सांगायला सुरवात केली, ' बरं का, मी सगळ्या यात्रा केल्यात हो तीर्थांच्या ! अगर्दी केलास पर्बताबर देखील जाऊन आलेय !... '? मी थक्क झाला ते ऐकून !...थोड्या बेळानं ती पुन्हां म्हणाली, ' त्यावेळीं असं बफ पडलं होतं म्हणतां तिथि! छे छे ! विचारू नका ! तरी पण आम्ही, म्हणजे मी व माझ्या बरोबरीची मंडळी, अगदीं बेधडक निघाळा...कांहीं अंतर तोडून गेल्याबर मी थोडीशी घसरलें...' हें ऐकतांच बर्फावर घसरत जाऊन खेळण्याचा खेळ आठ- बल्यामुळे मी तिला विचारलं, 'लागलं का हो मग ? ' तेव्हां ती इंसून म्हणाली, ' छे ! देवांचे राज्य आहे ते ! लागेल कसं तिथं १,,.तर काय गंमत झाळी बघा, तिथं एक साधु पुरुष आला, त्याने एक काळा मणी माझ्या. हातांत बांधायळा दिळा आणि सांगितलं की, हा हातांत अस- ल्याबर मग तुम्हांला कराची म्हणून करशाची भीति नाही !...आणि “कल्पना १२५ काय त्याचा चमत्कार बघा, देकराच्या दशनाळा जातांना बार्टत सारे सापच साप !...अगदीं काळे कुळकुळांत... “६ अगबाई, खरं ? ?? विश्वास न बसून ल्क्ष्मीनं ही शंका प्रदाशीत केळी, त्यामुळं तिथं येण्यापूर्वी कमालीचं हंतू आल्यानं थोडासा दमलेला सदानंद म्हणाला, “£ तर हो ! आणि मग त्या सगळ्या लहान मोठ्या सापांनी ही बाई निघाली तशी भराभर बाजूला सरून वाट करून दिली...आणि शंकराच्या त्या भन्य, दिव्य मूर्तींचं तिला जेव्हां दर्शन झालं, तेव्हां पार्बेतीनं म्हणे तिळा आशीबाद दिला कीं, हिळा चांगले चारपांच मुलगे होतील !... त्यामुळं मोठ्या आनंदानं जेव्हां ती परत निघाली, तेव्हां रस्त्यावरचे साप कांहीं केल्या बाजूला होईनात ! थंडी तर मी म्हणत होती ! अगदीं त्या तिथल्या बर्फानं गोठून जाण्याएबढी |... मग त्या मण्याचा प्रभाव म्हणून म्हणा किंबा हिनं त्याबळीं माझी सारी इस्टेट देवादिकांच्या कार्याला वाहीन अशी प्रतिज्ञा केली म्हणून म्हणा, ते स!प तिथुन बाजूळा झाले म्हणे. ..आणि मग मात्र बराबर आलेल्या माणसांची पर्वा न करतां तिथून उडी मारून खालच्या प्रदेशांत निघालेल्या गंगेच्या प्रवादह्दांत हिनं उडी घेतली !... आणि मग बाकीन्ीं तीथे करीत ती म्हणे आपल्या घरीं साताऱ्यास आली...पण अजनसुद्धां केलासाबरची ती देवाची तेजस्वी मूर्ति तिला आशीर्बाद देते म्हणे !... आहे कीं नाहीं गंमत बोला ? “ बाई बाईं, एकेक ऐकाबं तें नवलच आहे इं !...आणि सदानंद, तुमचा विश्वास बसतो अशा गोष्टींवर १...अह्ोो, नुसता कल्पनेचा खेळ 'आहे हा |! सदानंदाळा ह्या कल्पनेचं हंस येत होतं. लष्मीचीहि इंसून इंसून पुरेबाट झाली ' होती. अखेरीस कसंबसं इंसू आवबरीत सदानंद म्हणाला, * आतां मात्र खरंच कमाल बाटते इं त्या बाईची ! ' $£ क्वांः ह्दो १ ?? “६ अहो, ती आतां. पुन्हां जाणार आहे ठदणे ? !? १२६ | अजिता 11 कुठं १ 8.4 कत ४ छेलासाठा! ” कधीहि न अनुभवलेल्या धरणीकंपाचा धका अचानक बसावा आणि त्यामुळं गांबंच्या गाबं त्यांत गडप व्हावीत किंबा उम्र स्वरूप धारण केळेल्या ज्वालामुखीच्या आसपासचा मुलूख बेचिराख होऊन नेस्तनाबूद वहावा तशी भयंकर पारोस्थति सगळीकडे एकाएकी निमाण झाली !... ज्याच्या त्याच्या घरीं, दारी, रस्तोरस्ती, जिथं म्हणून मनुष्यवस्ती असेळ तिथं तिथं तोच विषय आणि तीच चर्चा !... त्यावेळीं युरोपांतीळ बातावरण तंग होत चाललं होतं. म्युनिच कराराळा झुगारा देऊन हिटलरनं झेकोस्ठाव्हाकिया गट्ट करून टाकळा दोता !...हिटळरचं हं कृत्य राजकीय ब कायदेशीर दृष्ट्या योग्य नसल्याचं इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यांनीं जाद्दीर केलं होतं...त्यामुळं युद्धाचे ढग जमू लागल्याची चिन्हं दिसू लागली होती...आणि त्यानंतर चार सहा महिन्यांनी रशिया आणि जमनी यांच्यांत जो नवा करार झाळा होता, त्यामुळं साऱ्या युरोपमर खळबळ उडून गेली होती. त्या करारास्बर्य जमंनी युद्धांत पडल्यास रशियानं इतरांना मदत करावसय्राची नाहीं व जेमनीळा लागेळ तो माल ब अन्नपुरबठा करावयाचा. त्या मोबदल्या- दाखल जमॅनीनं राशियाला यंत्र सामुग्री पुरवायची अर्शी महत्त्वाची कलमं त्या < करारांत होतीं !...एकीकडे रश्षियाची इंग्लंड ब फ्रान्स यांच्याशी बोलणी र्‍चचाललीं असतां जमंनीशी गुतपणें दुसरा करार करावा याबद्दल रशियाला दोष दिडा जात*होता...हविटलरी डाबपेचांचा तो एक विजय होता खरा! पण त्यामुळं द्वदी जमन रशियन कराराची बातमी ऐकल्याबरोबर एखादा बाँब पडल्याप्रमाणं सगळीकडे घांदळ, गडबड उडाली होती. ..त्याचवेळी इंग्लंडच्या पार्लमेंटची बेठक होऊन मंत्रिमंडळाला युद्धप्रसर्गी बाटेल त करण्याची परबानगी मिळाली होती !. . .चैबरलेननं इंग्लंडनं पोलंडला दिढेलं बचन कायम असल्याचं जाहीर केळं आणि त्याप्रमाणं इग्छ्ड ब कल्पना १२७ पोलंड यांनीं एकभेकांना मदत कराबयाची व युद्ध झाल्यास किंबा इतर वेळींहि इतर कोणत्याहि राष्ट्रांशी कसलाहि करार एकमेकांच्या विचाराशिवाय कराबयाचा नाहीं असा त्यांचा आपापसांत करार झाळा,, ...रशियन जर्मन कराराला हॅ प्रच्युततर मिळालं !...सगळीकडे युद्धाची तयारी म्हणून कडेकोट बंदोबस्त करण्यांत आढा !...आणि अखेरीस सप्टेंबरच्या १९३९ च्या एक तारखेस दुसऱ्या जागतिक युद्धाचं रणशिंग फुंकलं रोल... परदेशाच्या बातावरणांत घडाडू लागलेल्या तोफांचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्याबर जाऊन आदळला !...जिकडे तिकडे हीच चर्चा सुरू झाली... दुसर महायुद्ध सुरू झालं !.. / हिंदुस्थानर्शी ह्या युद्धाचा प्रत्यक्ष सबंध नव्हता खरा, पण शत्रूचा इला होऊन बॉबचा वबर्षांब आत्तां ह्या क्षणाढा होईल कीं दुसऱ्या क्षणाला ह्या परिस्थितीला तोंड द्याबं लागेल, अशी चमत्कारिक पारेस्थिति गांबोगांबी निमाण झाली ! विशेषतः शाहरांतल्या लोकांमधून फारच घबराट निमाण झाला. ..त्यामुळं शहरांतील लोकांच्या आप्तेष्टांकडून युद्धाची बातमी समजतांच चटकन्‌ निघून येण्याबद्दळ घरोघरी पत्रांचा ढीग पडूं लागढा ! दारोदार आपल सामान खेडोपाडी पाठढबिण्यासाठी बह्वानांची रीघ सुरू झाली, ..नोकरीची, पेशाआडक्याची करशाची. पर्वा न करतां इजारो लोक शहर सोडून जायचा बिचार क लागले.. रेल्वे स्टेशनबर माणसांचा तोबा झडू लागला ! .. .नभोबाणीच्या बातम्या आणि दररोजची वर्तमानपत्रं इजारो. लोक ऐकूं लागले. . .कुणाला घड जेबायला सुचेना कीं बोलायला सुचेना, असं घांदली --गडबडीचे आणि निष्कारण घबराटीचे बाताबरण दाही दिद्यांना पसरलं गेल... ळदमीला जेव्हां हें सारं समजले तेव्हां तिने घाईघाईनं पोस्टांत जाऊन पुण्याला शिकत असलेल्या गोबिंदाळा ताबडतोब परत येण्याबिषयीं तार दिली ! ... नानासाद्वेव्रांना जेव्हां लक्ष्मीने तार दिल्याचं समजलं, तेव्हां ते श्स्ट अजिता तिच्याकडे येत बरोबर आलेल्या सदानंदला म्हणाले, “सदानंद त्या पेदटच्या दोजारीं आणखी एका ह्या पेशंटची सोय करायला हवी बरं का आजच्या आज ! ” त्यावर उगाचच गोविंदाच्या काळजीत गुरफटून गेळेळी लक्ष्मी म्हणाली, “ तुम्हांला नाहीं कळायचं त्यांतलं !,..माझा गोविंदा मला केव्हां भेटेळ असं झाल्य. '? “: हच ते ! मी म्हणताय तं इंच ! अहो, युद्ध सुरू झालंय युरोपांत, तिथले लोक बघून घेतील त्याचं ! त्यांचे त युद्धाची तयारी करताहेत, प्राण पणाला लावून लढताहेत, गेलेला प्रदेश पुन्हां मिळण्यासाठी आणि आहे तो सुरक्षित राखण्यासाठी जीव गद्ाण ठेवून तजबीज करताहेत आणि तुमचा आमचा कां उगाचच गोंधळ ! ” सदानंद असं म्हणाला तेब्हां नानासाहेब लक्ष्मीला म्हणाठे, “आणि ताई, आजच्या आज पुण्यावर बॉब पडणार असल्यासारख्या तुम्ही कां उगाचच घाबरून गेलाय !... म्हणजे युद्ध चाळलंय तिकडे आणि घबराट मात्र झालाय इकडे ! ...खासा न्याय आहे कीं नाही! ... निदान तुमच्यासारख्यांनीं तरी असा घांदरटपणा दाखविणं बर नाही... .' युद्ध म्हणजे इतिहासांत वाचलेला तरबारींचा खणखणाट, तोफांचा गडगडाट आणि रक्ताची नदी... हीच युद्धाबद्दलची लक्ष्मीची समजूत होती ! तिनं मराद्यांचा इतिहास बाचळा होतां... 'महाभारतांतल्या कथा ऐकल्या होत्या. . त्यामुळं शून्य दृष्टीनं दूरवर पह्वात युद्धाची भयकर दद्यं मनासमोर रेखाटून ती म्हणाळी, “ गोविंदा ढह्दान आहे अजून नानासाहेब | '? “ आतां मात्र कमाळ केलीत |! अहो, पण युद्ध आपल्याकडे आहे कॉ काय तेव्हां एबढी काळजी ! ...तुमच्या या मसत्याः कल्पनेनं तुम्ही केलेली तार बघन तो मात्र उगावचच घावरून जाईल ! ? नानासाहेब असं म्हणाले तेव्हां कमालीचं इंतूं येऊन सदानंद म्हणाळा, ताई, बाकी केलासाच्या प्रवासासारखंच हे युद्धाच्या बातमीमुळं निर्माण झालेलं नबळं आहे नाही ? ” कोवळे किरण १२९ तेवढ्यांत निमलाबाई तिथं येत नानासाहृबांना बजावून म्हणाल्या, “ बरं का, उगाच इकडं तिकडं फार फिरू नका ! हो, एक करतां एक नद्दायचं !...तुमचा स्वभाव हा असा. हांक मारायचा अवकाश्य की निघाले खयाळ...तसाच तो राजेंद्र !...कुळ कुठं भटकत असेल देव जाणे बाई ! अहो, त्याळा नि गोबिंदाळा बोलवा तरी ! ” “ घ्या ! हें यांचं आणि तिसरंच ऐका ! ” सदानंद असं म्हणाला, तेव्हां निमेलावाई चिडून म्हणाल्या, “ ए, तुळा त्यांतळं कळायचं नाहीं ! ...हो, आईचे मन तुला कसंरे कळांबं! ?” ! आणि समजा आतां युद्ध आलंच ना, येणार नाही म्हणा पण समजा आपल्याकडे सुरू झालंच, तर मग मात्र आईचं मनबिन सारं गुंडाळून बापाचं मन मिळवायला शिकलं पाहिजे तुम्ही बायकांनी ! ... ज्याचं त्यानं रक्षण करण्याची बेळ आलीय आातां ! ...युरोपांतल्या बायका घरदार, पोरंबाळं, सारं सोडून रणांगणावर जायच्या तयारांत आहेत £ ? ५“ उहूणजे १ बायका कां लढाईला जाणार £ ” नि्मडाबाई असं आश्चर्यानं म्हणाल्या, तेव्हां नानासाहेब म्हणाले, “' त्यांत एवढं झद्वयं कसलं बाटलं तुला १ ...जाणार नव्हे त्यांनी जायलाच हइबंय ! निदान स्वतःचं तरी रक्षण करायला शिकलंच पाहिजे आतां तुम्ही... . नुसत्या कल्पनेवर जगायचे दिवस संपळे आतां...” ह ७ ७ हाळा सुटली तेव्हां माघुरी आणि सस्वू इंसत खिदळत घरीं यायढळा निघाल्या. इंग्रजी सहाबीचा अम्यास चाळू होता पण त्या अभ्यासाची जबाबदारी अजून त्यांना जाणबली नव्हती. , .पूर्वीप्रमार्णेच 'बघतां येईक परीक्षा आल्याबर ! ! या थाटांत त्या इंसत खेळत दिवस घालबीत डोत्या, अजून भातुकलीचा खळ, भावळीची सजावट, विटी दांडू,» अक्या बाळपणांच्या खेळांतच त्या दंग होत्या अ, ९ श्२० अजिता “./८/५-/०-/५-/४५४-/४८/-"- ८".//५/४/'५५/ ८४/५४/५४४५ “४४४७४४७ ७५ < 0५/४५/५४५० -५*५”'५४५५५*€४५€४/"-१५५५/ “५४४४७४ ० ८४/१४/१५५१” >“. नेर्माप्रमाणं घातलेला फुलांचा हार हातांतून काढून घेत माधुरी म्हणाळी, “ सखू किती छान होईल नाहीं ग त्या गोष्टींत तसं झालं तर!” पाठीबरचा शेपटा पुढं घेऊन सुटलेली रिबन बांधीत सखूनं मोठेपणाचा आव आणून उत्तर दिलं, “ इव्दा ! अग ती गोष्ट ! म्हणून प्रत्यक्ष काँ कुठं होइल तसं १? ” ६: अ ! काय झालें न व्हायला १ ” असं म्हणत माघुरीचं मन तिला ह्या त्या अद्भुतरम्य वातावरणांत डुंबूं लागलं, फुलांचा एक सुंदर बाण करून व त्यावर बसून त्या पत्त्यांच्या गोष्टींत म्हटलं होतं तसं तिला इर्वेतून तरंगत जायचे होतं ! ...ढगांची शिडी करून वर जात अप्सरांचा डोळ्यांना दिपवून सोडणारा नाच तिला पहायचा होता ! ... तिच्या पायांतील पेज्णांच्या छुमछुमीबरोबर घांवून येणारा असंख्य पोऱ्यांचा ताफा तिळा आपल्यासमोर यायला हबा होता! ... साबणाच्या पाण्याचा फेस करून निर्माण होणाऱ्या फुग्यावर बसून तिला हर्वेवून उंच उडावसं वाटत दोतं ! ...जादूची कांडी फिरवून निर्माण होणाऱ्या गोड परीचा पोशाख आपणाला इबा म्हणून तिचा इद्ट होता ! .,.पाण्यांतील रम्य बार्गेतून समुद्रांत बाबरणाऱ्या परीप्रमाणं तिलाहि अधौो भाग माशांचा लावून भटकावसं वाटत होतं ! ... आकाद्यांतीलळ असंख्य तारकांबराोबर चमचम कर्रात चांदोबार्थी खेळायला मिळणाऱ्या संधीची ती 'आतुरतेने वाट पद्दात होती ! ....कोकिळेसारख मंजुळ गाण गायला यावं म्हणून झाडावर झरझर चढून खुद्द कोकिळेकडूनच घडा घ्यायला तिचं मन उताबीळ झालं होतं ! ,..आणि अद्यात्या अतद्भुरम्य वाताबरणांच्या गोष्टी ऐकल्यापातून ती अदभुतता, ते भन्य, दिव्य असं बातावरण अनुभबायला ती आतुरली होती ! ...त्यामुळे वे रम्य वातावरण नजरेसमोर आणीत ती सखूला म्हणाली, “ मला तर असं बाटतं की,,,. * * क्काय! तसे सुंदर पंख असावेत की, तसले झगझर्गात कपडे असा- बेत म्हणून ! ”? कोवळे किरण १३१ हय डा अ ेममआबयाजाआययआआजआख्ति्ययममगजाख््सआख्गंब क क डड ब्जबागगकजबमबगाावाय॒॒कायाबष॒ाब॒बरथ शिशिर “& अ इं ! आपल्याजबळ एक जादूचा दिवा असाबा असं वाटतं, ” £ अगबाई ! कद्यालाग तो ??? सांगूं ! मनांत येईल ती गोष्ट पुरी करायला ! ?? ५ छान |! कल्पना तर मस्त आहे. पण..." “& पण काय? ” ५ नाद्दीं म्हटलं कल्पनाच ती. तेव्हां. . .?? ६: तसं मुळींच नाहीं...” ८$ मग ? ११ “ तसंच जर झालं ना तर मंग मात्र मी ह्या महायुद्धांत भाग घेईन ! ” ८८ आ ! काय म्हणालीस पुन्हां बोल ! ” ५ हो हो, अगदीं खरं बोललंय मी ते... त्या जादूच्या दिव्याला हुकूम दिला कीं, काय बिशाद आहे इकडे युद्ध सुरू म्हायची ? ?? :£ छट ! जादूच्या दिव्याच्या जोरावर कां युद्ध जिंकणार बाईसाहेब !?? अलिकडे सखू लाठी आणि जंबिया उत्तम खेळत होती. त्यामुळं त्या खेळांतील आपलं कोदाल्य ध्यानांत घेऊन ती असं म्हणाली, तेव्हा माधुरीनं आवर्यानं तिळा विचारलं, “म्हणजे १ मग तूं काय खरोखरीची लढाई समजलीस कीं काय ?,...अय्या ! ... ” क “असं आहे तर! ” १६ ६६ __ काय वाटेल ते झालं तरी मी जिवंत असेपर्यंत माझी झाशी कुणाच्याद्वि द्वार्ती पडूं देणार नाही !... ” झाकीच्या राणीच्या आवेशांत हातांतीळ तरबार मनांतून बाहेर काढीत सखूर्न खणखणीत आवाजांत असं म्हटलं, तेव्हां प्रेक्षागह्वांतील सर्ब मंडळींनी टाळ्या बाजवून तिला शाबासकी दिली, स्टेजवर झाशीच्या राणीचं काम करणाऱ्या सखूकडे लक्ष्मी टक लावून पहात होती. त्यावेळचा तो सखचा एकंदर थाट तिचे डोळे दिपबीत होता, भरजरी पांढरी साडी नेसलेली सख मधून मधून चवताळलेल्या बाधिणी- प्रमाणं स्टेजवरच घाऊन आपल्या कामाचा उठाव आणीत होती... लद्दषमीनं डोळे भरून लेकीचं काम पाहिळे आणि त्या प्रवेशानंतरच्या प्रवेशासाठी म्हणून जेव्हां दुसरा पडदा समोर आला, तेव्हां ती स्वतःशीच पुटपुटली, “माझी सख ! ...खरंच तिच्या जॉबनांतील प्रत्येक क्षणाळा स्वतःच्या रक्षणासाठी ती अश्ीच झगडायळा तयार झाली पाहिजे... तिच्या मनगटांतील सामथ्य स्वतःच्या रक्षणासाठी खर्ची पडेळ तरच मला खरं समाधान मिळेल... सखू 5 ! ... पण तेबढ्यांत अंगाबरचा दागिन्यांचा भआाणि इतर उपकरणांचा साज ५ असं आहे तर!” १३३ उतहून घाईघाईनं सखू लवी बसढी होती तिथ॑ आली. तिनं मोठ्या उत्सुकतेनं ल्मीला विचारलं, “ जमलं काग आई १?” “ कारच छान, '' लक्ष्मीनं या शब्दांत सखला शाबासकी दिली आणि तिच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं. सख्च्या शाळेचं बार्षिक स्नेहर्समेळन चाळू होतं. त्यासाठी मुलींच्या विविध कार्यक्रमांची आंखणी करून पालक्रांना बोळाविण्यांत आलं होतं. लक्ष्मीहि त्या निमित्तानंच आज तिथं आली होती. निमलाबाइोह्रे तिच्याच शेजारीं बसल्या होत्या. सखूला शाबासकी देऊन त्या लक्ष्मीला म्हणाल्या, ५ आतां ही कलळिजांत गेळी ना पुढच्या वर्षां म्हणज्ञे मग, ,.'' पण त्यांचं बोलणं पुरं हाण्यापूर्वीच ल्ष्मी घाईघाईनं म्हणाली, “छे छे! मी तिला कॉलेजांत पाठविणार नाहीं |! ?? (४ | कां 2 ११ । “ नको, करायचं काय जास्त शिकून तरी ! शिक्षणापेक्षा सखूनं | स्वाभिमानानं जगायला दिकावबं, स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य तिनं कमबावं, अशी माझी फार इच्छा आहे, ” लदषमीची एकंदर मिळकत ध्यानांत घेतली असतां सख्ूळा काळेजांत पाढवून तो खर्चे तिळा निभणार नाहीं; आणि त्या हेतूनंच ती तसं म्हणाटी असावी हं लक्षांत घेऊनच निमलाबाइ म्हणाल्या, “ केबळ त्यासाठीं काळंज नको १... ह्यांनी त्या दिवशी भाऊबीजळा तुम्हांला जी ओबाळणी घातली त्याचं तर ईं उत्तर नाही? ” नानासाहेबांनी आणि सदानंदान लक्ष्मीला आसरा दिला. ल्यांचं सर्वांच येणं जाणं बाढत गेलं, परिचय दढ होत गेला; आणि आतां ती सर्वजण एकमेकांशी एकाच कुटुंबातल्या माणसांप्रमाणं वागू लागली द्वोतीं !... त्यांची मनं एकमेकांद्यीं आतां खुल्यादिळाने हितगुज करू शकत होती... अगर्दी खळीमेळीचं बातावरण आतां त्यांच्यांत निमोण झालं दोतं, ,.परकेपणाचा लवलेशद्वि तिथं आर्तां उरला नव्हता, पण जगाला मात्र त्याचा खरा अर्थ कळळा नसावा !.. .नानासाहेब लह््मी,...होय, ती एकमेकांशीं ज्या नि:खंकोच मनानं वागत होतीं, १३४ अजितां त्याचाच जगाने निराळा अर्थ केला द्वोता !.. .राधूअण्णांनीं आपल्या आगलाबी स्वभाबाचा उपयोग करून घेऊन लक्ष्मीवर सूड उगबायचा डाब आंखला होता ! भेटेल त्याला ते आपल्या मिठ्ठास बाणीनं भुरळ पाडून सांगत होते, ' अरे बाबा, अंदरकी बात फार निराळी आहे! स्वतः ह्या डोळ्यांनी पाहिलंय ! शिब शिव! :... खरं पाहिलं तर राघूजण्णावर कुणाचा विश्वास बसेल अक्षी कांहीं ती ब्यक्ति नव्हती, पण ज्याअर्थी हा ग्रहस्थ छातीठोकपणानं असं सांगतोय त्याअर्थी यांत कांहीं तरी मख्खी असलीच पाहिज असं पुष्कळांनां बाटलं॑ तर त्यांत नवल कसलं £ ,.. नाहीतरी जिथं आपला अर्थाअथा प्रत्यक्ष संबंध येत नाहीं तिथ॑ गंमत पहायला जगाचं काय जातं ? आणि जी बाई नवऱ्याला आणि घरादाराला सोडून खुद्याल परक्या ठिकाणीं येऊं शकते, ती असं कांद्दीं करणार नाहीं हं तरी कश्यावरून ?...आणि तसंच पाहिलं तर अश्या अनोळखी बाइला एवढी आपुलकी नानासाहेबांनी तरी कां म्हणून दाखवावी £ ... लोक असा विचार करीत ह्वोते ! माणसाच्या जिभेला हाड नसतं असं रज॑ म्हणतात ते अश्या बेळी खरं बाटायला लागतं ! लक्ष्मीबद्दल आणि विशेषतः नानासाहबांबद्दल गांबांत अलिकडे अशी गुणगुण चाळली होती ! लक्ष्मीच्या कानाबर ही बातमी आल्यापासून ती दिवर्सदिवस गंभीर होत चालळी, आपण इतकं व्यबस्थित बागूनहि जग असं बोलत असेल तर त्याळा भीक घालण्यांत अथ नाहीं, हें तिठा पटत नव्हतं असं नाही, पण उद्यां जर प्रत्यक्ष तिच्या मुलांनांच तिला तसं विचारलं असतं तर १....तर ती काय सांगणार होती!...छे, मुलांची समजूत घालणं तिला मोठं कठिण होऊन बसलं होतं... आणि त्यासाठीं लक्ष्मीनं आतां आपल्या मनाद्ली निश्चित ठरवून टाकलं होतं की, काय बाटेल ते झालं तरी आतां परिस्थितीवर मात करूनच खरं समाघान मिळबायचं ! मग जग काय बाटेळ ते म्हणो... आपल्याप्रमा्णच आपल्या ठेकीनंहि जगाशी टकर द्यायची तयारी ६ असं आहे तर!” १३५ करायला इबी अशी लक्ष्मीची मनोदेबता तिळा बजाबीत होती...आणि महणून तिनं ठरवून टाकलं कीं, सख मटक झाली कीं तिचं शाळेय शिक्षण बस्स ! .. .नानासाइेबांनीं भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तिला ज्या बेळीं बालवीराच्या बिला कोरलेल्या बांगड्या घातल्या, त्यावेळी ते म्हणाले होते, “तुमच्या उजव्या हातांत ह्या असू देत. तुमचं मनगट कणखर झालं पाहिजे आणि तें सामथ्य यामुळं येईल. ..दइजारॉ बाळवीरांच सामथ्ये त्यांच्या पाठीशी झाहे |! !!' ...आणि त्याच भावनेनं लक्ष्मीनंद्ि त्या बांगड्या आपल्या हातांत सरकावल्या होत्या...तिच्या बाबतींत नानासाहेबांनी दर्शविळळी ती अपेक्षा तिळा आतां सखूबद्दळ जास्त बाटूं लागली होती, अलिकडे सखूला न्हाऊं घालतांना जेव्हां ती मोठी होत चालल्याचं लक्ष्मीच्या ध्यानांत आलं होतं तेव्हांपासूनच तिच्याबद्दल तिला बिदोष काळजी वाटूं लागली होती...चांगळं स्थळ मिळून ती सुस्थळां कशी पडेळ असा तिच्या माहेरच्या माणसाप्रमाणंच तिच्यापुढंदि प्रश्न होता. ज्या ज्या बेळीं लक्ष्मी सखूबद्दल बिचार करी त्या त्या बेळी तिला वाटूं लागे कीं, स्थळ तिच्या नशिबानं कसं कां मिळेना पण बेळ आली तर मात्र सखूनं निभयपणानं जगायची तयारी ठेवायळा हवी. . .बाबूराबांच्या तऱ्हेबाइंकपणाची झळ तिला स्वतःला चांगलीच सोसाबी लागल्यामुळं स्वानुभबानं तिचं हॅ मत बनलं होतं...आईच्या जिन्हाळ्यानं ती सखूचं मविष्य मार्पीत होती ना £ म्हणून सखूनं जास्त शिकण्यापेक्षा सैंपाकांत तरबेज व्हावं, चांगलं शरीरसामथ्ये कमबाव, शक्य तर घोड्याबर बसणं, पोहणं या कला अंगीं बाणवून ठेवाव्यात, अशी तिची मनापासूनची इच्छा होती. मग गाणं, विणकाम, लेखन असलं तिला कांहीं एक आलं नाही तर बेहत्तर अशी तिची समजूत ! ...त्यामुळं झाक्यींच्या राणीचं काम सखूनं चांगळं बठवतांच तिला मनस्बी आनंद झाला, आपल्या तिच्याबद्दलच्या स्वप्नाला साकार रूप सखू देईल या आनंदांतच तिनं निमेळाबाईंना सांगून टाकलं होतं की, आतां तिळा आपण कॉलेजांत बाडणार नाहीं म्हणून ! एखादा बेत मनांत आंखळा तरी तो पार पाडण्याची शक्‍यता दिसेपर्यंत श्श्द अजिता अक»५०००७००००९०क क ७५५००” -“१०-९/*”1 ९९:४५" ८.८“... /-९-€/”.९>९>/-/ ९ 2५. /€%/%२८.७४०/ ““०७-<९-/%४५/१०/७ .“० >०.-०”/"-२>/*.» ०००४ .” 2९./९/९०% .००९०४५९ ९०७ छद्मी त्याबद्दल कुणाजवळच बोलत नसे, तशीच बेळ आतांहि आली होती. म्हणून निमेलाबाईंनी नानासाहेबांनी लइ्मीला दिलेल्या बांगड्याची आठवण देतांच ती म्हणाली, “तसंच कांहीं नाहीं! ,...गोबिंदाचा खर्चे भागवतां भागबतां कसं होतंय तें पद्डातांच ! नि मग हँ आणखी कशाला' बाढवूं उगाचच! ” त्यानंतर तिथं जमलेल्या माणसांत फार बोलणं शिष्टाचाराला धरून नसल्यामुळं त्या दोघीहि गप्प बसल्या. अखेर घरीं जातेबेळीं मुर्लांच्या कायक्रमांतीळ आवडलेल्या गोष्टींचे कोतुक करून झाल्यावर निमलाबाईनीं पुन्हां तो प्रश्न काढलाच. ५ नुसता फीबद्दलचाच प्रश्न असेळ तर ह्यांना सांगीन मी दृबं तर. माधुरी जाणार आहेच. तिच्याबरोबर जाईल ही पण ! ” बोललांत त्यांतच आनंद आहे ££ उहूणजे ? मी खरंच म्हणतेय हे ! ” £ असेल कीं ! त्याबद्दल मला बिलकुल शंका नाही. पण माझं आपलं ठाम मत आहे कीं, माणसानं पचेल तेवढंच खावं, & र्त खरं, पण आपणाला पचेल कोणतं किंबा पचणार नाहीं कोणतं हें तरी कद्मावरून ठरवायचं अगोदर ! एखादी गोष्ट आज घडली म्हणून त्याबाबत पुढंहि तसंच ग्रहित घरायचं अशी तर आपली समजूत नाही! त्यावर एक उसासा टाकून ल्क्ष्मी म्हणाली, “पुढचं कुणी सांगावं निदान आज र्जे दिसतंय, ने घडतंय, त्याबद्दलतरी विचार करायळा नको !” आरशासमोर उभं राहून नानासाहेब आपला हिरबा फेटा बांधीत होते. मनासारखा फेटा बांधुन झाला अशी खात्री झाल्यावर त्यांनी उरलेला शेमळा उजव्या हातानं सोचून दिळा; आणि मग दोन्ही हातानी फेट्याची बेढक कपाळावरच्या बाजूनं सारखी करून घेतली, गळ्या- मोंबताळचा हिरवा स्कार्फ, छातीच्या डाब्या बाजुवरचे स्विशावरचे द ५ असं आहे तर!” १३७ ळ0९७/७७५/५७०७०००४४०९००४०४/०९०९. >:»>*.//*““/7"7“//://::/>/:/"//'>.">/४५४४ “-८"५/”/-//-१-०->८५/-८५/५५८-/५-००/--./”---८५-.> “५९५९४ ९४-८--०९०००८-०७- बिछे, डाव्या हातावर ळढटकावलळेळी शिटेची दोरी, बरोबर न्यायची तात्पुरत्या उपचारांची पेटी वगेरे सारं जिथल्या तिथं झाल्यावर त्यांर्नी कपाळापासून इंच दीड इंच उंचीबर मोराचं पीस असलेला बिल्ला आरकश्ांत पहात फेट्यावर नीट लाबला आणि पायांतील मोजे व्यवस्थित असल्याची खात्री करीत त्यांनीं आपल्या खोलीच्या बाहेर पाऊल टाकल, तेबढयांत निमलाबाइें गडबडीन बाहेर येत म्हणाल्या, “' ऐकलंत का? आत्तांच फोनची रिंग बाजू लागलीय, तेबढा फोन घ्या बरं. मी पोळ्या करायळा बसलेय नुकतीच, ”" :£ अच्छा ” असं म्हणत नानासाद्वेब रांत आले आणि आंतल्या खोलात जाऊन त्यांनी रिसीव्हर उचलला, फोन मधून आवाज आला, 'इंढो 55 नानासाहंबांनी प्रत्युत्तर दिलं, ' हेलो 55! ५ कोण नानासाहेब कां? ” “६ हां हां, मीच ! ...अच्छा, अच्छा, सदानंद, काय भानगड £ अं ....काय म्हणतोस | रौ ,बोट बुडाली 2, ,.बर मग £...अस्स | म्हणजे तूं जातोस तिकडे गाडी घेऊन १...डीक आहे. आलोच मी...हं इं, आलं घ्यानांत...आलाॉच इं! ” फोनमधून आलेली बातमी नानासाहेबांनी निमळाबाईना गडबडीनं सांगितली आणि ते अगदी घाइंन घराबाहेर पडले. त्यावेळीं सकाळचे आठ साडे आठ झाले असतील, अपेक्षेपेक्षा समुद्र अधिक खवळून गेल्यामुळं आणि बाजबीपेक्षां जास्त माणसं बोटीवर वढविल्यामुळं मुंबईहून गेळेली रत्नागिरी मार्गावरची बोट एकाएकी बुडाली होती !...कप्तानानं शिकस्त करूनहदि दैकडा लोकांना उराशी कवटाळून बोटीनं समुद्राचा तळ गांढला होता !...सुदेंबानं लाईफ बेल्टच्या सहाय्यानं बोटांतून प्रसंगावघान राखून उड्या टाकलेळे कांहीं लोक समुद्रांत तरगत होते... बोट बुडतेबेळीं घाबरून गेल्यामुळ॑हृदयाढा १२८ ' अजिता पिळबट्टन टाकणाऱ्या निघालेल्या असंख्य माणसांच्या कर्णककशा किंकाळ्या अजूनहि त्यांच्या कानांत घुमत होत्या. ..त्यामुळं स्वतःचं अस्तित्व उरल्या- चंह्िि भान त्यांना राहिलं नसावं एबढे ते लोक डोळे फाडफाडून समोरचं सागराचं भव्य स्वरूप पहात होते आणि क्षणार्धात डोळे मिटून त्या प्रसंगांत आपणाला बांचविण्यासाठी परमेश्वराजबळ टाही फोडीत होते...आसपासचा सारा समुद्रकिनारा जलसमाधि घेतलेल्या माणसांच्या आसेष्टांच्या आक्रोशाने दणाणून गेला होता. . .प्रत्यकजण आपला माणूस तरंगतांना दिसतोय किंबा नाही हे मोठ्या आशेनं दुरवर पहात होता.... बरून मुसळधार पाऊस आणि भोंवती कमालीचा चिखल अज्ञा स्थितींत किनाऱ्याला लागलेली माणसं बाहदवेर खचून घेण्यांत बालबीरांची घांदळ उडाली होती. कुणी लह्वान लहान पडाब हाकारून ते॑भराभर बव्ह्वीत पुढं जाऊन फळकुटाच्या आधारावर तरगणाऱ्या माणसांना बांचविण्याची शिकस्त करीत होते तर कुणी बोट बुडालेल्या जागीं कुणी दिसेळ कां ह्या वेड्या आदोनं अपघाताच्या तपासासाठी जमलेल्या अधिकाऱ्याशीं विचारपूस करीत होते... ६ वाटीलमळ्या ' पासून दहापंधरा मेलळांवर समुद्र होता. ही अपघाताची बातमी समजतांच नानासाहेब पंचबीस तीस बालवीरांची एक तुकडी घेऊन मोटारीनं त्याजागी गेळे होते, आयुष्याची दोरी मोठी बळकट म्हणून खवळलेल्या समुद्रावर देखील मात करून सुदैवानं जगलेले कांहीं ढोक किनाऱ्यावर येतांच भांबावून जाऊन सगळीकडे पहात होते... इत्तीसारख्य़ा मोठ्या लाटेच्या तडाख्यांत सांपडल्यामुळं नाकातोंडांत बरचेवर पाणी जाऊन गुदमरून गेळेलीं ती माणसं अधमेलीं झाल्यासारखी दिसत होतीं. बराच बेळ पाण्यावर तरंगत राहिल्यामुळं गारढलेल्या माणसांना शेकोटीची आवश्यकता तीत्रतेनें भासत होती; आणि कित्येकांची तर बेळवर ओषधोपचार झाला, तरच जगणं शक्‍य आहे अद्यी अवस्था झालेली !... नानासाहेबांनी शक्‍य असेल तेबढःया माणसांना तात्पुरता उपचार ५६ असं आहे तर! ” १३९ केला आणि घरी परततां येईल तितक्या बेगानं ते त्यांपैकी कांडी माणसांना घेऊन परतले... समुद्रकिनाऱ्यावर ज्यांचं कुणी आलं नव्हतं, ज्यांच्या अपघाताची अद्याप कुणाला जाणीबहि नव्हती आणि ज्यांच्या नांबगांबचा कुणाला पत्ता लागत नव्हता, अशा माणसांना नानासाहेबांनी उपचारासार्ढी म्हणून आपल्या दबाखान्यांत आणलं होतं. त्यापैकी एका रोग्याची, म्हणजे त्या अपघातामुळं रोगी होण्याची ज्याच्यावर पाळी आली होती अश्या माणसाची, प्रकृति विशेष चिंताजनक होती. नानासाहेबांनी डोळ्यांत तेळ घाळून शक्‍य ते सारे उपचार करीत त्या माणसाला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न दालाविळे होते. त्याच्या नाकातोंडांतून पोटांत शिरलेळं पाणी त्यांनीं काढून टाकलं होतं... एकदां तर अत्यंत जरूरी भासल्यामुळं त्यांनीं त्यास प्राणवायूचाहि पुरबठा केला होता... दुसऱ्या दिवशीं सकाळीं पाऊस उघडला होता. लख्ख ऊन पडलं होव, हवा मनाला समाधान देणारी पडली होती. त्यामुळं बऱ्याच रोग्यांना आराम पडळेला दिसत होता...काल्चा तो पिंताजनक अदस्था प्रास झाळेडा रोगी नानासाहूंबांच्या अविश्रांत प्रयत्नामुळ बचावला हदोता...त्याला आतां बरीच शुद्धि येत चालली होती... इंजेक्शनची तयारी करून त्या रोग्याजवळ येत नानासाहेब म्हणाले “ कसं काय ? बरं आहे ना ? '' सदानंद त्यांच्या शेजारी उभा होताच त्यानं जेव्हां त्या रोग्याने मानेनंच खण करून “ठीक आहे'' असं म्हटलं तेव्हां सदानंदानं त्या रोग्याकडे थोडंसं बारकाईनं निरखून पाहिलं... कां कुणास ठाऊक पण त्यावेळीं तो थोडासा दचकून मार्गे सरला ! नानासाहेबांच्या जेव्हां ते ध्यानांत आलं तेव्हां त्यांनीं त्याला बिचारलं, “ कां ९ कांद्दी विशेष १ “ पण... आलोच इं!” कांहीतरी बोडायचं म्हणून सदानंद असं बोलळा आणि तिथून बाहेर गेला, नानासादृबांना त्याचं ईं बागणं फार चमत्कारिक बाटलं, म्हणून १४० अजिता त्या रोग्याच्या हातावर इंजेक्शानसा्ठी आयोडीनचा बोळा त्यांर्नी परेचारिकेला फिरवायला सांगितला आणि ते गडबडीनं बाहेर येत सदानंदाला म्हणाले, “ काय भानगड आहे रे ? असा कां दचकलास !' तो रोगी म्हणजे लक्ष्मीचा पति, बाबूराव, असावा असं जेव्हां नानासाहेबांना सदानंदकडून समजलं तेव्हां ' अस्सं |! ' असं म्हणूनं ते ववटकन्‌ आंत आले, त्यांनीं त्या रोग्याकडे निरखून पाहिले आणि मग इंजेक्‍शन दिल्यावर त्याला विचारलं, “ आपलें नांव £ तो रोगी बराच थकलेला दिसत होता. तश्ांत इंजेक्शनचा त्रास त्याला अधिक जाणवबल्यामुळं “* अग आईग ! ' म्हणत तो थोडासा कुश्ीबर झाला. त्याला बरं बाटावे म्हणून नानासाहेबांनी इंजेक्शनची जागा आपल्या हातानं थोडीशी चोळली आणि पुन्हां म्हटलं, ४ जांब सांगा ना तुमचं ! आमच्या इथं नोद करावी लागते तशी,” अंगावरची चादर किंचितशी वर ओढून आंतल्या आवाजांत तो रोगी म्हणाला, "“ बाबूराव शिंदे...बिह्ागला असतों मी नेहमीं ...” त्या रोग्याच्या नांबाचा आणि गांबाचा पत्ता ऐकून नानासाददेचे आश्चवयींनं कपाळावर आठ्या ववढबीत तिथून बाहेर पडले आणि स्वतशींच पुटपुटळ, “' असं आहे तर !... ” ह धर युन भट ९9 “ कोण ?,..आवा !...तुम्ही इथं कसे ? ?? नानासाहेबांच्या दवाखान्यांतून नबे नवे रागी पहात माधुरीबरोबर सखू फिरत होती. एकका माणसाची चोकशी करीत बाबूराबांच्याजबळ त्या दोघी जेव्हां आल्या तेव्हां त्यांना बघून सखून बिलक्षण आश्चर्य व्यक्त कर्रीत असं म्हटलं. त्यामुळं तितक्याच आरश्चर्यांन पडल्या पडल्या बाबूराबांनीं त्या दोघींकडे पाहिलं, सख आतां साडी नेसण्याइतकी मोडी झाली असेल अशी त्यांची कल्पना होती. पण प्रत्यक्ष त्या स्थितीत तिलाच पाहिल्यावर मात्र त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. यौबनांत प्रवेश केळेळी सखू परकरांतल्य़ा सखुपेक्षां निराळी दिसणं स्वाभाविक नव्हतं का !...आणि त्याच फरकामुळं तिचे बडीळ तिला न्वटकन्‌ ओळखू शकत नव्हते !... पण प्रत्यक्ष तिनेच त्यांना . आबा ? म्हणून संबोधल्यामुळं तिच्या आवाजाबरून त्यांची खात्री झाली होती कीं, ती सखूच असाबी. तिच्याकड आणखी त्यांनीं निरखून पाहिलं तेव्हां सखूच्या डोळ्यांची, ओठांची, इनुबटीची आणि केंखांची ठेवण त्यांना ओळखीची वाटळी, म्हणून सखूबरोबर असलेल्या माधुरीकडे पड्डात त्यांनीं तिळा अडखळत'च बिचारळं, “ आणि तूं !... त॑ कशी इथं !... गोरबिदा ! ...लक््मी !... ” १४२ अजिता “७७% .//"-/४५५”१५५९.५-/८---६५” ../ /./४-”-«.// .”/ »/ /-.-/-*/ /५“--./-/ “£-“/ “८” ”“ 7-“:-/- ८८५८५ ५---/-*/४--/५->५--“--*-९.-*५९-८०/८८-/>>>/>«. <€>€€"”-€-५/-/- क्षणाघोत त्या मायलेकरांची एकभेकांशीं पुरती ओळख पटली आणि त्यांनीं एकमेकांबिषर्यी मोठ्या आपुलकीनं चोकशी केली. फार दिवसांनीं भेटलेल्या आपल्या वडिलांकडे प्रेमळ नजरेनं पद्ात सखूनं माधुरीला सांगितलं, “ हेच आमचे आबा, ” :६६ अय्या |!...आणि...आतां बरं बाटतं काहो तुम्हांला? ” कमालीचे आद्य दर्ांवीत आणि त्यामुळं गोंधळून जात माधुरीनं अडखळत उच्चारलेले हवे शब्द कानावर पडले, तेव्हा मंदस्मित करून तिच्याकडे पहात बाबूराव म्हणाळे, “ ही कोण £ तुझी मैत्रीण £ ” ५ अं ...द्दो. आणि हे जे डॉक्टर असतात ना इथं, त्यांची मुलगी, ? : असं का ! नांब काय बाळ तुझं १ ?? : माधुरी, € रहातां कुठं तुम्ही £ आमच्या घरारीजारींच सखू रद्दाते कौ |! आणणि तुम्हाला माहीत नाही ?? * माधुरी एकदम बोलून गली. त्यामुळं तिची बाजू सावरून घरीत सख म्हणाली, “ इश्श ! ते ग कसं त्यांना ठाऊक |! आ.त्तांच तर आमच्यची गांठ पडली...आबा, कसं वाटतं हो आतां तुम्हांठा ! बरं आहेना १ आमचे नानासाहेब फार चांगळे आहेत. ते तुम्हांठा लोकर बरं करतील,,.आणि तुम्ही घरी क्षी येणार £,...आईला बोलावून आणु !”? बडीळ अचानक भेटल्यामुळे सखूला त्यांना काय विचारू नि काय नको असं होऊन गेलं होतं, त्यामुळं एबढं बोलून तिथं क्षणभरहि न थांबतां ' आळेंच हं ! ? असं म्हणत ती बाद्देर पळाली, अपघाताच्या धक्कयामुळं बाबूराब बरेच थकळे होते, अशाबेळी आपल्या घरची माणसं आाप्रणाला भेटाबींत याचं त्यांनां समाधान झालं असावं !...म्हणून त्यांनीं समोर उभ्या असलेल्या माधुरीला म्हटलं, “ त्या खुर्चीबर बसा ना, ?” । | पुनर्भेट १४२३ बाबूरावांबद्दल सखूनं माधुरीला बरंच सांगित्तठेलं होतं. त्यामुळे ती थोडी भीत भीतच त्या खुर्चीवर बसली. तेव्हां बाबूराब पडल्या पडल्याच तिच्य़ा बाजूच्या कुशबिर वळून म्हणाळे, “ आमची सखू इथं कशी ! ५६: म्हणजे ! इथंच तर असतेती |!” ५ ह्थंच्च असते ! ” :६हो!कां?!" £ केव्हांपातून १ £ सप दिवस झाले, ? “ अस्सं ! आणखी कोण कोण असतं तिच्याबराबर ? ” ५ तिची आई आणि ती अश्या दोघीच इथं असतात. गोबिंदा असतो पुण्याला, ” £ आणि आमचा राजा !..." ६ राजा ? “ हो, तो लहान होता ता ! ” राजाबद्दलच्या कुतुहलानं बाबूराब असं म्हणाले, तेव्हां माघुरी चटकन्‌ उढून उभी राहिली, तिचा चेहरा कावराबावरा झाला, तिनं साऱ्या खोलीभर नजर टाकली आणि अगदीं हळू आवाजांत म्हटलं, “ तो गेला केव्हांच. . .' ६ कुठं द १ बाबूराव उठायचा प्रयत्न करीत आद्वर्यांन असं म्हणाळे, त्यामुळं त्यांना निजायला सांगत माधुरीनं घडलेळी सर्ब हकीगत सांगितली... बाबूराबांचा गंभीरपणा पुन्हां त्यांच्याठिकार्णी आला. ..पण तोंडावर तसं न दाखवतां ते माधुरीला म्हणाळे, “ सखूची आई काय करते ?.,, त्यांना पेसे कोण देतं £ ६ वेखे !...इं | त्यांच्या त्याच मिळवतात. दुसरं कोण देणार १ ” “हो का£...आणि काय करतेती ? “६ झाबल्या करून बिकतात ! ” १श्श भजिता £ खरं म्हणतेस १ ” £ हो ना, फार चांगली भाहे नाहीं सवखची आई १ आम्ही सगळी: 'त्यांना ' ताई ' म्हणर्तो बाबूरावांना माघुरीकडून लह्ष्मीची माहिती बरीचशी मिळाली आणखी कांडींतरी त्यांना विचारायचं मनांत यायळा आणि सदा तिथं यायला एकच गांठ पडली. बाबूराबांच्या शेजारीं माघुरीला बसलेली बघून सदानंद चपापः 'त्यानं हातान'च खूण करून माधुरीला विचारल, “ इथं कश्याळा बसल तूं १ ” त्यावर ' बरं का सदानंद, हे आपल्या सखूचे बडील असं म्हणत माधुरी सदानंदाजबळ आली, त्यानं तिढा बाद्देर नेः म्हटलं, “६ तुला कुणीं सांगितलं ? “सुखूनं स्वतःच !...ती आपल्या आईला बोलबायठा गेळीय. आ -ताई येतील ना एवढ्यांत !..- “£ खरं म्हणतेस ! ...आणि... ते ग्रह्स्थ आणखी कांही म्ह' होते 2 १9 “ हो. त्यांनी खप खप विचारलं, ? ६£ मग 2 ११ ५ ते विचारतील तें मी सगळं सांगून टाकलं |! *? ६ सुराळं !१,..काय काय सांगितलंस ? £ ताई इथं आल्यापातूनचं सगळं !.. .? ह ऐकून सुडंग उडून एकाद्या मोठ्या पर्वताला भगदाड पडावं संदानंदळा झालं...लद्मी समार दिसली को, बाबूराब काय १ बुडबदध करतील याची धास्ती बाटून, सदानंद तिथून गडबडीनं कळबायला म्हणून नानासाहबांकडे गेला, ' त्याबेळीं कांहींतरी जरूरीचं काम करीत नानासाहेब घरीं बसळे हो -सदानंद पळत आल्यामुळं दम छाटीत त्यांच्यासमोर गेला आणि म्हणा आ. अह ह लन >> न बही >>“ /£ >> -“*“ &ऱ्ट » >>“ >“. 2 / 2८ 2८2 >> “>> नानासाह्वेञ्रांना सखू आपल्या वडिलांना मेटल्याची दाद नव्हती, - स्यामुळं निर्विकार चेहऱ्यानंच ते म्हणाळे, “ काय म्हणतो आहेस ? ?” ५ अहो, सखू आपल्या बडिलांना भेटली ! ?? ८६ कव्हा १ 1.) :: आत्तां थोड्याबेळापूर्वी! आणि आतां म्हणे ती आपल्या आईढा बोलबायळा गेळीय खोलीवर |! बाबूराव आपल्या दबाखान्यांत आल्याचे ढाऊक असूनहि -'नानासाहभांनीं ती गोष्ट अजून लक्ष्मीच्या कानांबर घातली नव्हती. त्यामुळं बसल्या जागेबरून उठत त्यांबीं सदानंदला विचारलं, “ आणि मग आतां ? ” सोसाट्याचा बारा सुटाबा, प्रचंड वादळ निर्माण व्हावं, मोठाल्या गारांचा धो घो पाऊस पडाबा, दुष्काळ पडलेल्या, रानाबनासारख्या भासणाऱ्या, प्रदेशांतून प्रवास सुरू व्हाबा; जोरानं बिजा कडकडाव्यांत, तोफांचे गोळे सुटल्यामुळं आसपासच्या प्रदशास जोराचा हादर| बसावा, डोक्यावर बॉाँबची वृष्टि चाळू असतांना सेरावेरा धावून जीब वाचवण्या- साठीं माणसांचा गोंधळ उडावा, कसल्या तरी भयंकर प्रसंगाचं उम्र स्वरूप पद्ात घीमेपणानं जातांना माणसाला पुढची पाऊलबाट दिसावी आणि अद्याबेळी तिथून एखाद्यानं बेदरकार मनान पुढचा मार्ग आक्रमाबा अशाच कांद्दींशा थाटांत बाबूराबांची बातमी समजतांच अशाबेळीं त्यांना भेटणं जरूर म्हणून लक्ष्मी निघाली होती... ससुद्रावरच्या अपघातांत बाबूराव सांपडळे होते हे ऐकायला मिळाल्यामुळं तिळा आपल्या डोळ्यांसमोर खबळलेल्या अफाट सांगराचं तांडब नृत्य चाळळळं दिसत होतं, हत्ती एवढाल्या ढाटा माणसांना पोटार्थी कबटाळतांना ती पहात होती...त्याबेळीं सागराच्या तळार्थी गडप झालेल्या शेकडो माणसांचा आक्रोश तिच्या कानांत घुमत होता. ,, अ. १० | १४६ अजिता आणि त्या स्बे भयंकर प्रसंगांतून निभाबलेल्या आपल्या पतीची अबस्था कशी असेल ह्या काळजीनं झालं गेलं सारं विसरून ती दबाखान्याकडे निघाली होती. जातां जातां सखू लक्ष्मीला म्हणाली, ““ अग आई, मला आळवांर्नी प्रथम ओळखलच नाहीं ! मी मात्र त्यांना लगेच ओळखलं बघ.. .!? “६ आणखी काय काय म्हणाले ग ते?” लक्ष्मीनं उत्सुकतेनं विचारलं, बेडील भेटल्याच्या आनंदांत सखू गुंग होती. ती समाधानानं म्हणाली, “ ते म्हणाले की, तूं इथं कशी :...रद्ातेस कुठं ? दादा, आई कुटं आहेत !(...आणि...?” त्यावेळीं राजाची आठवण झाली म्हणून सखू बोलतां बोलतां थांबली, ल्क्ष्माने ते॑ ओळखलं... एक दीर्ध सुस्कारा सोडून तिनं दवाखाना गांठला. लद्ष्मी समोर आलेली दिसतांच बाबूरावांनीं अपराधी नजरेनं तिच्याकडे पाहिलं....डोळ्यांत जमा झालेलीं आसव पद्रानं टिपीत लक्ष्मी त्यांच्याजबळ आली... त्या दोघांनीं एकमेकांकडे पाहिलं !... दोघंहि गोंधळून गेलीं... घडघडत्या अंतःकरणानं लक्ष्मीनं बाबूरावांना हळूच विचारलं, “ कसं बाटतंय आतां १ गेळं झालं सारं कांही विसरून लद्ष्मीनं इतक्या आपुलकीनं उच्चारलेले हवे शब्द बाबूराबांना फार मोलाचे बाटले. जगांत आपल्याला कुणीहि नाही अश्या उदासीनवृत्तीनं ल्ष्मीनं घर सोडल्यापासून ते बागत होते. त्यामुळं एवढया जिव्हाळ्यानं आपल्या बायकोनं आपली चोकशी करावी याबद्दळ त्यांना विलक्षण आनंद झाला...आणि त्या आनंदाच्या भरांतच ते उढायचा प्रयत्न करून लक्ष्मीकडे धांबठे,..सद्धदित कंठान त्यांनी तिळा आंतल्या आबाजांत हांक मारली, “ ळ्ह््मी !... आणि त्याचवेळी तिथं प्रवेश करून बाबूराबांना खाली निजवीत नानासाहेब म्हणाले, “... इं इं! अशी उठायची घाई नका करूं !... कार विश्रांति हबीय तुम्हाला अजून... ” | पुनर्भट १४७ नानासाहेबांचा हात आपल्या हातांत घेऊन बाबूराब म्हणाल, 6 विश्रांति १... लदमी भेटली...हीच आतां माझी वित्रांति !... !? हँ ऐकून सदानंद, नानासाहेब, स्वतः लमी, माधुरी आणि सखूद्दि व्वपापर्ली, एकमेकांकडे त्यांनी आद्वयांनं पाहिलें तेव्हां बाबूराबच सद्गदित आवाजांत पुन्हां म्हणाले, “आज मला खरा आनंद झाला... «««पण, ..पण यावेळीं माझा राजा इबा टद्वोता !... ” स्वभझ ७ (४४ राजेंद्राचा परिचित शब्द कानांवर पडतांच सखूच्या सर्व भाबना उचंबळून वर उसळल्या !...आनंद, दुःख, अशा, निराद्या, लज्जा बगेर विविध मनोविकार तिच्या चेहऱ्यावर आलटून पालटून उमटून गेळे,,,झटकन मान वळवून मार्गे पहात ती म्हणाली, “ केव्हां आलास ? ?? गांवाबाहेरच्या बार्गेत येऊन सख बराच बेळ कसलासा विचार करीत बसली होती. त्या नादांत आपण तिथं किती बळ येऊन बसर्ला आहात याचं तिला भान राहिलं नव्हतं...आणि म्हणून आपण सकार्ळी पुण्याहून आर्ला तरी सख अजून भेटत कशी नाहीं याचा शोध मनाशी ढावीत राजेंद्र तिळा भेटायला म्हणून तिकडे आला होता. संध्याकाळ होत चालली हाती. त्यामुळं आभाळांतील बदलत्या रमणीय कलाकृति पहात राजेंद्र सवृजवबळ येऊन बसला आणि तिथ्या सुकलेल्या चेइऱ्याकडे पद्दात म्हणाला, “' सकाळींच आलोय कीं !... आणि आज तूं अशी का ! एकटीच कां इकडे येऊन बसळीस :,..बरं नाही??? कां कुणास ढाऊक, राजेंद्राचं ईं बोलणं कानाबर पडत असतांना सखू एकाएकी हुंदके देऊन रडूं ळागळी,..तिनं असं कां कराबं हॅ स्षम्न १४९ ७०९५७४” /०/४१-९४ ५/”/ 2“ 47“ >>>/' _*>"/१/-/४//५*५८/-/-/-/././-“.“:/> > *“€.*<५////*५*०////-:/“..>./*>///-“/“/““///./4//“..>.“/.*“>.>“*/“» ४4727 4“2//2.//2>//>*/«/”“./५/".>०"ळ८ राजेंद्रालळा कळेना ! कावऱ्याबाबऱ्या मनानं इकडे तिकडे पहात त्यानं तिळा विचारलं, “ हे. काय भलतंच !...स्त5...देवी !.. .!” राजंद्रानं आपणाला ' देबी ? कां म्हणाबं इं ध्यानांत न आल्यानं आलेला हुंदका आवरीत सखू म्हणाली, “ देबी कुणाला म्हणालास !”? 6 माझ्या देवीला, . .” “ तुझी १,..कुठं आहे ती १” ६ इथंच ! ?? “६ इथंच ?...म्हणजे £ ?! “६ इथ, माझ्यासमोर,?? राजेंद्र मनांतलं बोलून गेळा, सखूनं चमकून त्याच्याकडे पाहिलं... ती गोंधळून गेली...त्या वेळचे तिचे सारे भाब निःशब्द झालेले बघून राजेद्रच पुन्हां म्हणाला, “ मी जवळ असतांना देखीळ एवढी निराह्या तुझ्या तोंडाबर !...काय झालं १, ..मळा नाहीं सांगणार !.. .” “राजेद्र !...” सखूच्या घडघडत्या अंतःकरणांतून आवान आला...राजंद्रानं सखचा दात आपल्या हातांत धेऊन बिचारलं, “ बोलत कां नाहींस तूं आज १. मळा न सांगण्यासारखं कांडी. . .” “ कसं सांगू १... आणि काय सांगू राजेद्र !... £ काँ ! कांहीं बिशेष £ ? ५ हुं | पण. . .? : बोळ ना! कळूं दे तरी...” “ आईंनं...नको नको, तुळा नकोच सांगायला,” एंबढं बोठून सख चटकन्‌ तिथून उठली, रारजेद्राला तिचं हें षागणं चमत्कारिक वाटलं म्हणून तो आश्चर्यानं म्हणाला, “ म्हणजे ! आज हा काय प्रकार चालबला आहेस तूं ? ?? त्याबर बराच बेळ सखू शांत होती, राजेद्र तिच्याजवळ बतून मनाशी बिचार करीत होता. त्याच्या भनांत सखच्या वडिळांबेषयी विचार श् ८० अजित 2. “2. 2७०2 कर > 7२ “ “५” 2४. ८ “>“<-< “-// “ ८“ “८-< ८“ “-“< -/-८/८/४८ - “५ -“५-४-६/-/.८-८८/--./ /” “ज्र चाळले होते...असेर ती द्यांतता असह्य झाल्यामुळं रार्जेद्रच पुन्हां म्हणाळा, “ तुळा एक गंमत दाखवूं ? ?' “ कसली गमत ? ” एका क्षणांत सखूची निराशा बिराम पाबली, तिनं मोठ्या उत्सुकतेनं राजेंद्राकडे पाहिलं, तो खिशांतून कांह्दीं तरी बाहेर काढीत होता. तसं करतांना त्याच्या तांडाबर समाधान दिसत होतं !... राजेंद्रानं एक सुंदरशी कर्णफुलांची जोडी बाहेर काढली, कोळ्याच्या जाळ्याप्रमाणंच पण अगदीं गोलाघात असलेल्या त्या कणेफुलांच्या तारा दिव्यांच्या उजेडांत चमचमत होत्या, वरच्या बाजूला एक बारीकसा खिळा दिसत होता आणि त्या ख्िळ्याबर बोट दाबून रारजद्र म्हणत होता, “बघ इं!” --मिरंर, ,.मिरर,..असा बारीकसा आवाज आला...सखनं कुतुहलानं त्या कणफुळाकडे पाहिलं तो. जलदीनं फिरणाऱ्या त्या कणफुलां- ताळ तारा चमव्वम करीतच अक्षरांतून दशबीत होत्या, “ आय्‌ लव्हूयू ।... ह राजेंद्राबद्दल सस्ला पहिल्यापासूनच थोडं आकर्षण होत. तिला तो मित्र म्हणून मनापातून आबडत होता, शिवाय अगदीं मोकळ्या मनानं त्यांना बराचसा काळ एकत्र घालवायला - मिळाल्यामुळे त्यांना एक- मेकांचा स्वमाब ओळखतां आला होता. एकमेकांची आबडनिबड ते जाणून होते...पण एकमेकांबद्दल प्रत्यक्ष असं बरं बाईट ते अजून एकमेकांजवळ बोलले नव्हते ! ...आजवबर त्यांना त्याची जरूरीहि भासली नव्हती ... पण आज रारजेद्रानं मोठया युक्तीनं प्रकट केळेला भाव ध्यानांत येतांच सखू ढाजली, तिने आपल्या माथ्यावरचा पदर नीट सावरला आणि नकळत म्हटळ, '* राजेंद्र ! ... एवढं भाग्य आहे माझः,,,तूं,. “आणि. ,, '' अंघार पडल्यामुळं बार्गेतील दिवे केब्द्वांच लागळे होते, त्या प्रकाशांत राजेंद्र मनांतलं स्वभ पहात होता... मनाच्या बोहल्यावर चढून राजेंद्रानं सखूला ढममाळ घातली होती. ., स्षम १५१ सप्तपदी पार पाडण्यासाठी म्हणून तो तिच्या हाताला घरीत पुढं निघाळा होता. ..आयुष्याच्या प्रबासाला त्या दोघांनीं घोड्याबर बसून आस्तष्टांचा आकीर्बांद घेत सुरवात केली होती. ..मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून तीं दोघं अभिमानानं एकमेकांकड पहात म्हणत होतीं, “ हे स्वमझ तरनाद्दांना? ... का... ,..आणि आपल्या या स्वप्नांचं आविष्करण जेव्हां त्या कर्णफुलांच्या जलद आबतंनांतून राजेंद्रानं प्रकट केलं तेव्हां सखूच्या मनाची उडाळेली घांदळ बघून तो म्हणाढा, “ होय, ...आतां तू आणि मीच... मी तुळा आणि तूं मला,..बस्स !... देवी, पण तुझी संमति आहे ना ! आवडली माझी ही भेट तुला £... नाही तर... ” लट्ष्मीनं आपलं लम्न ठरवायचा बिचार चालविला होता म्हणून सखू अस्बस्थ झाली होती. तिळा मनापासुन बाटत होत की, उगाच कुणाच्या तरी गळ्यांत माळ घालण्यापेक्षा लम न केलेलंच अधिक बरं!... आणणि प्रोढ होत चाललेल्या मुळीला एकदां योग्य तो पाति मिळवून देऊन रांकेला कसं लावतां येईल याचा लक्ष्मीला ध्यास लागला होता... मधून मधून या दोन टोकांना कसं सांघतां येईल याचा सख विचार करूं लागली कां उंचा पुरा, विद्यनं आणि विनयानं सुश्योभित झालेला हाडापरानं नीटस, वर्णांनं गोरागोमटा, गुणाने लाख माणसांत शोधण्यासारखा आणि माणुसकोच्या कसाला पुरेपूर उतरणारा राजेद्र उगाचच तिच्या नजरेसमोर येत होता... ती त्याचा विचार करीत होती... त्यावेळीं तिला आपल्या कोड्याचं उत्तर मिळत होतं... पण प्रत्यक्षांत ते कितपत साध्य हाइल याची साठांकता मनांत येऊन ती दिवसेदिवस बेचेन मात्र होत होती, . .पण राजेंद्रानं तिळा दाखविळेळी ती गंमत बघून तिच्या मनाला, भावनेला, राजंद्राकडूनच साद मिळाली... आणि त्यानं प्रत्यक्षच जेव्हां तिळा तसं विचारलं, तेव्हां लाजेनं लबळेली मान उंच करून राजेंद्राच्या डोळ्यांत पडलेलं त्याच्या अंतःकरणाचें श्रतिबिंब पाहायचा मोद मोठ्या शिताफीने आवबरीत ती म्हणाठी, “ स्वझांत तर नाहीं ना मीराजेंद्र |...” ।%% ७ ७ १५२ अजिता दीघैकाळाच्या बिरह्ानंतर भेट झाल्यावर एकदोन महिने बाबूराव आपल्या मुळांशी आणि बायकोशी फारच प्रेमानं वागळे, जणूं कांही कांहींच झाळेलं नाहीं इतक्या आपुलकीनं त्यांची होणारी ती बागणूक बघून सदानंद एकदां स्वतःशीच म्हणाला सुद्धां “माणसांत एकदम असा पालट होऊं शकतो ? ...ईशवरा, खरंच तुझी ढीला अगाध आहे! ... !? नानासाहेब तर राहून राहून आश्वयांनं सदानंदला म्हणत होते, “छे इतका चांगळा माणूस आणि असा होता म्हणतात ! अहं ! शक्‍य नाहीं... ताईचीच काहीतरी चूक असली पाहिजे...” आणि असं असतांना परिस्थितीचा बाऊ दाखवून लमी असं बागली त्याअथी त्यांत तिचाच खात्रीनं कांद्दींतरी डाव असला पाहिज अश्ली दंका निर्मलाबाइईंच्या मनांत डोकावली होती ! ...बिचारी लक्ष्मीदेखील बाबूरावांच्या प्रेमळपणानं गोंधळली होती ! ...त्यामुळं एखादवेळी असला प्रेमळ नवरा सोडून आपण उगाचच घर सोडून आलो असा बिचार तिच्या मनाला चाटून गेल्याशिवाय रह्ठात नव्हता ! ...गोबिंदाला आणि सखूला बडिलांच्या प्रेमळ वागण्यानं गुदमरल्यासारव॑ बाटत होतं ! चांगला खाऊ देण्यासाडीं आईला मरणप्राय दुःख देणारे आपळ बडील एवढे कस निबळळे आणि त्यांच्या मनांत आपल्याविषयी आतांच एवढं प्रेम कुठून निष्पन्न झालं हें कोडं त्यांना कांही केल्या सुटत नव्हतं ! ,..आणि स्वतः बाबूराव ! ते मात्र आपण खरोखरच सर्वाशी खुल्या दिळानं वागत आहांत असा भास निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते... नानासाहेबांनी ल्दैमीला का आधार दिला ? लद्दमी घर सोडून नेमकी याच ढिकाणी कशी आली ?! सदानंद तिच्याशी एवढ्या घसटीनं कां बागतो ! . . .नानासाहेब आणि लक्ष्मी एवढ्या जिन्हाळ्यानं एकमेकांशी कां डितगुञ करतात १ असं असतांना त्यांचे एकमेकाशी संबंध कसे असतील ! ,..गोविंदा एबढा पुण्याला शिकतो तर मग त्याला पेसे कोण पुरबीत असेळ ! ,..आणि राज्ञाळा त्याची कटकट नको म्हणून लदमीनं आपणहूनच मारळा नसेल कशावरून ? ...बंगोरे वगेरे बिबिध स्बम १५३ %७०००-/”-& श््टी शीन “ब्ट >” “*.” “.“ »/ >”... / ....*>“€ / “:-“.*.“/->/“*“.“ .“../..८/८/ “.//“.”/./ “2: “//1:-“>4 “€ :“५-.->/->“-“/*./”.-& प्रभांची उत्तरं मनाशी मिळवीत असतांना बाबूराब मूळपदाबर येत चाळले हात... आपल्या संकटाच्याबेळीं आपल्या घरची माणसं जवळ येऊं शकली म्हणून त्यांना दवाखान्यांत झाळळा आनंद आतां मावळत चालला होता, ..त्यांच्या वागण्यांतीलळ फरक कुणालाहि जञाणवबेळ अशी त्यांची बागणूक एकदम बदलली !. ..राघूअण्णांच्या आगलाबीपणामुळं त्यांनीं बाबूराबांनाहि नाही नाहां त॑ जुळवून आणि बाजवीपेक्षां जास्त मडक स्वरूपांत रंगवून सांगितल्यामुळं बाबूराब, न्विडल होते... आणि एक दिवस राघूअण्णांच्या घरी जाऊन त्यांनीं पुन्हां प्यायला सुरवात केल्यापासून तर त्यांच्या मनाचा तोल सुटला होता ! “६ आबा मी पास झालो ?” म्हणून आनंदानं सांगत आलेला गोविंदा आपल्या वडिलांना नमस्कार करण्यासाठीं म्हणून जन्ह्या बांकला होता तेव्हां बाबूराबांनीं ' हरामखोर ! ' अशी शिबी हासडून त्याला ढाथाडला होता |...त्यांच्या पायांतील बुटाचा तडाखा जोरानं बसल्यामुळं गोविंदाचं कपाळ खोक पडून रक्तबंबाळ झालं !... त्यामुळं तो किंचाळला होता, “५ आई55 मेला ! .. .!! महापुराच्या प्रचंड लटोढ्यामुळं एकाएकीं उभी भिंत कोसळावी, तद्ी लक्ष्मीच्या मनाची स्थिती झाली, आपल्या मुलाला प्रत्यक्ष त्याच्या बापानं असं लाथाडाबं हा अपमान न सहन झाल्यामुळे ती खबळून गेली होती... . रागारागानं दांत ओठ खात तिनं त्याबद्द बाबूराबांना जाब बिचारला होता, “६ माझ्या पोराला असं लाथाडतांना जनाची नाहीतर मनाची तरी थोडी शिल्लक ठेवायची होतीत ! ” बावूराव बिलक्षण संतापळे होते .. रागानं थरथरणारे ओठ हाताच्या मुढी्शी मुडपून जन्हां ते “आतां हें पाप कुठ लपबणार ! बदमाष !...” असं ओरडले होते तेव्हां लददमीच्या सगळ्या भाषना एकाएकी थिजून रेल्या होत्या...आतां तिला दोनचार महिने गेळे होते...आणि त्यासाठी बाबूराबांनी तिच्यावर हा भयंकर आरोफ केला डोता |... एक दिवस तर वाबूराबांनी कमाळच केळी! ळढ्मी उद्योगांत असतांनां १५४ अजितां सोन्यानाण्याचा डबा ते पसार करण्याच्या बेतांत होते ! रात्री नऊदद्दाचा सुमार होता. त्यावेळीं नानासाहेब सहज आपल्या अगणांतल्या कॉटबर पडून आराम घेत होले... त्याबेळीं ल्ष्मी नानासाद्वेबांच्याच बंगल्यांतील उजन्या कोपऱ्याबरच्या दोन खोल्यांत रहात होती. त्यामुळं बाबूराबांच्या ह्या हाळचाढीची चाहूल लागतांच ते गडबडीनं उठून लक्ष्मीकडे आले. तेव्हां बाहेर पळायच्या गडबडीत असलेले बावूराव “कां ? चेन पडत नाहीं ना याबेळीं सुद्धां !'' असं म्हणत घराबाहेर निघाळे...नानासाहेबांनी मोठद्या चपळाईनं बावूराबांचा हात पकडून त्यांना मार्गे ओढलं,!... त्यावेळीं बाबूराबांनी चटकन्‌ खिश्यांतळा चाकू काढून नानासाहदब्रांच्या तोंडाबर फेकला !.... पण मोठ्या चलाखीनं नानासाहेबांना मान बांकबडी आणि ते मोठ्यानं ओरडले, “' ताई55 चोर555'? एका क्षणाघीत निमेलाबाई, सखू , माधुरी आणि लक्ष्मी घांबून आल्या. बाहेरचा दिवा लावून त्यांनीं पाहिळं तों नानासाहेब आणि बावूराव यांची झटापट वाळलेली !...लक्ष्मी दोन ढांगांत पुढ झाली, नानासाददब आणि बावूराव यांच्या मर्ध्ये उभी रहात ती बाबूराबांना म्हणाली, ££ शेटबर जायचा कां ब्रेत आंखलाय £...”/ पण त॑सहन न होऊन हातांतळा दागिन्यांचा डबा फेकून देत बावूरावनी त्या बयांतहि ल््ष्मीच्या तोंडांत मडकाबली ! कानशिलावर जोराचा मार बसल्यामुळं लक्ष्मी £ आई ग5 ?* करीत कोलमडली... .वाबूराबांच्या नांगुळपणाच्या स्वमांत गुंगळेल्या सर्ब माणसांना त्या एकाच तडाख्याने खडखडीत जाग आणली. . . दुसऱ्या दिवशीं साऱ्या गांबभर ही. बातमी पसरली. ..लक्ष्मीला स्वतःच्या मृत्यूपेक्षांह्ि त्यामुळे दुःख झालं... ती सारी रात्र लक्ष्मीन तळमळत काढळी,..अखर बऱ्याच उशीराने ॥तिचा डोळा लागला तेव्हां ती स्वभ्नसृष्टींत गुरफटली गेली,..त्यावळी सारं घरदार सोडून ती रानाबनांतून चाळळी होती, ..भयंकर बादळ सुटळं होतं, विजा कडाडत होत्या, आसपास चिटपांखरुं देखीळ बावरत नव्हतं स्वयम 4 ष्‌ ...अंगांत असेळ नसेळ ते बळ एकवटून धीमेपणानं ल्ह्मी कुठं तरी दूर दूर निघाली होती... ,-.त्याबेळी बेचाळीसच्या क्रांतीचे रणशिंग गांबोगांब फुंकलं जात होतं,..गांधीजींची ' चळे जाव ' ची घोषणा देशांतल्या कानाकोपर्‍यांतून निनादत होती ...सातारा जिल्ह्यांतल्या पत्री सरकारची दहशत गांबोगांव पसरली होती. .,.गळ्यांत काडतुसाची भरगच्च माळ, खांद्यावर बंदूक आणि कमरेला पिस्तुल अश्या थाटांत सगळीकडे भूमिगत असूनहि पोलीसांच्या हातावर तुरी देत वेळीं अवेळी बावरणारा पत्रीसरकाचा सेनिक, सर्वांच्या कुतुहलाचा प्रश्न होऊन बसला होता !...केव्हां, कुठ, काय होईल. याची कल्पना नसल्यामुळं सगळीकडे घबराट निर्माण झालेला, ..खुनाखुनी आणि हाणमार यांना ऊत येऊन सगळीकडे वातावरण अगर्दी तंग झालेलं. ..पत्रीसरकारचा दरारा जेवढा तेवबढंचं त्यांचे न्यायदानाहे बाखण्यासारखं होतं...शिवाजी महाराजांच्याबेळच्या महाराष्ट्राची आठवण आज नव्या स्वरूपांत सर्वासमोर उभी होती... अद्या त्या प्रदेशांतून निर्भयपणानं लक्ष्मी निघाली होती !...त्यांबेळी कुणीतरी एक माणूस बुरखा घऊन पुढें येत तिला म्हणाला, “ ताई एकटी कुठं निघालीस १ '' लक्ष्मीने चमकून त्याच्याकडे पाहिलं. टीचभर दाढी बाढळेला तो माणूस तिन॑ ओळखला नाही...ती तशीच पुढं निघाली तेव्हां तो माणूसच पुन्हां म्हणाला, '' ताई, थांब !''...लक्ष्मीचा भाऊ महादेब होता तो !...त्याळा त्या पत्रीसरकारच्या सेनिकाच्या थाटांत बघून लक्ष्मी घाबरून म्हणाली,“ आणि हं काय !?'.. .महादेबाला फार बेळ तिथं थांबणं शक्‍य नसल्यामुळं तो घाईधाइनं म्हणाला '“' आज मी दाजञींना पत्र्या मारणार ! . त्याशिबाय तुझ्या जिवाला स्वस्थता मिळणार नाहीं. ..!'” पत्र्या मारायच्या म्हणजे कोण दिव्य ! ते ऐकून लददमी जोरानं किंचाळली आणि म्हणाली, ५ थांब महादेव ! असं करूं नकोस... ” ढक््मीची किंकाळी ऐकून सखू घांबत तिच्याजवळ आली. घाबरलेल्या लह्मौनं तिला जबळ ओढत विचारलं, “ मामा कुठाय !” १५४३ अजिता - "*६-/-८४४ डॉट ४ 00४ ९४५ टटीशशीटीटॉटॉटाटटॉटटट डा“ शशश शशटाशया--५५- टथाश टश शशी ह र टाल ााट८> “५८ ८-८ >>> छद्मी झोपल्यानंतर तिन स्वतःच्या मिळकर्तीतून जमाबिलेलळं घरांतील सोनं नाणं घेऊन बावूराव पसार झाले होत...सखूच्या र्ते ध्यानांत आल्यामुळं ती सन्वित होऊन बसली होती. ...काय कराबं त॑ तिला सुचत नव्हतं, म्हणून “ दादाला तार करू काग १” असं कांडीद्या चिंताम्रश्त मनानं सखूने म्हणतांच डोळे फाडफाडून तिच्याकडे पहात लक्ष्मीनं पुन्हां तिला बिचारलं, “' पण मामा कुठाय ? ” ५ मामा आलाय तरी का इकडे ! आणि असं काय बिर्‍चारतेस १”? 6 महणजे १...मग ते स्वमच होतं !...नको, नको...खरच, तसं नको व्हायला. . .” लक्ष्मी असं कां बडबडते आहे ईं सखूच्या ध्यानांत येईना, म्हणून ती काळजीनं आईला जबळ ओढीत म्हणाली, “ आई555 असं ग काय करतस ? कदम कदम बढाये जा- १९, ६: अय्या !...फुग्यानं खेळायला लहानच नाही रे तूं दादा 2 कुणी बधितलं तर ददंसतील ना ? इंजिनियर व्हायचास कीं तू आतां! ... आणि असा फुग्यानं खेळतोस १ इदश !...” महादेबाच्या मुलांबरोबर गोविंदा फुगा धेऊन खेळत होता. त्याला बघून सख मोठ्यानं इंसून असं म्हणाळी, पण गोविंदानं तिच्या म्हणण्या- कडे बिलकुल लक्ष दिल नाही. त्या लहान मुलांप्रमाणं तोंडांत फुगा घाळून तो फुगबीत होता. मधून मधून एक नबा फुगा घेऊन त्यांत पाणी भरायला त्याळा होस वाटत होती आगे पाणी भरून गन्च झालेला फुगा कुणातरी मुलाबर आपटून तो फोडण्यांत त्याला आनेद बाटत द्वोता, फुग्यांतील पाणी अंगावर पडलं की, बाकोर्ची मुलें तसंच करून गोबिंदालळा भिजवूं पद्दात होतीं !... सखूला आपल्या भाबानं आतां मोठं झाल्यावर असला खेळ खेळूं नये असं मनापासून वाटत होतं. म्हणून ती गोविंदाच्या हातांतील फुसा खस्‌दिशी ओढून घेऊन रागानं म्हणाढी, '' कमाळच केढीस कीं दादा! हाबास ! |? विजारीच्या खिझांत्ला दुतरा फुगा काढून घेत गोवेदा इंसळा आणि म्हणाळा, “ यांत कसळी बुवा कमाल? ” १५८ अजिता 6 अं ! कमाल नाहींतर काय £ आतां ल्हान कां आहेस तूं ? ६६ मग 2 भभ ५ छान ! अगदीं कुकलं बाळ आहेस हो |!” ५ अग, पण इथं लहानाचा नि मोठ्याचा प्रश्नच कुठं उद्‌मबंतोय १... कोणता खळ कुणी खेळाबा याला कुठ बंधनं असतात होय? & म्हणजे 2.. .उद्यां तू माबळी घेऊन देखील खेळायला लागशील !'' ५: मग बिघडलं कुडं त्यांत १... आतां कोणती भावली म्हणशील तर... 6 अय्या ! थांब हो आईला सांगते ! ” “६ _ फुग्यानं खेळतो म्हणून होय ? खुशाल सांग, मी कांहीं इथंच खेळतोय अ नाहीं! आमच्या कालेजांत आम्हीं नेहमीच खळतो. फुग्यानं !...अगर्दी तुझा राजेंद्र सुद्धां |!” £ खरंच १...आणि...” “ अग, आम्ही या खेळाला डकिंग म्हणता, रोज अभ्यास करून कंटाळा आला कीं, भामचा हा खेळ सुरू झालाच म्हणून समज ! बरच्या मजल्यावर उभं राहून खालच्या बाजूनं फिरकणारा विद्यार्थी दिसला रे दिसला कीं, फुगा फॅकला गेलाच !...आणि मगतो भिजला कां तोहि दुसऱ्यावर तोच प्रयोग करतो !... “£ अगबाह ! मग कुणी रागवत नाही £ 6६ छ | ,. रागावणारा कुणी भेटला, तरी त्यालासुद्धां ह्याच प्रसाद मिळता ! ,.. मंग तो रागावणारा प्रत्यक्ष रेक्टर कां असना ! ... ” “६ छान ! आणि मग ? *? “£ अग काय £ ... कांद्दी नाही ! आमचा खेळ आपला कांद्दी झालं तरी चालूच !...किती मजञा वाटते म्हणतेस ! ...रागंद्राला बिचार यांत काय गमत असते ती ! एबढं बोलून गोविंदाने पाण्याचा तांब्या हातांत घेतला आणि फुग्यांत पाणी भरायला सुरुबात केली. तितक्यांत महादेवाच्या अशोकला बोळावायला म्हृणून एक त्याच्याच. बयाचा मुलगा पळत पळत तिथं. कदम कदम बढाये जा-- १५९ ५९७००५०८०८ ७ /७०८९-०५९०/०.० ५९.४” /./%-००..९००७- "/१-०-.//४५/१.»५-/०--. ७०/००/०2५० ५>/०५”..”>.“-“-€.”>“>“-“५-<“-*€-*-*>.--“-/५-€/-“>/-*.“.*-.*..“*-“>.*>.“-*.“.../“..०/०>”./*>-” अ” येत म्हणाळा, “ अरे पळ, पाबणा आला |...” आणि आल्या बेगानंच तो परतलाहे.. . £ आलोच इं! ” असं गोंबिंदाळा बजावून अशोकनं आपल्या हातांतला फुगा गोबिंदाच्या अंगाबर फेकला आणि तो त्या मुलाच्या दिशेन पळत निघून गेला, त्याबेळीं लब्ष्मी माहेरी आली होती. मध्यंतरा तिचा गर्भात एका एकींच झाल्यामुळं तिळा फार थकवा आला होता. म्हणून तिच्या आईन मोठ्या आग्रहानं तिळा आपल्या घरी आणली होती, सुटी असल्यामुळं त्याबेळीं सखूबरोबरच गोबिंदाहि आजोळी आला होता लक्ष्मीचे माहेर म्हणज्ञे पत्रासरकारच्या राज्यांतील एक प्रमुख खेडेगांव ! त्यामुळं आसपासची या ग्रामराज्यांतील बर्रांच माहिती तिथं रोजच्या राज ऐकायला मिळे...आज कुणाचा खुन झाला, उद्यां कुणाच्या घरीं दरोडा पडला, परबां कुणाळा तरी पत्र्या मारल्या, तर तेरबां कुठं तरी मोटर नाहींतर रेल्वे लुटली !... अशा कितीतरी बातम्या तिथे दरेक तासाला नव्या नव्या प्रकारांत ऐकायला मिळत. त्यावेळीं धान्य गांबाबाहेर जातां कामा नये आणि कुणा बाहेरून आपल्या गांबांत दारू आणतां कामा नये असा ह्या ग्रामराज्याचा प्रमुख नियम ठरलेला असे. त्या नियमाला झगारून कुणी गांबाबाहेर धान्य चोरून नेतांना दिसलं किंबा कुणी लपत छपत दारूची बाटळी सात पडद्यांत घालून गांबांत येतांना दिसळें की, गांवांतील मुळं “'पाबणा आला ! पळा रे 5 5! असं म्हणत आपल्या सहकार्याना बोलावून त्या माणसाबर तुटून पडत!...आश्याबेळीं त्या माणसाची किती त्रेधा उड्डून जात असे ते सांगणं शब्दापळीकडरचं होऊन जाई !...दहापंधरा मुलांच्या तावडीत सांपडळेला एकटा दुकटा माणूस मुकाट्यानं आपला गुन्हा कबूल करून स्वतःची सुटका कर्शाबशी करून घेई ! ... त्याशिवाय त्याला गत्यंतरच उरत नसे ! तसं नाही केळं तर पत्र्या मारण्याची घमकी आणि त्याच्या पाढोपाठ प्रत्यक्ष त्याची अमलबजाबणीहि घडत असल्यामुळं गुन्हा केठेला माणूस बोब्रडी बळून. जाण्याइतपत शाबरून जाई !,..आणि असं कांडी गांबाच्या १६० अजिता 'बेशजिबळ घडलं की, ती मुलं साऱ्या गांबभर “कदम कदम बढाओ जा हेॅआझाद हिंदसेनेचं रणगीत गात फेरी काढीत,..आणि मग रात्री सगळे गांवकरी जमले कीं, “ जयद्दिंद ' च्या गर्जेनत त्या म्रामराज्यांतील एखाद्या प्रमुख माणसाकडून न्यायदानाचा समारंभ पार पडे... हिंदुस्थांनची वेस ओलांडून सुभाषबाबू्नी आपली आझाद हिंद सेना तयार केली होती. दृज्ञारा हिंदी सेनिक त्यांना जाऊन मिळाले होते, इंग्रजांच्याविरुद्ध बंड पुकारून ही फोज ' चळो दिल्लो' चचा जयघोष करीत होती |! ... आणि ग्रामराज्यांतीळ कानाकोपऱ्यांतून त्या जयघोषाचा ध्वनि पुनःक्षेपित केला गेल्यामुळं “ कदम कदम बढाअ जा ! हें गीत गरात शेंकडों मुलं शत्रूवर तुटून पडत असत |! ... गोविंदाळा आणि सखळा हें सारं नबीन ह्वोतं. त्यामुळं त्यांनी महादेबाजवळ चोकशी करून विचारलं, “ अशोक कुठं पळत गेला? महादेव त्याच माणखठांपेकी एक असल्यामुळ त्यानं सर्ब हकिकत गोबिंदाळा आणि सखूळा सांगितली. . .तो एकेक रोमांचकारी प्रसंग ऐकून त्यांना नवळ वाटलं ! ... आशद्व्यहि. वाटलं ! आणि म्हणून त्यांनीं रोज त्या ग्रामराज्यांतील थोडीथोडी माहिती मिळबायला प्रारंभ केला. एक दिवस रात्रींच्या बेळी लह्मीची आइ लक्ष्मीचे डोकं आपल्या मांडीबर घेऊन तिला कुरवाळीत आपल्या घराच्या सोप्यांत बसली हाती, 'त्याबळीं लद्मीची आई म्हणाली, “' भूमिगत मानसांस्नी रोजच्या रोज बाटल तें जेवान मिळतं ! त्यांस्नी कश्याचा घोर ग ? कुटंबी खात्यात, -कायतबी खात्यात आन्‌ वाट फुटल तिकड जात्यात बी ! पर हिकडचं तिकडं हुईळ म्हनशीळ तर ! अंईइं ! छा ! काय भागायचं न्हाइत्ये !... अग, बायकांस्नी ह्रेचा कसला त्यो तरास न्हाई, उळट कित्येकींचं न्हबर सताळ्याब आनून संसार रांकळा लागलाय न्हबं |! पत्रीच्या भ्यानं सार निथल्या तितं हुतंया बग...आन्‌ ही. बारकी बारकी पारं, सांगावा मिळायचा अवकाश कीं धूम ठोकत्यांत !... एका घटकंत बातमी कळतीया :. .. म्हाताऱ्या बायका दिकुन फराऱ्यांची काडतुसं चुळींच्या बेळांत न्हाइतर नळमाच्या ढिगाऱ्यांत ळपवून ठेबत्यात्या !' पोळीस कंदम कदम बढाये जा-- १६२१ “2५ “५/--/-€ ८४ ५€ -“”-<“ -“>./०-४-८ -“.. ७५%.” -.“*. न“ ऱ्ह क “*>““>” “->*- “-“ “७ 2 7.“ “८१-४1.” ल्ल आला म्हून एकबी भेत न्हाई !... पोलीसांच्याच अगाब घाऊन जात स्येळाच दम भरत्यात न्हबं कां खुळे!,..आन्‌ खोकून खोकून जकड झाल्याली म्हातारी बाई, पर जबानाबानी बळ आनून फराऱ्यास्नी दर्डावतीया कीं आपल्या घरांत! आन्‌ भाइर जुंदळ घाळून राकनीला बसल्याचंबी स्वांग आनतीया !. ..काय विश्याद आलीया तिच्या बाटळा जायाची कुनाची !” लक्ष्मी लक्ष देऊन हें सारं एकत होती, तें सांगतांना तिच्या आईच्या ठिकाणी आढळणारा उत्साह तिच्या नजरतून निसटत नव्हता... ग्रामराज्यांतीळ अश्या बऱ्याच गोष्टी एकत्यावर एकदां ती महादेवाळा सहज म्हणाली, “' ह्या भानगडीत बायका देखीळ भाग घेतात म्हणे ! ” : हो हो! न घ्यायला काय झालं ? ,..अग, कॉंडाबाईसारखी म्हातारी, जिळा सभा कशाशी खातात ह माहीत नव्हतं कीं, चार पुरुषांतसुद्धां जी कधीं बसळी उठली नव्हती, तीच कोंडाबाई आतां पांच पांच हजारांच्या सर्भेत बेघडक ब्यासपीठावर चढून म्हणू दाकते -- 6 स्वावी भाकर कांदा । आन्‌ कराऱा देदयाचा धंदा ! ” आतां बोल ! ,..यापेक्षां आणखी काय करायला इवबं तिनं £ ...? लःइमीळा कोंडाबाइईचं विशष कोतुक बाटलं तिचा ही हइकांकत ऐकून. . .मद्दादेवाकडून जेव्हां तिला ग्रामराज्यांतील बऱ्यावाइट अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या तेब्हां तिने आपलें स्व महादेवाला सांगून टाकले, ते ऐकून तो हंसळा, पण ल्ह््मी गंभीर होऊन त्याला म्हणाली, “ पण तूं तसं कांहीं करूं नकोस इं ! ...असं बेडबाकडं कांही करून मला सुख मिळायचे नाहीं ! ...माझ्या कतेबगारीनंच मळा सुखाचा माण गांडायचा आह...कसं झालं तरी आपळे सोमारफ कुणाला नको हाईल का? ?” बाबूराव लक्ष्मीला कितीहि त्रास देत झोते तरी ते मरावेत असं तिला मुळींच बाटत नब्हतं. ई तिच म्हणणं लक्षांत घेऊनच महादेव म्हणाळा, “असला नबरा करायचा काय असून तरी १ ...कबडीचं तरी सुख मिळालंय तुला कर्षी ! ...निदान पत्री मारायची थाप तरी जाऊ- देच त्यांच्या कानाबर ! " रैरै १६२ अजिता' £ नको नको ? ...द्यपथ आहे. माझ्या गळ्याची ! ...त्यांचं ते बाटेल ते करूं देत...मी खंत्रीर आई चांगली...नाही तरी सुख कशामध्ये मानायचं हा आपला ज्याचा त्याचा बैयक्तिक प्रभ आहे ! ... माझी मी जगं शकर्ते, मुलाचं द्यिक्षण करूं शकर्ते, हेंच माझं सुख, आणि मी म्हणते आपणाला हबं ते सारंच मिळालं, तर मग शेवर्टी राढेळं काय ? ...आयुष्याशी झगडत रद्वाण्यांतच पराक्रमाचे बी रुजबलं जातंना?... /? 9 नानासाइंबांच्या, सदानंदाच्या आणि बालबीरांच्या सहवासांत असतांना लक्ष्मीनं आपल्या मनाला बरीच खंबीरता आणली द्वोती... बाबूरावांच्या विचित्र बागणुकीनं अगोदरच बंडखोर बनलेलं तिचं मन आतां प्रत्येक क्षणाला येईल त्या परिस्थितीवर मात करायला तयार झालं होतं ! स्वतःच्या अंगचं सामश्ये पणाला लावून जगायची तिनं आपल्या मनाची तयारी केली होती. ...राजा गेला त्यांबळीं किंबा सखूच्या ल्झाच्या वेळीं उपयोगी पडावेत म्हणून, काटकसरीनं राहून उरलेल्या पेद्यांचे ळब्ष्मीनं दागिने केळे ह्वोते, ते बाबूरावनीं तिळा फसवून नेले, त्यावेळीं ' सगळीकडून आभाळ फाटल्यासारखं झाल्यावर जगायचं तरी कशाच्या आधारावर ! ' अद्या समजुतीनं कित्येकदा आत्मइच्येचा विचार क्षणभर कां होईना, करणारं तिचं मन आतां त्याच विचाराला क्षणाचाहि थारा द्यायळा तयार नव्हत !. ..आणि म्हणूनच बाबूराबनी राघूअण्णांच्या थापांना भुळून तिच्यावर केळेला भयंकर आरोप ती फारसा आकांडतांडब न करतां गिळू शकली ! ...त्यावळी ,नानासाहेबांनाचा तिने उलटं म्हटलं होतं कीं, समाजाच्या बडबडीळा भीक घालण्याइतपत आपलं मन आतां कमकुबत राहिलं नाहीं ! , .. त्याबद्दल तिला त्यांच्याकडून अनेकदां शाबासकी मिळाठीा होती. ..इळूइळू आपल्या बिचारांत क्रांति होत असल्याचा आनंद तिला अनुभवतां येत होता... आपलं आयुष्य आणखी बंडखोरपणाने जाईल तर हृबंच, अशी आतां लह्मांच्या मनाची बेठक तयार झाली होती. त्यामुळं नानासाहेब ' कृदंम कदम बढाये जा-- १६३ रजपूत म्हणून त्यांनी आपल्या पद्धर्तानुसार रक्षाबंधनाच्या बेळीं तिच्या हातांत घातलेल्या, स्काउटचा बिल्ला जागजागी कोरलेल्या, बांगड्या, तिनं अजून द्वातांत ठेबल्या होत्या, त्याबद्दद तिनं निर्भयपणानं बाबूराबना उत्तरं दिलीं होतीं ! आणि एकदां त्या बळजबरीनं काढून घेतांना तिन बाबूराबना जोराचा प्रतिकारह्वि केला होता... आणि आतां त्याच नानासाहेबांच्या बायकोनं तिच्याकडे साशक मनानं पहायला सुरवात केल्याबर - तिनं त्याच क्षणाळा पाटीलमळा सोडून आपल्या आईकडे घांब घेतली होती... मनांतील गेरसमज नाहांसा व्हावा म्हणून तिनं निमैळाबाईंना आजंवून पत्र टाकलं-होतं; आणि खऱ्या वस्तुस्थितीची जाणीब झाल्याबर आपला समज चुकीचा झाला असल्याचं दिलगिरी वपक्त करणारं त्यांचं उलट पत्रहि तिळा मिळालं होतं ! पण आतां कांडी झालं तरी ती पुन्हां रहायला म्हणून तिथं जाणार नव्हती... तिनं हा निश्चय अगर्दी पक्का करून टाकला 'होता. तसं करतांना ज्यांनी ऐनबेळी आपणाला आश्रय दिला त्या सदानंदालळा आणि नानासादृबांना ती बिसरू शकत नव्हती...उलट तिथं रहायचा मोह तिने आवरला होता, तो केवळ त्यांना आपला त्रास होऊ, नये याच इंतून ! ... दहा पंधरा दिवस माहेरी काढल्याबर लक्ष्मीनं गोबेंदा शिकत होता म्हणून तेते पुण्यालाच रद्दायचा बेत कडा, त्याप्रमाणं ती पुण्याला जायला निघाली तेव्हां तिच्या बडिलांनी कांहीं पेसे तिच्या जवळ दिले. फार दिवसांनीं माहेरपणाला ती आली होती, त्यामुळं तिच्या मुलांना आणि तिळा भरपूर कपडे तिच्या वडिलांनी धेऊन दिळे होते...पण त्यांच्या कडून पेसे घ्यायचं मात्र तिला आवडेना ! म्हणून ती म्हणालो, ६६ नको, ..पेसे कशाला £ ? सखूचे भाणि तिच्या आजोबांचं तिच्या लभाबाबत बोलणं झालं होतं...नादी होय करतां करतां शोबटीं सखूनं त्यांना आपण राजंद्राशीा ल्म़ करणार असल्याचे सांगून टाकलं होतं ! तिचा निश्चय तिच्या आजोबांना तितकासा पसंत नसला, तरी 'निदान परकी जात तरी नाही या समजुतीबर त्यांनीं तिळा होकार दिला होता, रजपूत आणि मराठे १६४ अजिता - ४५७ “/?9”१७४४४/ ७७” » «८८१७५९७५/७४७५९७०९१७४४४७€" ७८ “९४७४४” ४४७ ७४४७१७७. ' ४९% ४५५४५७४१५१" ७४४७४९७४4४ “९ “४५४० »€"अ 0४७१७७ कळ मूळचे एकच. त्यामुळं त्यांना सखूच्या निवडीत फारशी चूक दिसली नाही. ..सरचलाहि बदलत्या काळाप्रमाणे आपल्या आजोबांची काळा- बरोबर जायची असलेली तयारी बघून आनंद झाला होता...पण लक्ष्मीला यांतली कांहींच माहिती नसल्यामुळं ती जेव्हां “' पेसे कशाला ? ” असं म्हणाली तेव्हां तिचे बडील हंतून म्हणाले, “ कशाला म्हणजे ? माझ्या नातीच्या लझाला |! ” हें ऐकून लक्ष्मी थोडीशी बुचकळ्यांत पडली, तिला वाटलं आपला मोडा भाऊच आपल्या मुर्लाचं-श्ांताचं लम्न करायला तयार झाला असावा ! आणि त्याबेळी आहेर म्हणुभ आपणाला ते पेसे उपयोगी पडावेत किंबा आपण पेशाच्या सबबीबर लग्नाला यायचं टाळूं नये म्हणून ही युक्ति असावी ! आणि त्याच दृष्टांनं ती म्हणाली, “ येबढ्या छोकर शांताचं लम ! ?? ५ अह ! तिचं नाही, ६9 मग १ ११ “ सखचं. ६६१ सखूनचं $ 0, : हो. तिचंच ! ” “: अहो पण, नबऱ्या मुळाचा अजून पत्ता नाही. आणि तोंबरच लममाची तयारी ? ” मोठ्यांदा हंसून ल्हमी असं म्हणाली, तेव्हां तिचे बडीळ सखकडे पद्दात म्हणाले, “ त्याची सोय झालीय अगोदरच ! ”" ६ म्हणजे ! '? £ काय सख, खरंना ! ” आजोबांनी असं विचारतांच सखू ढाजली, तिचें आरक्त झालेळं तोंड बघून ल््ष्मीनं मोड्या आद्वयांनं तिळा विचारलं, “काय म्हणतात ग आजोबा £ ” त्याबर एबढा वेळ गप्प उभा असलेला गोबिंदा म्हणाला, “आजोबांनी खरं तेंच सांगितलं आई |! *? कदम कदमं बढाये जा--< १६५ शकी*५.००.» “1.2९ /५०-९./१५९०/५-४०५-९-०/१९४५८५५/”* “५-५... ५८/५- _/*>६-/”*/€ “|. ".““>“:>0>/*./*.” “-/५/४/* ५४८४-१४-५९ /९०५*-/५४५७--/९./५०/५/**“५-*/*-*“-*..*. ““*-7 >>“ >*.“*८५/"५/ /*>९//-/->/” 6 अरे पण...मला कळूं दे ना !...काय भानगड आहे ही १... सखू$5 ? सखूनचे आणि राजेंद्राचं लम्न ठरळं आहे हं कानाबर पडतांच लद्षमी गंभीर झाली ! सखूनं आपला नबरा आपण शोधला यांत तिला गेर वाटलें नाही. राजेंद्रासारखा हुषार मुलगा आपणांला जाबई म्हणून मिळाला याचहि तिढा समाधान झालं...वारसा इक्ताने जडलली त्यांची मैत्री रक्ताच्या नात्यानं नव्यानं दृढ झाली म्हणून तिच्या मनालाहि आनंद झाल!...पण ती गंभीर झाली ती एबढ्यासाठींच कीं, त्याबाबत सखू , राजेद्र किंवा गोबिंदादेखील तिला कांद्दींच कसा बोलला नव्हता ! आणि ज्या मुळांच्यासाठीं तिनं आपल्या जिवाचं रान केलं होतं त्याच मुलांनी तिच्या परस्पर असे बेत रचावेत याचं तिला दुःखहि झालं... पण फार बेळ आपला गंभीरपणा न राखतां ती इंतून म्हणाली, “' असं होय ? ठीक आहे.'' आणि तिनं वडिलांचे पेसे हातांत घेऊन परत त्यांचे द्ववाली करीत म्हटलं, ““ मग त्याच वेळीं द्याना, ..आत्तां नेळे तर खचून जातील !.. .'! विस्मय आणि उत्कंठा २० “५ ह >-/ >> /*>“>-“>> 22 >> >“/>“/.-*-"-“.>/५€५८५/-./५/५/-*५”"५* शस्त्रक्रियेच्या मेजाबर नानासाहेब शांत पडले हाते. त्यांच्या उजव्या हाताला बराच मार लागून हाडांचा चुराडा झाला असाबा (फ़क्चर ) असं तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं ! त्यामुळं हजारा लोकांना आपल्या सबेने जीबदान दिलेल्या नानासाहबांबद्दल साऱ्या गांबभर कुतुहल निर्माण झालं दवोर्त, जो तो दवाखान्याकडे घांब घेऊन 'कसं काय ! .. .आपररान झालं १, ,,डाक्टर काय म्हणाले १... असे प्रश्न विचारून त्यांचं कुदाल समजण्यासाठी उत्सुक असळेला दिसत होता...परिचारिकांची धाबपळ चवाळली होती. डॉक्टरांची आंत बाहेर फेरी सुरू होती. , .शास्त्रक्रियेच्या तयारीसाठी लागणारीं स्व साधने जमा होतांच दास्त्रक्रिया केली जाणाऱ्या खोर्लाचं दार बंद झालं... निमेलाबाई, राजेंद्र, माधुरी आणि सखू नानासाहेबांच्या काळजीने चूर होऊन नव्हरांड्यांत उभी होती, सदानंद आतां शस्त्रक्रियेचा काय निकाल ऐकायला मिळणार या उत्सुकतेने शस्त्रक्रिया होत असलल्या खोालीर्शी उभा होता. डाक्टर म्हणाळे त्याप्रमाणं हाड मोडलं असेल किंबा हाडांचा चुराडा झाला असेल तर कदाचित्‌ हात कापाबा लागेळ की काय, ही भीति प्रत्येकाळा बेचैन करीत दोती, त्याबेळीं दबासान्याचं सारं आाबार अगदीं श्ांत झालं दोतं, कुठेही बिस्मय आणि उत्कंठा ' १६७ अहा ॥/-> »८-“>€>€५-“ “/-“€-/-“/-*«“-“-<>€-<*-/>* “*.«<./*/५/-४/४”-€*<*.” “> ५.५ /४५*/६/८/१/” * / /४५/>-/५५०-/८-८-४-€-€->€*“€*/”-€*०*-* *५--<--->€-:/-€-* “-“../>/./“-/../.>/:./-/७. रटांचणी पडळी तरी झावाज याबा एवढं गंभीर बाताबरण तिथं नांदत डोतं, तिथली माणसं जेवढी गंभीर झालीं होती, तेबढीच झाडावरील पानफुलं देखील शांत झालीं होतीं ! ...त्याबळीं अगदीं सकाळची बेळ डोती तरी बारा वहात नब्हता. फुलझाडावरर्चीं पानं हालत नव्हती, मोठाले वृक्ष घीरगंभीरतेनं उभे दोते...झाडावरचे पक्षी आपले पंख सावरून दबाखान्माकडे टक लावून पहात होते...दबाखान्याच्या दरबाजावरचा कुत्रादेखील जागच्याजार्गी उभा राहून-किचित्सुद्धां हालचाल न करतां- समोर पहत होता,,.दवाखान्याच्या आसपासचे दगड, वाळू, माती सार्री सारी काळजीने काळबंडून जावी तशी: दिसत हाती. ..त्यावेळचं सगळे बातावरणच निःशब्द दहोऊन गेढेलं होतं... खट्‌...करर्‌... गास्त्रक्रियेच्या खोलीचे दार उघडलं गेलं, त्याबरोबर कळ दाबलेल्या यंत्राप्रमाणैप्रत्येकानं तिकडे बळून पाहिलं. प्रत्येकाच्या नजरेनं बाहेर आलेल्या डा. दिनेदाना प्रश्न केळा, “ कसं काय १ ...काय निकाल ठरला १ ” डॉ. दिनेशांच्या तोंडावर समाधान तरळत होतं. त्यांतच निम्मं उत्तर मिळाल्यामुळ सदानंद पुढं होऊन म्हणाला, “ झालं आपरेशन ! ” निमेलाबाई उभ्या द्वोत्या तिथं येत डा. दिनेश म्हणाले, “ आतां कसलीच काळजी नाहीं...सवे कांही. व्यबस्थित झालं...बरंचसं रक्त रोल्यामुळं त्यांना थकवा पुष्कळसा आला असला, तरी आतां काळजी नाईीं,..थोडे दिवस ह्ात मात्र एस्टरमर्ध्ये ठेवावा लागणार ! ” नानासाहेबांचा हात, ज्या हाताने आजबर हजारॉची सेवा केली, बालवीर म्हणून रेल्वेतून किंबा मोटारींतून जातां येतांना स्वच्छता राखण्यासाठी ब शिस्तीसाठी म्हणून केरकचरा उचलला, अनेकांना ऐनबेळीं उदार मनाने पैश्ााअडक्याची मदत केली, अनेकदां बुडत चाळलेल्या होडीळा सावरण्याचा प्रयत्न केळा, शेकडा संकटांना इंसत- सुखानं झुगारून दिलं, लदर्मीसारख्या परिस्थितीनं ग्रासलेल्या खत्रीमघला * मरी अबला आहे ? हा भ्रम काढून टाकून स्वतःच्या पायावर जगायचं १६८ अजिता' हक...” ५-५ ४४५/१.५५/१-८ >... “ >>“. “५८८” ->-> ५७ ५५ ८२८५ ८५-४० शाक "पटध्टण “शश श४शशशाशाशा>५/५/५८८८-८५-८..६८-८८>६.५-.»-> सामर्थ्य तिच्याठिकाणीं येण्यासाठी हातभार ढाबला, रस्त्यावरून जाणाज्या- येणाऱ्या कितीतरी मुलांना खेळीमेळीनं आपल्या मोटर सायकलवर उचढून घेऊन समाधान दिलं; आणि ज्या ह्वातानं आजवर लाखा लोकांना आपल्या बालबीर थाटाची सलामी देऊन अभिबादन केलं ता नानासाहबांचा हात, कापून टाकला नाही म्हणून क्षणाधीत सारा दवाखाना आनंदानं भरून गेला... नानासाद्दवेब शुद्धीबर आले तेव्हां घाईघाईनं पण हळू आवाजांत राजेंद्रानं त्यांना विचारलं, '“ आतां दुखत नाहीं ना £...थोडं तरी बरं बाटतंय £ कितीहि दुखलं तरी त्या दुःखाचा ठसा कधीहि तोंडावर उम्टूं न देणारे नानासाहेब एबढा त्रास झाला होता, तरी मंद्स्मित करून डाव्या द्वातानं राजेंद्राला जबळ घेत म्हणाले, : अगर्दी चांगलं बरं वाटतंय आतां...चुराडलेलं हाड नीट बसबलं आहे. हात आतां प्लॅस्टरमर्ध्ये टाकायचा. थोडक्यांत निभावलं !... आणि तुझी आई कुठं आहे? तिला म्हणावं मळा आतां भूक लागलीय तेव्हां सैंपाक लबकर कर ! निमलाबाई रोजारी उभ्या होत्याच. अश्याबळीं देखीळ नानासाहबांनी नेहमीप्रमाणं जेबायची घाई बोळून दाखबाबी म्हणून त्यांना हेतू आलं. त्यामुळं सख्‌ नानासाहेबांसमोर जाऊन म्हणाली सेंपाक तर केव्हांच झालाय ! फक्त तुम्हीच जेवायला बसायचा अवकाश ! ”' नानासाहेब सखूच्या या उत्तरामुळं हंसळे, सखू आतां त्यांचा सून झाळी होती. ती त्यांच्या घरी आल्यापासून तिने स्वतःकड सैंपाक घेतला होता, त्यांत ती. तरबेज होती, त्यामुळं तिनं तसं बोलून दाखवणं उच्चित होतं. . म्हणून राजेद्र म्हणाला, “बायका शिकल्या तरी सैंपाकांतच विरोष.. .'? :£ असूं दे जा |... तुला काय करायचं ? सख किंचित्‌ चिडली तेव्हां निमेळाबाड म्हणाल्या, “ आतां आपण इथून जाऊं या. नाहींतर यांना त्रास होईळ ! जास्त बेळ थांबू नका विस्मय आणि उत्कंठा १६९ ७०७९०००५०७ २०-५५. ८../-€-“-€-2./”/”-“>*>.*>.*./>“>*./“..*-“.:“<.”/“./>* “>. /“..”“.“».“./.“.“>“.“€म८.>०..०-”./“././“ /”./*..»..*./*»./*४ म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय,.,आणि माधुरी, ताईना तार केळीसः... जा, सगळं ठोक असल्याचं कळब बरं...!' तितक्यांत खुद्द बाबूराबच एकदम तिथं येत म्हणाळे, “ कसं काय झालं ञपरेशन ? ” बाबूराबना बघून सगळाच किंचित्‌ मार्गे सरलीं...ते तिथं अचानक कसे काय आले हे कुणालाच कळेना. त्यामुळं प्रत्येकानं त्यांच्याकडे आश्चयाने पाहिलं, नानासाहेबांना देखील क्षणभर बाबूराबांच्या अचानक. भेर्टांचे नवल बाटल्याद्रिबाय राहिलं नाहीं ! तेव्हां त्या सर्वांची आद्यर्य- कारक नजर ध्यानांत येतांच बाबूराव म्हणाले, ““ असं काय बघतां माझ्याकडे १...माझा व्याही...हदो व्याहीच नाहीतर काय १...खुद्द तो स्वतः आजारी असतांना मी येणार नाहीं असं कसं होईल... नानासाहेब, बोला ना कसं काय आहे? ” ६ चांगला आहे मी आतां. ! नानासाहत्रांनीं स्वतःच उत्तर दिले, बाबूराबांनीं आनंदानं त्यांच्याकडे पाहिलं आणि “' आतां हिला तार करतो ” असं म्हणत ते तिथून चटकन्‌ बाहेर पडलाहदे ! ७७ ७ “६ हृळो55 कोण सदानंद का ?१...असं कां ?१...अगबाई ! आणि मग ?...आतां चांगलं बरं आहे ना. त्यांना !...द्वात प्लस्टरमधे ठेवायचा १....किती दिवस १.... बर बरं...आणि काय झालं एकाएकींच हे !. ..मोरटारींचा अपघात १...आणि कुठं १...अस्स ! मला कांड्रींच कल्पना नाही !...म्हणजे १...हे कसे आले तिथं £१,..ठीक ठीक... दुपारच्या गाडीनं निघतेंच...इं, इं !...त्यांना कळबा मी येतेय म्हणून ! ,०.छे, त्यांना म्हणजे नानासादवांना...अच्छा... लक्ष्मी पुण्याला जिथं रहात होती त्या घरमालकांकडे फोन होता त्यामुळे ती संघि साधन नानासाहेबांवरची शस्त्रक्रिया यशस्वी होतांच सदानंदनं तिळा टंक फोन केळा, नानासाहेबांबदळ्ची फोनमधील ही ११७० अजिता 'हक्तीकत ऐकून लमी आश्रर्यानं थक्क झाली, तिची ओळख झाली तेव्हां पासून नानासाहेब कर्घी आजारी असल्याचं तिनं ऐकलं नव्हतं की पाहिलाहि नव्हतं !... आणि आज एकदम फोन आला नि त्यांत ते नुसते आजारी नव्हते तर त्यांच्यावर शस्त्रक्रियाद्वि झाळी होती असं तिळा कळलं !... ल्क््मीला कमालीचा धक्का बसला ते ऐकून, म्हणून तिनं गोविंदा भेटतांच ताबडतोब पाटीलमळ्याला जाणं जरूर आहे, असं मनाशी ठरवून टाकल, गांबाला जाण्यासाठी म्हणून ल्ह्मीनं जेव्हां एकदोन पातळं लहानशा पिडहाबींत घाईघाहनं घातली, तेव्हां नुकतांच घरी आलेला गोबिंदा आश्चर्यानं तिच्याकडे पहात तिला म्हणाला, £ महणजे ! अलिकडे बाबूराबांनी पाटीलमळ्यांतील तो प्रकार केल्यापासून ल्दमी नेद्दमींच कसल्यातरी विचारांत गढलेळी असायची, फारस कुणाशीं न बोलतां सवरतां तिच नाबल्या तयार करण्याचं काम तेवढं अखंड वाटायचं, त्यामुळे गोबिंदा कुठ बाहेर गेला किंबा काळेजांत गेला तरी त्याचं सारं लक्ष घरांत असायचं, त्याला उगाचच वाटायचं की, आापळी आई कुठडंतरी निघून जाईल ! आणि म्हणून तो घरांतून बाहेर पडतांना नेहमीं सांगून जायचा, ““ आई, आज अमूक अमूक खायला करंदं मी यायच्या आंत ! !'... पण आज़ नेहमींमप्रमाणं स्राऊ तयार न करतां .ी कुढतरी जायच्या तयारीत असठेली बघून तो दचकला, घातरून गेळा. त्यानं मीत्मातच तिळा विचारलं, “ कुठं निघाळढीस १ ” गोविंदा आपली बाजबीपेक्षां जास्त काळजी घेतो अशी लक्ष्मीची नेइर्मी च कुरकुर असायची. त्यामुळं ती नेइमींप्रमाणं त्याळा जबळ घेत म्हणाली, “ इतकं घाबरायला काय झालं £ ”” आणि तिनं सदानेदाच्या फोनवरची सगळी बातमी त्याला सांगून टाकली, नानासाहेबांनी आपल्या आाईळा किती मदत क्रेळी याची गोबिंदाळा जाणीव होती. त्यांनी त्याळा स्वतःळा आपल्या मुलाप्रमाणंच करस बागबलं होतं हेंहि तो जाणून होता. शिवाय राजेद्राच्या आणि सखूच्या विस्मय भागि उत्कंठा १७१ विबाहानं निर्माण झाळेलं नब नातं तो ओळखून होता...नानासाहबांची एकंदर वृत्ति त्याच्या ओळखीची होती. ..अशाबेळीं आपण तिथं जायला इंबंच हा त्याच्या मनानं चटकन्‌ निर्णय घेतला; आणि म्हणून तो आपल्या आईला म्हणाला, “ आतां दौड एक तासानंच तिकडची गाडी आहे! चल पकडूं या तीच गाडी, ” गाडी निघाळी होती त्याच वेगानं लक्ष्मीचे विचारहि घांबत हाते. नानासाहैबांकडे गेल्याबरोबर काय काय नजरेसमोर दिसेळ याचा आपल्या मनाशी ती बिचार करीत होती. नानासाहेबांना कितपत लागळं असेल याची सदानंदाच्या फोनवरून लह्ष्मीला तितकीशी कल्पना आली नव्हती. त्यामुळं त्यांना कितपत लागलं असेळ, कुठं कुठं लागलं असेल, आतां ते चांगळे शुद्धीवर असतील किंवा नाहीं, त्यांचा तो हात एस्टरमर्ध्ये ठेवायचा म्हणजे काय काय कराबं लागलं असेल, त्यांच्याजबळ कोण कोण असेल, डोळे उघडून त पहात असतोल किंबा नाहवी,...त्यांच्याबर ओढवलेल्या ह्या प्रसंगानं तिथल्या सर्बांचा कितपत गोधळ उडाला असेल, निमैलाबाई, राजेंद्र, माधुरी, सखू,..या सर्वांच्या मनाची स्थिति कशी झाली असल इत्यादि बद्दळ लक्ष्मीच्या मनांत फारच उत्सुकता निर्माण झाली होती. तसा विचार करतांना पाटीळमळ्याभाबर्ती दिसणाऱ्या रम्य वनश्री बरोबरच गांबांतील तिच्या ओळखीचा प्रत्येक भागन्‌ भाग तिच्या नजरेसमोरून सरकत होता... ळम़ झाल्यानंतर सखू सासरी म्हणून नानासाहेबांकड गेली होती. त्यानंतर लब्ष्मी तिळा यावेळीं पाहेल्यांदांच भेटणार होती !...आणि म्हणून लद्ानपणापासूनची सखू तिच्या नजरेसमोर नाचत होती. अगर्दी पाळण्यांतल्या गुटगुटीत आणि इंसऱ्या सखूपासून तों आतां लम झालेल्या सखूपर्यंत्चा साऱ्या अवस्थेतील सरत तिला आठवते होती. . .भुरु भुरू उडणारे कॅस आपल्या चिमुकल्या हातानं साबरीत अंगणांतून घांबणारी, १७२ अजिता चिमुकली पाटी खार्केत मारून “ आाईळञ्शाला$ ' करांत शाळेला जाणारी, सागरगोट्यांचा डाब मांडून त्यांतच तासन्‌ तास गुंगणारी, नवा परकरपोलळका शिबल्यावर चटकन्‌ बांकून नमस्कार करणारी, दिवाळसणांत गोळणी घाठून रांगोळ्या काढणारी, आजोबा आजीजबळ खाऊसाठठी इदट्ट धरणारी, राजाला होसेनं कडेवर घेऊन मिरवणारी, राजेंद्र माधुरीशीं पळापळीचा खेळ खेळणारी, अभ्यासाचा कंटाळा आला कीं आईच्या गळ्याशी येऊन पडणारी, वडिलांच्या धाकानं मन मारायची बेळ आलो असतां काळबंडून जाणारी आणि लग्नाच्या बेळी बडीळ आले नाहींत म्हणून साश्रनयनांनी आईला 'कडकडून मिठी मारणारी सख लक्ष्मीच्या यावेळीं कांहीं केल्या नजरेसमोरून हृळत नव्हती, इतक्या दिवस सखू आपल्याजबळ अतिशय लाडांत वाढलेली तेव्हां तिळा सासरचं कसं काय निमत असेल, ती सर्वाशी कशी वागत असेल, तिच्या सासूसासऱ्यांचं सून म्हणून तिच्याबद्दल काय मत बनलं असेल, राजेंद्राच्या मनाप्रमाणं ती बागत असेल किंवा नाहीं, तिळा बरचेवर भूक ळागायची तेव्हां ती भूक लागेल तेव्हां खात असेल कीं संकोचानं भूक मारीत असेल, राजेंद्राला आतां 'अहो' म्हणत असेळ किंबा कसं, सैंपाक करण्यांत मनापासून लक्ष देत असेल की नाहीं, आल्या गेल्यार्शी तिचं बागणं कसं होत असेल, ...बगेरे बगेर कितीतरी गोष्टी जाणून घ्यायला ळढमी उत्सुक झाली होती. सखू केव्हां भेटेळ आणि तिळा आपण केव्हां पोटाशी आवळून धरूं असं तिला झालं होतं ! ,«.नानासाइंबांच्या घरीं उतरायचं म्हणजे निमेलाध्राई आपणाशी पू्बीच्याच मोकळ्या मनाने वागतीळ किंबा नाही याचीह्दि लह्ष्मीला त्यावेळीं काळजी वाटत होती. मध्यंतरी बाबूरावांच्या चमत्कारिक बागण्यामुळं उडालेला गोंधळ नीट समजून न घेतां त्यांच्या मनांत आपल्याबद्दल जी सादंकता निमाण झाली होती, ती अजूनहि कांहीं उरली असेळ कीं कसं, याचाहि तिळा थोडाफार धाक बाटत होता! ...आणि त्या तिच्याशी कद्याह्वि बागल्यातरी ती मात्र अगदीं खुल्या मनानं बागायचचं ठरवूनच आपल्या घरून निघाढी होती.., विस्मय आणि उत्कंठा १७३ सदानंदाचा फोन राहून राहून लक्ष्मीच्या कानांत घुमत होता... त्याबेळीं बाबूराबह्दि तिथं येऊन गेल्याचं ऐकल्याचं आठबतांच ती विशेष गंभीर झाली ! आतां ते त्या ठिकाणीं पुन्हां आपणाला भेटतील तर काय काय परिस्थिति निर्माण होइळ आणि त्या त्या परिस्थितीतून आपणाला कसं सहोसलामत बाहेर पडतां येईल, याची तिळा विशेष काळजी वाटत होती...बाबुराबांकडून आतां तरी असल कांही चमत्कारिक- पणा*चं वर्तन घडूं नये, अशी तिची मनापासूनची इच्छा असल्यामुळं ती स्वतःद्लींच पुटपुटळी, “ देवा, आतां तरी त्यांना बुद्धि दे! सारा जन्म संपायची वेळ आली, तरी असंच कुठंवर सोसायचं आणखी !?” नेहमीप्रमाणं प्रवासांत असतांना आई आपल्याशी जशी बोलते तशी या खेपेला अजिबात न बोलतां गप्पच बसठेली बघून गोविंदा बक्ष्मीजबळ गेला, गळ्यार्भोबर्ती गुंडाळलेला रुमाल काढून त्यानं मनगटाभावती शुंडाळळा आणि आपल्या आईला विर्‍्चारल, ““ कांहीं दुखतंय कांग £ ?” गोविंदाचा प्रश्न कानाबर येतांच ल्ष्मीने चटकन मान बर करून त्याच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाली, “ छे |! कांहीं नाही...किती रे काळजी करतोस ? 6 मग तूं अशी गप्प कां £ £ कुठं गप्प आहे :.. .” लक्ष्मी इतरांशी बोलत नव्हती तरी स्वतःशी एवढावेळ खूप खूप बोलली होती...पण तें गोविंदाला कसं कळावं ? म्हणून झाईंचं हॅ बोलणं ऐकून तो किंचित घाबरला, त्याने मोग्या काळजीनं पुन्हां म्हटलं, ५ गप्प नाद्दीतर कशी ग ! गाडींत बसल्यापातून एक अक्षर तरी चाललीस £ '! “ तुझं आपलं कांद्दीतरीच ! नसत्या शंका मनांत आणतोस आणि मग बसतोस काळजी करीत !... तुळा मी कितीदां तरी सांगितळ असेल की, तूं उगाच काळजी करू नकोस म्हणून !... पण ऐकझीळ तर शपथ :....” “ मग तूं बागतेस तश्ली तर....” १७४ अमिता £ हो, मीच बारते म्हणे तशी ! ” नाहीतर काय १...तीस चाळीस रुपये कां होईना शिकवण्या करून मी मिळवता, तीस पस्तीस रुपये मळा स्कालराशीप मिळते आणि शिवाय फीची भानगड नाहीच ! असं असतांना तुझ झापलं भावल्यांचं कंत्राट न्वालूच !... किती ताण पडतो तुला. ..पण तुला त्याचं कांहींच कसं नसतं ग.१ * : हृ ! आजवर बसूनच होतें मी जश्या कांही !... अरे, तुझं बय माझ्या जिबावर खुशाल इंसत खेळत उड्या मारायचं ! तूं कशाला नसते विचार करतोस £ ” पण मला आपलं बाटतं की, माझी आई खूप दिवस आपणाला मिळाबी, आतां तिला कसलासुद्धां त्रास होऊं नये...त्याला काय करूंमी ? ?? खरं म्हणजे आपल्या मुलानं आपली एवढी काळजी घध्याबी याचं ल्ष्मीला मनापासून बरं वाटत होतं. नाहीतरी सरू सासरी गेल्यानंतर आतां गोबिंदाशिवाय दुसरं कोण तिची काळजी घेणार होतं... ह सर्वे खरं असलं तरी तिची मनापासूनची इच्छा होती कीं तिच्या गोविंदानं- ज्याच्याकडे बघून तिने साऱ्या यातना किंवा सारीं दुःख आजबर सोसली त्या तिच्या मुलान-कसळीहि काळजी न करतां मर्जेत रह्ावं...पण गोबिंदा नेमक्रा याच्या अगदीं उलट बागत होता ! त्यामुळं बराच बेळ बिचार केल्यानंतर ल्ह्ष्मी म्हणाळी, “ आतां तूं एवढंच कर की..." ६ काय ? ” त कीं, तूं माझ्याबाबत काळजी करायचं सोडून दे, मळा काय वाटेल त झालं तरी मी मरत नाही हें निव्थित |... मग उगाच कां भितोस ? बेडा कुठला ! ”? त्यानंतर त्याच विषयाबर कितीतरी बेळ ती मायलेकरं बोलत बसली, त्या नादांत त्यांची गाडी पाटीळमळ्याच्या स्टेशनांत केव्हां शिरली, याची देखीळ त्यांना दाद उरली नाही. दोबटीं त्यांना घ्यायला म्हणून स्टेशनबर आलेले खुद्द बाबुरावच जेब्दां त्यांच्याजबळ येत कलाटावरून म्हणाले, बिस्मय आणि उत्कंठा १७५ ५: तार वेळेबर मिळाली ना लक्ष्मी ? ” तेव्हां कुंड ढढ्मी आणि गोविंदा भानाबर येऊन गडबडीनं बसल्या जागची उठळी. बाबूराबांना बघून आणि त्यांनीं बिचारळेला प्रश्न ऐकून त्या दोघांर्नीद्ि मोग्या बिस्मयानं त्यांच्याकडे पाहिलं ! त्यामुळे बाबूराबच पुन्हां म्हणाठे, “' माझा तार मिळाली ना??? £ तार ?...नाद्दी बाई !,...क्धी केळी होती ?१..,आणि कोणत्या पच्यावर ? ” लमी असं बिचारीत होती तोंबर बाबूराबांनी तिचं सामान खार्ली उतरून घेऊन हमालाजबळ दिल होतं !...ळलदमीबरोबरचं आणखी कांहीं सामान राहिलं नाहीना यार्‍ची त्यांनीं गोविदाजवळ खात्री करून, मग ते त्या दोघांना घेऊन टांग्याजबळ आले, त्यांनीं टांगा ठरवळा आणि मग लक्ष्मीला व गोबिंदालात्यांत बसायला सांगून म्हटलं, “ सकाळीं नानासाहबरांवरची शस्त्राक्रिया यदस्वी झाल्याबरोबर मी तार केली होती ! ? .,«.टांगा चाल झाला. लक्ष्मी कांहीच बोलली नार्ही. टांग्यामाणून सायकलवर येणारे बाबूराव आणि एवढा बेळ त्यांनीं दाखबिठेली कमालीची आपुलक्री बघूनच तिला मोढा विस्मय बाटत होता !... आणि म्हणूनच कांबवरी बाबरी होऊन ती एकदां गोबिंदाकडे आणि एकदां बाबूरावांकडे विलक्षण आश्चर्यानं बघत होती !...आअतिशय दुःखाप्रमाणंच अतिशय आनंद झाल्याबरहि माणसाचा ऊर भरून येऊन तो जसा निःशब्द होतो, तशी तिची अवस्था होऊन गेली. ..ती गप्प होती तरी गोविंदा मात्र बडिलांशीं बोलत होता. नानासाहंबांची माहिती बाबूराबह्ि अगदीं आपुलकीनं त्याला सांगत होते ! दबाखान्याशजारीं येऊन टांगा थांबतांच गडबडीनं नानासाहंबांना झोपबलं हद्वोतं त्या खोलींत लक्ष्मी मेढी. भीतभीतच तिथे प्रबेश करून शांत पडलेल्या नानासाहेबांना तिनं इळूच बिचारलं, “'कसं बाटतंय आतां !" ळह्मी एबढ्या तांतडीनं भेटायला आली म्हणून नानासाईबांना: १७६ आजिता 'आनंद झाला, डाव्या हातानं ठीक असल्याची तिढा खूण केली आणि त्यांनीं गोविंदाला विचारलं, “ पुण्याची काय विशेष बातमी !...गांधीजींची प्रकृति कशी काय आहे १ आज कांहीं कळलं त्याबद्दल १ ” तश्या स्थितींतहि नानासाहेबांनी कलेली ही चोकशी बघून लक्ष्मीला आणणि गोरबिंदालाहि नबल बाटलं, मोठ्या आश्चर्यानंच इकडे तिकडे पद्दात गोबिंदा म्हणाला, “ तें सांगतों मग ! पण आधीं तुम्ही कसे आहांत त॑ कळ!यला हवंय आम्हांला,..फार लागलं नार्ही ना ?!? हें ऐकून नानासाहेब मनापासून इंसळे, त्यांनीं जव्हा आपणाला बरं असल्याचं आणि आतां काळजी करण्यासारखं कांहीं नाही असं सांगितल, तेव्हां लक्ष्मीला आनंद झाला, तिने प्ल्स्टरमर्ध्ये ढेबलेल्या नानासाहेबांच्या हातावरून हात फिरवीत विचारल, “' फार त्रास झाला असेल नाहीं! ”? :६ विदरोष नाहीं !.., चालायचंच !... बरं पण पुण्याची काय -बातमी ? ” त्याबेळीं गांधीजी आगाखान राजवाड्यांत राजकीय केदी म्हणून रहात होत. . .नेदर्मीप्रमाणं इच्छविरुद्ध बऱ्याचश्या गोष्टी घडल्या होत्या म्हणून त्यावेळीं त्यांनी आमरण उपोषण केलं होतं...पण याबेळीं त्यांची प्रकति अतिशय निताजनक असल्याची बातमी डाक्टरांनीं जाहीर केल्यामुळं, प्रत्येक हिंदी माणसाला क्षणाक्षणाला काय घडेल ते ऐकायची विलक्षण उत्कढा लागलेली होती...देशाच्या इतिहासांतीळ एक पेचप्रसंग त्यावेळीं निर्माण झालेला होता !...काय बाटेलते झालंतरी गांधीजी माघोर घ्यायला तयार नव्हते आणि त्यांच्या अटी लोकर मान्य झाल्या नाहींत तर त्यांना मृत्यूच्या इबाली केल्याचं पाप ब्राटेश सरकारच्या माथ्यावर फुटणार द्वोतं !...आणि सरकारने ते धण्याची तयारीद्वि केली होती पण उघड तसं दाखवायचं मात्र नव्हतं !... सगळीकडचं वातावरण अगदी तंग झालेलं !... .देशांतील सर्ब जनता आणि ' बेइमान झाला पुरा पुरा, मी देशाचा अपराधी खरा... ! असं मनापासून दुःसत्र व्यक्त करणाऱ्या नगरच्या तुरुंगांतीलमाठमाठे पुढारी ब इतर ठिकाणचेहि तुरृंगांतीळ बिस्मय आणि उत्कंठा १७७ ४० “०८५०९७ कक हक “70% टीफशाशाशही “१०९९५७०९५९ “८५०७” ९7-02 /"-//'-->< 4 << <*-€7 ४४ “-““>“-/7५/-7-०९५९--/”"-"./-.>/€५ “2: “५€“/.”/.““.:“>“/“/*//0५४५४१७७/७४४0७कटट च धान थोर स्त्री-पुरुष ह्या एकाच प्रश्नाचं उत्तर मनाशी मिळबीत होते. .. प्रत्येकाला गांधीर्जीबद्दलची क्षणाक्षणाला घडणारी माहिती हवी होती... नानासाहेबांनी त्याच उत्कंठतेने गोबेंदाळा हा प्रश्न बिचारला तेव्हां तो म्हणाळा, “ आज सकाळीं र्जे सरकारी पत्रक निघालं आहे त्यांत गांधीजींना रात्री बरीच ह्यांत झोप लागळी, असं डा. सुशीला नय्यर यांनीं म्हटळं आहे... ” त्यानंतर नानासाहेब आणखी कांही विचारणार तोंबर सख एकदम तिथं आल्यामुळ त्या बिषयाला कलाटणी मिळाली... आई आणि भाऊ अचानक आलेली बघून ती आश्चर्यानं आणि आनंदानं लक्ष्मीजवळ पळत गेळी, लक्ष्मीनं तितक्‍याच प्रेमानं लेकाला जबळ घेतलं....तिच्या अंगावरचं नऊबारी हिरबं पातळ, डोक्यावर व्यवस्थित असलेला पदर, गळ्यांतील दोन्ही लहानमोठी मंगळसूत्र, पायांतील बारीकशी जोडवी, आणि तोंडाबरचा योग्य तो पोक्तपणा बघून लक्ष्मी समाधानानं म्हणाळी, “ बरी आहेस बाळ ? '' तितक्‍्यांत राजेद्रह्नि तिच्या पाठोपाढ तिथं आल्यामुळं गोरविदा्यी इस्तांदोळन करीत त्यानं मोठया आश्चर्यानं त्याला विचारलं, “ हृेलो5 कधीं आलास तूं १,,. ”' आणि लक्ष्मीहवि त्याच्याबरोबर आल्याचं ध्यानांत येतांच जीम चावून तो पुन्हां म्हणाला, “ म्हणजे १.. .तुम्ही केव्हां आलां !... यानंतरच्या गाडीने तुम्ही याळ या समजुतीनं आ.त्तांच तर सदानंद स्टेशनवर गेला कीं !... त ह क ेहहणाबखाय मागवा मब बआा्ससा्य॒ाबक्का्क बाया ज॒ज्सानायाा॒ा॒व॒बााारया य चि छे !.... ते शक्‍य नाहां २१ ,«« अतिशय मोढ्या अक्षा एका नदीच्या पुलावरून आगगाडी चालली होती. गोर्बिदा आपंल्या परीक्षेसाठी निघाला होता...गाडीचा एक डबा असा होता कीं, तिथं एका कोपऱ्यांत बसढल्या गोबिंदाखरीज आणखी कुणी चनव्हतं. .. पर्राक्षेसाठी नेमलेले पुस्तक हातांतून बाजूला ठेवून गोबिंदानं खिडकीतून बांकून पाहिले. ..लहानपणीं तो शाळेंत शिकला होता. त्या गाण्याप्रमाणं "कशासाठी, ..पांटासारठी...मक्‌ भक्‌... ' करीत गाडी निघाली होती,..एका सुंदर पुलाबरून ती चालली होती...खालीं नदीचं पाणी सथपणानं बहातांना दिसत होतं... .,..खिडकीचं दार एकाएकी झाकलं गेलं...गोबिंदानं घाबरून तोंड बाजूळा केलं... हात बाजूला घेतांना दारांत बोट अडकल्यामुळं त्याला मार बसळा.. .बोटांतून रक्त येऊं ढागलं.... गोबिंदा किंचाळला... £ काय झालं बाळ १ कुठून तरी आवाज आला म्हणून गोबिंदाने आजूब्राजूला पाहिलं ... हाताच्या एका मुठी एबढ्या आकृतीत सुभाषबाबू त्याला खिडकी्शी दिसले ! ... डोळे उघडून, पुन्हां मिटून आणि पुन्हां उघडून गोबिंदानं ती आकाते पाहिडी...इळूइळू त्या ञकृतीला मोठा आकार येत चालला !।.. .प्रत्यक्ष सुभाषबाबूच त्याच्या शेजारीं येऊन बसले !...गोबिंदा चटकन्‌ उडला आणि त्यांना बालवीर छे !,..ते दाक्य नाहीं ! १७९. %९०/./५/५न डाट “टा टािटाडाटाडडाश हा“ “८८५५ “7. “1 “_“_“-“-_-“--“--“:“<-“-““ शश जा“ ता 3 कक क पक का /»"/"/>”»«< थाटाची सलामी देत म्हणाला, ' जयहिंद ! ' सुभाषबाबृह्ि आपल्या खड्या आवाजांत ' जयहिंद ! ! म्हणाले, त्यांनीं गोबिदाला जवळ घेतळं आणि त्याच्या कानांत ते हळूच म्हणाले, “...आतां परीक्षा संपढी की, तूं माझ्या सैन्यांत ये... आज्ञाद हिंद फोज !... हो, तिथं तूंये!... देशाच्या भाॉबती परचक्राची पडलेली दास्यदांखळा आतां आपण तोडायला दबी... 'चलोदिली'चा जयघोष करायला हवा... तूं, आणि तुझे मित्र...आजर्ची मुलं, आजचे तरुण, हवेच उद्याचे राष्ट्राचे पाईक !... देशासाठी प्राण पणाला लाबायळा शिका .... ! ,..गाडीभोवती एकाएकीं . गलका झाला,..क्षणाघांत एकाद्या सुईसारखा आकार घेऊन सुभाषबाबू तिथून पसार झाले...गोबिंदानं मोठ्या आश्चर्यानं खिडकींतून डोकावून पाहिलं ...सुभाषबाबूचा सुगावा लागल्यामुळं त्यांना पकडायला बाहेर पोलीस जमळे होते | ... आपली मूठ उघडीत सुभाषबाबूर्नी त्यांच्यार कसली तरी धूळ टाकली... एकाएर्की प्रचंड बादळ निर्माण झालं ! ...पोलिसांच्या हातांबर तुरी देऊन सुभाषबाबू कुढंतरी अज्ञातस्थळी निघून गेले... पोलिसांमध्ये गोंधळ उडाला |! ' पळा5 पळा55 * करीत पोलीस घावल,..आणि... गोविंदाने भीतभीतच तोंडाबरचं पांघरूण बाजूला फेकलं आणि तो गडबडानं उठून बसला, त्यानं घाईघाईनं आजूबाजूला पाहिलं... तिथं त्यानं हा स्वझांत पाहिळेला कसलाच प्रकार नव्हता! ... तो थोड्यावेळापूर्बी झोपा होता तीच ती खोली होती... मात्र अंगणांत जमळेली मुलं बराच गलका करीत हंसत खिदळत असल्याचं त्याच्या कानावर त्याबेळीं आळु, म्हणून कपाळावर आलेळे केंस मार्गे, सारून आणि पायाशी ठोळणारा घोतराचा सोगा खांद्यावर टाकून व खिडकीच्या गजांना धरून त्यानं खार्ली डोकावून पाहिलं तों तिथं बरींच लहान लहान मुलं गोंगाट करीत उभी होती लक्ष्मी पुण्याला राहत होती त्या घरासमोर एक मोठं आंब्याचं झाड दवोतं, त्या झाडाला अगदी चिकटूनं तिची खोली होती, त्या खिडकीच्या मभ्यापर्यंतच गरजांची सोब असल्यामुळं बरचा भाग मोकळा होता ! त्यामुळं १८० अजिता त्या खोलींत पडलेल्या रंगीबेरगी भावल्या बघून कितीतरी बानरं घरांत एकदम आंत शिरत !,..आणि एखादी भावली उचलून ' उ 5ळू & & प... करीत पुन्हां झाडावर चढत !...आतांहि तसंच झालं होतं. बानराने भावली पळवून आणली होती आणि तें झाडावर न चढतां आतां घराच्या छपरावर बसलं होते ! त्याचा सुगाबा लागतांच “भावली! ,..ताई , तुमची भावली पळबली बानरानं !...अरे पळा &55ती बघा गंमत ! ! ' असं ओरडत तीं लहान लहान मुलं तिथं गोळा झालीं होती. ,.वानराच्या हातांतील भाबलळी आणि त्या बानराचं त्या भाबलीकडे निरखून पहाणं या गोष्टी मुलांना अगदीं गमतीच्या वाटत होत्या; आणि म्हणून बानराने भावली खालीं टाकावी यासाठी त्यांचा गांघळ उडाला होता !... मुलांची गडबड कशासाठी चाळली होती ह जेव्हां गोर्बिदाला समजलं, तेव्हां तो खार्ली आला आणि त्यानं तें बानर पाहिल ! वानर मुलांच्याकडे दांत विचकून पहात होतं...गोबिंदालाहि ते बघून हसू आलं आणि लक्ष्मीला हांक मारून तो म्हणाला, 'आई, तुझ्या भावल्या कुठं कुठं निघाल्या पाहिल्यास ! ...' डेकन जिमखान्याच्या आमराई कँपमध्ये ल्हमीची ती जागा होती. तिथं तिसरा प्रहर झाला कीं, बरीच मुलं झाडाखाली खेळायला म्हणून जमा होत असत. ..मधून मधून लक्ष्मी त्यांना खाऊ देत असे...एखादी सुळगी दृष्ट धरून रडूं लागली की, तिला तिच्याकडून हमखास भावली मिळायचची'च ! त्यामुळं ह्या मुळांची आणि तिची बरीच दोस्ती जमली होती. ..लक्ष्मी समोर आलेली दिसतांच तीं मुलं टाळ्या पिटून ओरडली, “ ताइ, ती बघा गंमत ! ” बानरान भावळी पळबाबी यांत लदमीळाहि गंमत बाटली म्हणून त्यावेळीं छपरावरून उठून झाडावर ब्रसळल्या बानराकडे पहात ती त्या मुळांना म्हणाळी, “ अरे त्यांत एबढं कसलं नवल बाटलं तुम्हांला ! तुम्ही भावलीनं खेळतां नि मग त्यानंच कां खेळूं नये! अं ! ...त्याळाहि गंमत बाटली म्हणून नेळी त्याने भाबली ! ” ... . तितक्‍यांत बानराच्या छ !...ते रक्य नाहीं ! १८१ हातून चुकून भाबढी निसटली आणि खालीं पडली |...मुळांना तेच हृबं होतं !...' भावली, भावली ' करून त्यांनी भरपूर गोंधळ माजबला... ब्रिचारं वानर मात्र त्या गडबडीनं घाबरून केव्हांच पळून रोल होतं ! भावली खालीं पडतांच तिथं जमढेल्या मुलांपैकी एका मुलीने ती चटकन उचलली आणि ती लक्ष्मीला म्हणाली, “ मला असूं दे ! ” लक्ष्मी काय उत्तर देणार म्हणून सगळ्या मुळांची नजर तिच्याकडे बळली,..लक्ष्मीने ते ओळखलं आणि त्यामुळं कुणाढाहि नाराज करायची बेळ येऊं नये म्हणून ती म्हणाली, -*' अंह | तुला एकर्टाला पाहिजे तर मी पुन्हां दुसरी देईन ! ही सगळ्यांना खेळायला ध्या, पण भांडायचं नाद्दी इं |...” हीं मुलं म्हणज ल्क्ष्माच्या भावल्यांची माठी जाहिरात होती ! त्यांना तिचं म्हणणं पटलं, ..त्यामुळं तिथल्या तिथंच एकमेकांत समेट होऊन तीं मुलं खेळायला गेलीं, तेव्हां गोविंदानं आपणाला पडलेलं मधांचं स्वभ लह्वमीला सांगितलं. ..त्यांबळी देशांतील प्रत्येक माणसाला सुभापबाबू विषयी, त्यांच्या आझादहिंद फोजविषयीं, त्यांच्या भूमिगत जीवनाविषयी आणि एकंदर धाडसाविपर्यी नेहमींच कुतुहळ वाटत होतं...'तुम मुझे खून दो, में तुमक्रो आझादी दूंगा? असं म्हणणाऱ्या सुभाषब्राबूना सामील होऊन, रक्ताच्या शाईनं सद्दी करून, शेकडो सेनिक पाठिंबा देत होते... तीं बर्णनं प्रसिद्ध झाळीं की, लोक तीं बाचायला पुढयांतील जेबणाचं ताट बाजूला सारून उठत असत ! ...तें स्वझ म्हणजे ह्याच कल्पनेचं प्रतिबिंब होतं असं गोविंदाला पटवून देत लक्ष्मी म्हणाली, “' देशांतील प्रत्येक माणूस आतां स्वतंत्र व्हायला हवा आहे. स्वातंत्र्याची जाणीब प्रत्येकाला झाली, तरच आतां येणारं स्वातंच्य आपण टिकवू शकू. . .?” बदलत्या काळाप्रमाणं विचारांना चाळना देणाऱ्या आपल्या आई बद्दल गोबिंदाला नितांत आदर होता. अमयोद प्रेम बाटत होतं, तिचे उरलेले दिवस अत्यत सुखासमाधानांत जाबेत अक्षी त्याची मनापासूनची इच्छा होती... .इंजिनियरिंग कॉलेजांत तो बी, इ, ला पहिळा आल्यामुळं मिळालेली फेलोशिपची जागा त्याला या दृष्टीनं मोलाची बाटत होती... आपण कमाबलेल्या पैद्यांतून एक दमदार घर बांधून आईला आरामांत १८२ - अजिता ठेवायचं असा त्याचा विचार होता. म्हणून तो आपल्या आईला ती तसं बोलतांच म्हणाळा, “ अगर्दी खरं बोललीस,..आतां मी धर बांधलं कीं त्या घराला स्वराज्यांतील कमाई म्हणून काय नांब देणार ठाऊक आहे! ... ?” £ काय रे बाळ ? ” लद्दमीनं उत्सुकतेनं बिचारलं तेव्हां गोबेंदा म्हणाला, “ छे बुबा |! आत्तांच नाहीं सांगत, आधीं घर तर मिळूं दे... ५ ए आई55 घे बाई याला |! किती त्रास देतोय पाहदिळास ? ” गोविंदाच्या लय़ाची वेळ जवळ येत चाळली तशी करवली म्हणून सखूची घांदळ जास्तच बाढली. कडबरचा तिचा संजीव देखीळ त्यावेळी तिला सांभाळणं जिकिरीचं झालं. म्हगून अंगावरच्या शाठूचा पदर सावरीत ती असं म्हणाली तेव्हां लक्ष्मी कोतुकानं तिच्याकडे पहात म्हणाली, £ आण त्याला,..पण राहील ना ग माझ्याजवळ ! '? _ «न रहायला काय वेडा आहे तो! त्याला आणि त्याची आजीच फार आवडते आमच्यापेक्षा | ” सखूच्याऐवजीं राजेंद्रच असं बोलल्यामुळे “ तर तर ! *? असं म्हणत लक्ष्मीनं संजीबळा नीट मानेवर टाकला आणि ती येणाऱ्या मंडळीच्या स्वागतासाठी म्हणून तिथून बाहर गेली. .. टाळ्यांच्या गजरांत वधूबरांमधीळ अंतरपाट दूर झाळा, बधूबरां्नी एकमेकांना हइंसतमुखानं आणि सलज्ज नजरेनं लम्ममाळ घातली, चो्होकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा बर्षांब झालळा...गदीतून बाट काढीत सदानंद गोविंदाजवळ आला आणि म्हणाला, “ बाहेर मंडळी बाट पाहताहेत, चल तिकडे, मित्रमंडळींचे नैजराणे आणि अभिनदन स्वीकारीत गोरबिदा बाहेरच्या मंडळांत आला तो बाबूराब प्रत्यक माणसाला आनंदानं हार आणि गोटा देत होते !... नानासाहेब आणि राजेंद्र आल्या गेल्याचं स्वागत करीत होते आणि गोविंदाचा मामा, महादेव, प्रत्येकाला नारळ छे !,..ते शक्‍य नार्ही ! १८३ देण्यासार्डी म्हणून दरबाजाबर उभा होता ... सगळेजण अत्यंत सुखासमाधानानं एकत्र बावरत असलेलीं बघून लदवमीला अतिदाय आनंद झाला... आपल्या मुळाचे लम न्यबस्थित पार पडलं, म्हणुन तिनं त्यावेळीं समाधानाचा निःश्वास सोडला ,.. आपल्या आयुष्यांतील एक महत्त्वाचा टप्पा आपण यडास्वी रीतीनं ओलांडला, म्हणून तिला आपल्यावरचचा बराचसा भार इलका झाल्यासारखं वाटलं, अलिकडे बाबूराव ल्ष्मीकडेच येन राहिले होते, त्यांनीं घरांत पाऊल टाकतांना ' मी आतां पूर्वीचा बाबूराव राहिला नाहीं) असं तिला सांगून टाकलं होतं. एवढंच नष्हे तर आतांशी ते सवार्शी अत्यंत प्रेळपणानं वागतहि होते !...लद्मीरोडवरील एका मोठया पुस्तकाच्या दुकानांत ते मनेजर म्हणून काम पहात होते. त्यामुळं मद्दिन्याकाठी निदान शंभरसव्वार्शे रुपये तरी लक्ष्मीच्या हातावर ते आणून ठेवीत ! मधून मधून सखूळा आपग्रह्मानं माहेरी आणून बाबूराव आतां तिळा भारी भारी कपड घेत होते आणि आतां तिला मुलगा झाल्यापासून तर त्यांनी त्याला चारदोन तोळ्यांचे डागहि केळे होते !.. , एखाद चांगलंसं शट्चं नाहींतर कोटाचं कापड कुठं दिसळ की, ते आतां गोविंदासाठीं खरेदीत होते, आणि दिवसभर भावल्या करण्यामुळ आलेळा थकवा घालबीत संध्याकाळी शांत पडलेल्या लक्ष्मीलाहि मोठ्या प्रेमानं म्हणत होते, “ कशाला एबढा त्रास घेतेस ! मी असतांना तुळा मिळविण्याऱची -:काय जरूर 2 ... ” आणि आतां सून आल्यापासून तर आपलं घर र्‍चार माणसांत कसं उठून दिसेल यासाठीं नवं नबं सामान आणण्यांतचच त्यांचा बराचसा बेळ जात होता ! ... त्यामुळे त्यांच्या घरांतल्या माणसांना बाटत होतं की, खरंच बाबूराव आतां बदलले इं ! ... पण स्या बाटण्याबरोबर-च पुन्हां त्यांचा बेत केव्हां फिरेल याची घास्ती मात्र प्रत्येकाला बाटत असल्यामुळं जो ता त्यांच्याशीं बागतांना “नको बाबा दिलेल्या सबलतीचा जास्त फायदा घेण्यांत मुळींच अर्थ नाई! असंच म्हणत होता ! १८४ अजिता ६: नानासाद्देब, कितीतरी दिवसांत मिळालं नव्हतं एबढं स्वास्थ्य आज माझ्या मनाला मिळाळंय म्हणानात ! आणि म्हणूनच तुम्हांहा चार ओळी लिहायला म्हणून बसलेय, पण... हातांत टाक घेतलाय, समोर कागद आहे. मनांत खूप खूप लिहावं असं आहे, पण प्रत्यक्ष काय लिहावे तेंच सुचेनासं झाल्य !... खरंच काय बरं लिहू :... हो, आज माझी पक्की खात्री झालीय कीं, माणसापेक्षां त्यानं लिहिलेलं पत्रच आधेक बोलकं असतं म्हणून !... त्या दिवशीं गोर्बंदाच्या लमनाचा सोहळा बघून तुम्ही म्हणालात * ताई, फार भाग्यवान अहांत तुम्ही ! ? कदाचित तें खरंहि असेल. पण माझी मात्र समजूत अशी अहि की, ही जी मी म्हणून आज तुम्हां सर्बांना दिसते आहे त्याचं बरंचसं श्रेय तुमच्याकडे जातं. ..माइ्य़ा घरांतला त्रास असह्य झाल्यामुळं ज्या दिवशी लहान लहान पोरं घेऊन मी घराबाहेर पडळें, त्या दिवशी जगाची कल्पनादि नसतांना मी कुठंतरी जायचं म्हणून निघाले होते... अनाथ बालकाला कुणीतरी प्रेमानं जवळ कराबं नि धीर द्यावा त्याप्रमाणं पूवीची कांहीं एक ओळख नसतांना तुम्ही ब सदानंदानी मळा जबळ केलेत ! ...खरंच किती उपकार आहेत तुमचे माझ्यावर म्हणून सांगू £...नाहीं नाही, त्याबेळी तुम्ही भेटला नसतां, सदानंद भेटलं नसते, तुमचे बालवीर घाऊन आले नसते तर !...तर कदाचित यापूर्वीच मी जगाला आणि जगानं मला कायमचा निरोप दिला असतां !...कुठंतरी वणबण करीत भटकळ. असतें मी !...चार घास खाण्याइतपत, कुणीं सांगावं मी मिळवृंह्ि शकर्ळे असतें !... पण, .. तुम्ही कांहींहि म्हणा, मी मात्र खात्रीनं म्हणू शकतें काँ, माझ्या मुळांतल्या बंडखोर वृत्तीला तुम्हीच तावून सुलाखून तेजस्वी बनबळत. इंसतमुखानं जगायची दीक्षा मळा सदानंदानंच दिली, खेळीमेळीनं बागण्यांत आनंद असतो हें तुमच्या माधुरीनच माझ्या मुळांना प्रेमानं जवळ करून मळा दाखविलं... माझं स्वतःचं मन खंबीर होतं. आजहि आहे आणि पुढंहि र्ते तसंच छे |...ते दक्य नाहीं! , १८५ राहील, पण तें जास्त स्वंबीर बनविण्यासाठी तुम्ही रजपूतांच्या बाण्याठा जागून माझ्याशी रक्षाबंधनानं जं बंधुप्रेमाचं नात जोडलंत, त्यामुळंच मी आणखी खंबीर बनत गेलें...तुमची, तुमच्या शेंकर्डा बालवीरांची ओवाळणी माझ्या पाठीशी आहे, ईं मी कसं नाकबूल करू ! सुदेवाने सखूच्या लझामुळं आपलं नातं अधिक दढ झालं...आपला स्नेहसंबंध विशेष बळकट झाला. ..खरोखरच त्यामुळं फार समाधान बाटतं मनाला... खरंच, आपण सगळे कुठचे कोण ! पण अचानक एकत्र येतो काय नि आपला क्रणानुबंध असा वाढतो काय; ,.. याचंच मळा राहून राहून कुतूहल वाटतं ! आतांशीं हे आम्हा सर्वाशी फारच प्रेमाने आणि आपुलकीनं वागताहेत, देव त्यांना पुन्हां दुवाद्वेन देवो म्हणजे झालं.,.तूत तरी माझ्या संसाराला दृष्ट ठागणार नाही अशी खात्री आहे....!” मनांत आलं ते सारं लिहून झाल्यावर आणखी कांही लिहाबं कीं काय याचा बिचार करीत लक्ष्मीने हातांतला टाक खालीं ठेवला. तितक्‍यांत गोविंदा तिथे येत तिला म्हणाला, “' आपल्याला नब्या घरी नाहीं का जायचं आज ? मी केव्हांची बाट पहातांय तिकडे ! आणि तूं आपली इथंच ! १9 आलेच इं! ” असं म्हणत लक्ष्मी तिथून उठली आणि सही करून ते पत्र बंद करीत तिनं गोविंदाला सांगितलं, “ तिकोट लावून आणि नानासाहेबांचा पत्ता लिहून एवढं पोस्टांत ठाक न बिसरतां. £ म्हूणजे ? इथल्याइथंच पोस्टानं पत्र द्यायचं £ ...अग,; आतां येतील खुद्द नानासाहेबच सखूला घेऊन ! ही बघ सखची तार आलीय तशी. . .? नव्या घरीं जायचं म्हणून गोबिंदाळा फार होस बाटत होती. त्यानं स्वतःच्या मिळकतीवर आज छोटासा बंगला बांधला होता. टिळक रस्त्याच्या नव्या भागांत ही जागा त्यानं घेतळेडी आणि तिथंच हवा व्वांगळी म्हणून मनाप्रमाणं घराची आंखणीहि केलेली. त्यामुळं त्या १८६ अजित घरांत जाबला तो फार उताबीळ झाला होता. तश्ांतच उद्यां स्वातंत्र्य- दिन असल्यामुळं मुहूर्तह्रि आयता चांगला मिळालेला ! म्हणून अद्या आनंदांत आपली बहीण आणि नानासाहेब जवळ असावेत यासार्ढी त्यानं त्यांना तार करून बोलाबलं होतं. ..पण ते लक्ष्मीळा ठाऊक नव्हतं! म्हणून ती बातमी ऐकतांच ती गोविंदाच्या पाढोपाठ तिथून बाह्वेर पडत कोतुकानं म्हणाली, “ मला रे काय ठाऊक हें !. . .” | गोविंदाच्या पाठोपाठ ल्ठ्मी जेव्हां नव्या बंगल्याकडे आली, तेव्हां त्या बंगल्याचा थाट बघून तिला अत्यंत समाधान झालं, स्वातंत्र्यदिनाच्या मंगलप्रसंगी त्या बंगल्याचं उद्घाटन असल्यामुळं अंगर्दी समोरच्या बाजूलाच '' स्वातंत्र्य ” ही अक्षरं संगमरवरी दगडावर कोरलेली दिसत होतीं. दारावर सुंदर तोरण लोंजत होतं आणि आंत भरपूर उत्साही बाताबरण खेळत होतं... घर संपूर्ण बाधून झाल्याशिवाय लद्ष्मीनं तिथे येतां कामा नये अशी गोबिंदाची इच्छा | त्यामुळं आज़ ती घरांत आल्याबरोबर दरवाजाच्या नब्या पद्धतीच्या दारापासून तो. एकजात सारा कोनान्‌ कोपरा गोविंदानं तिळा हिंडून दाखबला ! त्यावळीं पराकोटीचा आनद त्याच्या तोंडावर ओसंडत होता... ' तों बंगला लहानसाच होता खरा पण आंतील सगळी रचना मात्र सुखसोईनी सुसज्ज अशी होती. सगळीकड मिंतीबर फिकट निळा रंग आणि दारावर व खिडकक्‍्यावर निळसर पडदे लावलेले दिसत द्वोते. आंत गेल्याबरोबर समोरच्या बाजूला दिवाणखान्यासारखी मोठी प्रशस्त खोली होती. तिथं रेडिओचा एक लहानसा सट, दोन तीन सुंदर कोच, एक आरद्याचं कपाट आणि सुंदर टेबळ ब खुर्च्या दिसत होत्या...ह्या खोळीच्या उजव्या भागाला गोविंदानं आपल्या बडिलांसाठी खोली ठेबडी होती आणि तिथं त्यांना लागतील त्या सोई तो करून देणार होता. डाव्या हाताळा त्यानं ल्दमीची खोळी तयार केळी होती, तिथं एका सुंदरशा काचेच्या कपाटांत लदमीनं केलेल्या भावल्या सुरेखानं, गोविंदाच्या पत्नीनं, सोंदर्याकाति निर्माण दहोईळ अश्या थाटांत मांडलेल्या छे !...ते शक्‍य नाहीं ! १८७ होत्या. जवळच एक पल्य होता. लहानशा स्टुलावर बिणकामाच्या सुया आणि लोकर दिसत होती आणि खिडकी दोजारी एक आराम खुर्ची मांडून तिथं पडलं असतां समोर दिसतील अशा सुंदर दंखाव्यांच्या प्रातिमा भिंतीवर टांगल्या होत्या,..गोर्बिदानं आपली स्वतःची आणि सुरेखाचीहि खोली सुंदर संजवली हातीच, शिवाय, संपाकधर, न्हाणीघर, बंगल्याभोबतालची बाग वगेरे बंगल्याचा इतर भागहि डोळ्यांत भरेळ असा काळजीपूर्वक बांधून निघालेला होता. गोविंदा स्वतःच इंजीनियर असल्यामुळं बंगल्याचा उठाब जितका मनोबेधक करतां येईळ तितका करण्याची त्यानं काळजी घेतली हाती. गोविंदाच्या ह्या उत्साहाप्रमा्णंच साऱ्या पुण्यांत आनंद नांदत होता. गालोगलली प्रशस्त आणि आकषक कमानी उभारून सारे लोक नव्यानं उगवणाऱ्या स्वराज्यसूर्यांच्या स्वागताच्या तयारींत होते. प्रत्येकाच्या दुकानासमोर त्या त्या दुकानांतील नेद्दमींच्या मालाप्रमाणं बाहेरच्या बाजूला उभारलेल्या कमानीतून मालाची मांडणी झालेली होती. . .भांर्डी- आळीत तर सर्बांत आकषेक देखाबा दिसत होता. सोन्या मारूतीपातून स्टेशनकडे गेलेल्या रस्त्यावर नुसत्या बंबांचीच एक कमान तर नुसत्या घागरांचीच एक कमान किंबा नुसत्या टिपांचीच एक कमान....अ्ा ,अनेक कमानी दिसत होत्या आणि त्या कमानीच्या वरच्या बाजूला एका ओळींत पितळेच्या बादल्या अडकवेलेल्या होत्या !. . .विजच्या लखलळखाटांत प्रत्येक प्रकारच्या माळांचा उठाव असाच चित्तवेधक रीतीनं केलेला संत्र दिसत होता... शनिवारबाड्याचा दिमाख तर त्यावेळी मराठ्यांच्या वेभवाची साक्ष पटबीत होता असं म्हटलं तरी चालेल ! असंख्य दिव्यांची माळ शनिबारवाड्याचं सोंदर्य रेवीत होती. आणि त्या अलोकिक सोंदयांपुढं आपल्या तेजाचा दिमाख असख्रिळ पुण्यनगरीला दाखबिणारा अशो क- चवक्रांकित तिरंगी ध्वज. साऱ्या जनतेचा मानाचा मुजरा स्वीकारीत तिथं इंसत मुखानं उभा असलला दिसत होता... पुण्यांतीळ सारी लट्ाान मोठीं माणसं मोन्या खेळीमेळीन, आणि १८८ अजिता श्“टटीटॉॅशटीशीटीश 2.“ ->/.>“2.-“.//““-> /.>“->../ ५ “7 7“ /*५/--/-€- ->€ ८ 7-:/-€£:/“>“ /-**/ “ “-/-*-./-.*<>.**“-“/“/>>./ “-“.>>.>/.>/ “.>.*८“>”/>..*./>>€7“/“/*.“क अतिशय उत्साहाने आपल्या पुण्यांतांळ हँ स्वातत्र्याचं स्वागत पहात गलोगर्ऴी फिरत होती...त्या सर्बोचा उत्साह अपूर्ब होता ! ... स्वातंत्र्याची तहान लागलेली माणसं ते येतांक्षणांच त्याच्या स्वागतासाठी किती उत्सुक होतात याचं ते एक प्रतीक होतं...हिंदी स्वातंत्र्याचे मानकरी म्हणून भिरविणारे गांबोंगांवचे नागरिक त्याच्या स्वागताला किती पात्र आहेत याचं ब्रिटिश जनतेला दिलेलं हे एक प्रकारचं आवाहन होतं ! ... त्या दिवशी रात्रीं बरोबर बारा वाजून एक मिनिटानं स्वातंत्र्याचा जयघाष नभोवाणीबर निनादला,..त्याच क्षणाला स्टेशनवरच्या आगगाड्यः नी शीट दिली. ठिकठिकाणी चोघडा बाजू लागला, पोलिसांनी तिरंगी ध्बजाला तोफांची सलामी दिली, घरोघरचची मुलं “जय हिंद? करीत नाचू लागलीं, ..सगळीकडे आनंदी आनंद झाला... पृथ्वीवरच हें समाधान देवादिकांनाहिि अलोकिक बाटलं असावं ... कारण त्याचवेळी आकाशांत ढग जमू लागले, बीज लकाकू लागली आणि ह्या आनंदांत सामील होण्यासाठी जलघारांचा सर्वत्र बषाब होऊं ळागला. . .पारतंत्र्याचं किल्मिष धुतलं गेलं... ! त्या दिवशीं, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीं, घरोघरी पक्काननं झाली... दारोदारी गुढ्या उभारल्या गेल्या... “ घराघरांत आरास झाली, आज देशांत दिवाळी आली ” असंच सवाना वाटूं लागलं... स्वराज्याच्या आनंदाचं करतां येईल तितकं आविष्करण चोर्होकडून केळं गेलं... संध्याकाळच्या वेळीं नानासाद्देब, बाबूराब, सदानंद, सखू, राजेंद्र, गोबिंदा बगेरे सर्वजण बंगल्यासमोरच्या अंगणांत गप्पा मारीत बसली होती, अशा या मंगल प्रसंगी देशाची एकंदर परिोस्थाति लक्षांत घेतां आज सुभाषबाबू हवे होते .याबद्दल त्यांच्यांत बोलणं चाललं होतं... सखूच्या संजीबळा मांढीबर घेऊन लब्मी पर्बेतीबर उडणारं दारुकाम छे !... दाक्य नाहीं? श्ट्र्‌ राखबीत होती, क्षणाक्षणाला रंग बदळून तिरंगी ध्वज तयार करणारी व जमिनीपासून खूप उंच जाऊन वेगानं खालीं येणारी ती कलाकृति बघून पंज्ञीब आनंदाने टाळ्या पिटीत होता ! ल््ध्मी कोतुकानं त्याच्याकडे पहात होती, बोलतां बोलतां बाबूराव म्हणाले, “ नानासाहेब, खरंच, फार चुकली मी. ..लक्ष्मीला भारी त्रास दिला,,.आज मला त्याचा पुरेपूर पस्तावा द्वोताय !. ..? उशीरां कां होईना माणसाळा आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली तरीहि हिताचं होतं ईं जाणून लक्ष्मीच म्हणाली, “ झालं गेलं तं | आतां कशाला तेंच तेंच बोलून दाखबतां ?. ..?” त्याबर गोविंदा ल्हर्माजबळ गेळा आणि लहान मुळाप्रमाणं तिला बिलणून म्हणाला, £ आज एक गोष्ट ऐकशील तूं माझी १ '' ल्ष्मी आपल्या मुळढां- सारी वाटेळं तें करायळा तयार होती. त्यामुळं नानासाहेब म्हणाले, “ बिचारतोस कशाला ? काय आहे तें बोलना स्पष्ट!” अभिमानानं आपल्या बंगल्याकडे पहात गोविंदानं सांगित ल॑, “ आतां मी मिळबर्तो, आपले सर्वाचे सहज भागू शकेल एवढं कमाब- ण्याची माझ्यांत ताकद आढी आहे...तेव्हां आतां आईनं या घरांत खुद्ााळ आराम करावा... .कसलॉहे काम करूं नये. अगदी भावल्यांचं सुद्धां !...तिनं आतां आपलं उरलेलं आयुष्य सुखांत घालबाबं. “ आणि मो सुद्धां तेच म्हणेन, आतां गी सुद्धां पेसे कमावताच कां! तेव्हां दिने ख्याल मर्जत रहाबं. कशाला दगदग कराबी £ ” गोविंदानंतर लगेच बाबूराबांनीहि ही इच्छा दरशेबिल्यामुळं नाना- साहेब म्हणाले, “ काय ताई, आतां मात्र खरंच आरामांत रहायला इरकत नाही तुम्हाला. ” हँ एकून लक्ष्मी इंसळी, त्याबळीं तिच्या तोंडावर चमकणारं समाधान दिग्यांच्या उजेडांत सर्वांना दिसलं.. .पण संजीबला उचळून मांडीबर घेत गंभीर पणानं ल्ह्ष्मीनं उत्तर दिळं, “ छे! ...ते॑ शक्‍य नाहीं!..«माझे १९०. अजित “९४७०७७७७५५ /०५/४/५/./१/१/”-९-०.५/--//-९//९-६-०./५५५--./४/४-/५-/५/५/५/५ ५०५०-००-५८...“ हात पाय चाळताहेत तांबर मी कष्ट हे करणारच. ..कुणी सांगावं पुढं काय काय प्रसंग येतील !. . .माझं मलाच पाहिलं पाहिजे...” लक्ष्मीचा हा करारीपणा बघून बाबूराव ओशाळले...सर्वांनाच लक्ष्मी- व्या ह्या उत्तरानं तिच्याबद्दळ बिश्लेष अभिमान बाटला, नानासाहेबांना तर कल्पनेच्या बाहेर आनंद झाला, ते चटकन म्हणाले, ६श्याबास ! '?...ळदमीला आजबर आपण फारच त्रास दिला, तिला नाही नाहीं त्या प्रसंगांतेन जायळा भाग पाडलं आणि म्हणूनच ती तसं म्हणाली हं बाबूराबांनीं ओळखलं...त्यामुळं कौतुकानं तिच्याकडे पहात ते अभिमानानं म्हणाले, '' खरच, तूं अजिता आहेस. ..तुझ्याबर हजारो संकटं आली तरी तूं अजिताच राहिलीस !...आणि सुख पुढं चाढळून आलं असतांना देखीळ आज तूं पुन्हां तेंच सिद्ध करून दाखबलंस !.. . धन्य आहे तुझी !...अजिता |...होय, अजिताच...खरंच, अखेर अजिता ठरलीस तूं लक्ष्मी !...??